@@prashantghule9447 माझ्या विचारानुसार एक वर्षापासून आपले तरुण हे पण गरीब घरातले जरांगे च्या मागे पळत आहेत तेवढाच एक वर्ष जर अभ्यास केला तर कोणताच माईचा लाल त्याला नोकरीपासून वंचित ठेवणार नाही
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे ..... कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय त्यांच्यांकडूनच आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल / अपेक्षा करू शकता ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
आपण पत्रकार येवढेखालचे दर्जाचे आहात की जरांगेवर सर्व घालून बसलात.जरांगेंनी ओबीसी मध्ये मागितले होते. इडब्लूसी मध्ये उच्चवर्णियांची अट काढून टाकली पाहिजे. तेथे उच्च वर्णिय च पाहिजेत ही कोणाचीच मागणी नव्हती पण हलकट मनुवादी यांनी केंद्रातून वाट लावली सा-यांची.कोंढरे व हा पत्रकार दोघे मिळून जरांगेला बदनाम करायला लागलेत नाव न घेता.यांच्या .....दम असेलतर यांनी जातनिहाय जनगणना न होणेमागचे मनुवादींचे षडयंत्र समजून घेण्यासाठी मला संपर्क करावा.
कोंढरे साहेब सुद्धा स्पष्ट बोलू शकत नाही,काय नुकसान करून घेतलं ते,बोललं तर बेलगाम झालेले थिल्लर लोक आंगावर येतील..जे चालू आहे ते चालू द्या..6 महिन्यात सर्व संख्येचा गर्व ,अहंकार गळून पडेल आणि चित्र स्पष्ट होईल,जेंव्हा कोर्ट एका दणक्यात निकाल लावेल त्यावेळी..
काही गोष्टी महत्त्वाच्या असतात कायदा संख्याच्या आणि ताकदीच्या जोरावर बदलत नसतो मराठा समाजाचे मोर्चे मोठे झाले म्हणजे त्यांना वाटले सरकार आम्हाला घाबरले तसे नसते तेंव्हा म्हणत होते आम्हाला आमचा आंबेडकर मिळाला आता आरक्षण घेणारच बाबासाहेब आंबेडकर यांना कुणी आमचा आंबेडकर म्हटलेले नाही ते देशाचे आहे आपल्याला काय पाहिजे ते मागावे इतरांचे बंद करा असे म्हणू नये तर काम होणार जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
मला जास्त काही कळत नाही फक्त फायदा आणि नुकसान एवढ माहित आहे... आज ज्या मुलाची ews मधून पोस्ट निघाली असती.. ती obc किंवा sebc मुळं गेली.... केवढं हे नुकसान.... Ews चा नोकरीत सगळ्यात जास्त फायदा हा मराठा विद्यार्थी यांना होता... पण आज आपल्याला निकाल कळला असेल काय फायदा आहे.. मराठा समाजाचा obc मध्ये जाण्यात.... फायदा ews मध्ये राहण्यात आहे... त्यामुळे जारंगे सारख्या च्या मागे राहिल्यान फायद्या ऐवजी नुकसान झालं...
Obc che fayde tula mahit nahit, age bar, repeated chance, sarkari suvidha like gharkul and other, ani saglyat mhatvach panchayat raj. Rajkiy arkshan. Obc la panchayat raj madhe 27% reservation ahe. Amchya gavat 80% maratha asun pn 9 peki fkt 3 maratha member ahet ani 20 varshatun 1 da maratha sarpanch banato ani obc cha 1 year madhun.
अहो SEBC मध्ये खूप मुलं पोलिस झाले . काही नुकसान झाले नाही आणि EWS तर राहिले असते ना तर कट ऑफ जास्तच लागेल ना त्या मध्ये ओपन च्य सर्व कॅटेगरी येते SEBC भरी आहे
Jar aapan nakki Abhyas kela na.... Ani pori chya mage nahi lagle na? Ani garib Chi jaan thevli na tar naki kahi tari bheth aste..... He lok Sagle rajkaran karat.
हातच सोडून पालत्याच्या पाठीमागे लागायच का..... आजच बोला भविष्याच्या गोष्टी सांगायच्या असं करू तस करू आज जे नुकसान गरीब घरातील मुलांचं झालाय त्याच काय.....
Bhai nuksan konach zala nahi tras zala documents sathi ani maratha samaj jast aslya mula ani compition mula te jitha jatil tyanfha cutoff automatic high jail asa compare kartach yenar nahi ki ews cha khali ala vagere compare karayachach tr last year kiti % ala hota ya year la kiti % cha lagla te pahava lagta he channel valyana pn kama nahit headline ashe lawtat ki tech vachun bhila pahije manus tari pn tya sir ni changla explain kela tya patrakarachya question ch ulat yacha fayada maratha sobatch baki je ews madhe samaj hote jyana reservation nahi bhetat tyana zala
पुर्वी ews 8 टक्के+ ओपनमधील 40पैकी 30 एकुण 38 जागा शंभरपैकी मिळायच्या आता ओपनमधील 30पैकी 20 जागा आणि sebc मधील 10 जागा एकुण १०० पैकी 30 जागा मिळतात त्यामुळे 100जागामागे 8 जागांचे मराठा समाजाला नुकसान झाले आहे.
राजेंद्र कोंडरे पाटील,विनोद पाटील, किशोर चव्हाण पाटील हे सर्व माझ्यामते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत यांचा सल्ला शासन व आंदोलन कर्त्यांनी जरुर घ्यावा ही विनंती.
ews मध्ये 8 टक्के च मिळत होत आणि sebc मध्ये पूर्ण 10 टक्के मराठा समाजाला मिळत आहे .आणि हे sebc सुद्धा टिकेल अस वाटत नाही म्हणून obc मधूनच आरक्षण योग्य आणि रास्त च मागणी आहे .
ते कधीही भेटणार नाही ....फक्त राजकारण करत रहा ....आणि ओबीसी मध्ये आल्यावर लड्डू भेटतील तुम्हाला. ...तो पर्यंत शरद पवार ची मुलगी मुख्यमंत्री झालेली असेल 😂😂😂
Arey but central govt chya exams mdhe ews aahe te bgha na Kay murkhpna aahe to jrange nighala murkh aani tyachya mage he jast.....🤬🤬 Tamasha lavun thevlay
कुठल्या सरकारचं चुकलं? किती चाटणार पवार ची? लाज वाटायला हवी त्या पवारची चाटतांना ज्याने मराठा समाजाला अजिबात आरक्षण मिळू देणार नाही अशी भूमिका सुरुवातीपासून बजावली... पण जरांगेला उभं करून समाजाची वाजवली...
पत्रकार भाऊ तुम्हाला काय फेक नरेटीव पसरवायचा आहे तो आम्हाला कळतोय पण कोंढारे साहेब हे मराठा आहेत ते तुमच्या सुरात सुर मिसळणार नाहीत पत्रकाराची तळमळ ओळखारे मराठा बांधवांनो😂😂 मरठा हितचिंतक फक्त मनोज दादा🚩
100 मधली 10 मुल लागणार मराठा हे तरी फिक्स आहे हे फक्त जरांगे पाटील यांच्या मुळे आरक्षण भेटल. Ews गेलं तरी SEBC मिळालं आहे . आणि सेंट्रल ला EWS मधून घेऊ शकतो. एक मराठा लाख मराठा 🚩🚩
कधी मागणी केली जरांगे पाटलांनी ईडब्ल्युएस घालवा म्हणून? तुम्ही सरकार चालवता की फक्त मराठा द्वेष करता? भंगार सरकारला दोष द्यायचा सोडून जरांगे पाटलांना टार्गेट करता फडणवीसच्या इशाऱ्यावर हे आम्हाला पण कळतय,,,,
मनोज जरांघगेनी obc मधून आरक्षण मागितले होते पण सरकारने scbc मधून दिल्यामुळे ews गेले आहे यात मनोज जरांगे पाटलांचा काय दोष नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्र कायम जरांगे पाटलांसोबत
अति तिथे माती.... माकडाच्या गळ्यात घंटा बांधली की असेच होते. शहाणा माणूस प्रथम जे मिळतंय ते संयमाने पदरात पाडून घेतो आणि नंतर आणखी मिळेल का याची चाचपणी करून नंतर अभ्यास करून पुढचा विचार करतो
I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.
Scbc कोने मागितले लादले 10टक्के. सरकारने ने दिले आणि ews 10 टक्के bjp ने घालवले हरभरे खाल्ले हात कोरडे. Obc कुंभी मधून पाहिजे जरांगे पाटील समर्थक पंढरपूर❤
Sebc आरक्षणाची मागणी नसताना सरकारने दिले आमची मागणी ओबीसी मधुन आरक्षण मिळावे म्हणून आहे sebc जरांगे पाटलां नी मागितले च नाही म्हणजेच ews जायला जरांगे पाटील नाही तर सरकार च जबाबदार आहे आमची मागणी नसताना चुकीचे दिले सरकारने घालवल मराठा समाजाच ews
अहो सर आम्हाला ओबीसी आरक्षणच हवा आहे तुमच्यासाठी एक दुसरा सल्ला आहे जरांगे पाटलांना बदनाम करण्यापेक्षा सरकारचं खरं काय ते सांगा सामान्य जनता जास्त विश्वास ठेवील
आम्हाला अभ्यासू नेते चालत नाहीत....आम्हाला फक्त शिव्या देणारे आडाणी आणि आडमुठे नेते पाहिजेत ....फडणाविसला आणि इतर जातीच्या नेत्यांना शिव्या दिल्या शिवाय आमचा मालक (शरद मालक) खुश होणार नाही...अभ्यासू लोकांना या आंदोलनात आणू नका...हे आंदोलन फक्त मालकाला खुश करण्यासाठी आम्ही करतो.... काही पण करा पण छत्रपतींच्या मूर्तीच्या पायाजवळ बसुन शिव्या देऊ नका 🙏🙏 🚩🚩जय शिवराय
😂😂😂😂 fakt tya Adanyachya dosh nahi jyala Savidhanch sajun ghyaich nahiye .... Jo guu khaun Konala pn kahi pn bolto.....😂😂😂 Aare thod shika ... Swata thod Knowledge ghya ree .... Aaplya Shejarchya bola 2+2=6 mhnaje 6 nast re hoot.... Thod Samjawa swatala thod Shikshit Kara !! Swatahun kahi goshti janun ghetlya na tr Jya goshti Chuk hoot aahet tya Apoap samjaila lagtaat... Fkt haa boltoy mnun te ikun mi pn tasch boltoy , aani mg aamhi je boltoy tech khar aahe ... 😂😂😂aasa samaj karun gheu naka ree😂😂😂 Mi fakt Adanpan paahun hastoy ...Karan mala swatahun kahi goshti samjtat... पूर्णतः दुसऱ्या च्या बोलण्यावर मी माझे जीवन आधारित नाही सोडू शकत... आजुन एक सांगतो तो जरांगे आडाणी आहे समजून घेण्या बाबतीत संविधान... आडमुठ्या पणा दुसऱ्यांना पण करता येतो ... पण प्रत्येकाला वाटते की आपले लेकर शिक्षित होऊन पुढे जावे ....... म्हणून ते समजदार पणें विचार करून सला मसलात करून आयुष्यातील निर्णय घेतात ..😂😂😂😂 ना क्की गु खातात... आदणी कुठला
मराठा ठोक मोर्चा आणि जरांगे पाटलामुळेच OBC महामंडळ, अण्णासाहेब महामंडळाला निधी उपलब्ध झाला, सारथी आणि इतर अनेक दुर्लक्षित संस्थांना शासनाची मदत मिळाली आहे. पवार नीच आहे, 1994 ला त्याने.... य घातली भावाच्या ताटातले सासरी माळीणच्या घरी 19% दिले, त्याने पेशंट बिघडवले, गरीब मराठ्यांच्या शापाने पक्ष फुटला, तोंडाचा रोग झाला 💪🚩✊⚔️
EWS मधून बरेच मराठा मुलं job ला लागलेले आहेत OBC मधे खुप स्पर्धा आहे कट आँफ जास्त लागतो मराठा समाजाला EWS आरक्षण बेस्ट आहे बाकी बरेच जण कुनबी म्हणून OBC मधे आहेत.
हे म्हणतात जरांगेचा हट्टी पणाला ई डब्ल्यूएस आरक्षण घालवले. तुम्ही पण लढाई त आहेत कि फक्त देखावा करत आहेत. तुम्ही का अडवले नाही सरकारला.. कृपया कुणीही जरांगेंचा व मराठा समाजाला बदनाम करू नये. हि अपेक्षा... अपेक्षा
वैद्यकीय शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षण यासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क खूप जास्त म्हणजे लाख रुपयांमध्ये असते हे शैक्षणिक शुल्क असते ओबीसी प्रवर्गात मराठा समाज गेल्यास शैक्षणिक शुल्कामध्ये फायदा होईल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क भरावे लागते