जरी माझंगाव ताडवाडी गोविंदा पाथकाचे 9 थर नाही लागले तरी त्यांचा 9 थाराचा विश्वाविक्रम 2008 साली केला होता तो अजून पर्यंत कायम आहे...... संपूर्ण जगात पाहिले 9 थर पाहिले 4 एक्के 2008 साली केला होता....
@@Sawant28सत्य बदलत नाही सर्व प्रथम माझगाव मग जय जवान ने लावले मला जय जवान व संदीप सर गणेश दादा आवडतात पण माझगाव मुळेच दहीहंडी ला competion भेटली आहे आज खेळाडू कमी आहेत म्हणून