राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जुलैला लोकसभेत भाषण केलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली.
काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचारावर, याआधीच्या राजवटीवर टीका करताना त्यांनी राहुल गांधींवरही 'बालबुद्धी' म्हणत टीका केली.
याचवेळी विरोधकांनी 'मणिपूरला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या.
पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं? त्यांच्या भाषणादरम्यान काय झालं? राहुल गांधी आणि पंतप्रधानांच्या भाषणाचं विश्लेषण कसं करायचं?
#loksabha #narendramodi #rahulgandhi #ombirla #prashantkadam
7 сен 2024