जेव्हा भारतीय राज्य घटना लिहुन पूर्ण झाली तेव्हा Dr . बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की , त्यांच्या समोर छत्रपती राजे यांचे व्यवस्थापन्, आणि आदर्श होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्रियां ना नेहमी आदर् केला. त्यांचा शत्रु सुध्हा हे मानत होता . असा एकमेव आणि एक् च राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏