तो कसाही असू दया तुम्हास काय मागणयास तर आला नाही बिचारा तो पोटाची खळगी भरणयासाठी ओरडतो गातो कष्ट करतो आपणास एक अभंग बोलता येत नाही दुसरयास असं बोलू नये माऊली असू दया ।
खरच खूप गुणी कलाकार आहेत कधीच भजन व्यवसाय म्हणून केला नाही.हल्लीचे पन्नास हजार मागतात बिदागी द्याल त्यात समाधान मानतात. पंढरपुरात लहान खोलीत रहातात रहातात.
ते खानदानी गायक आहेत त्यांच्या पिढ्या न पिढ्या गायनात गेल्या आहेत,तुला का यातलं काही समजत का उचाचली जीभ लावली टाळ्याला........... आणि गाढवाला गुळाची चव काय ती म्हण तुला perfect लागु होते बघ.