मा उद्धवजी ठाकरे साहेब..जय महाराष्ट्र..आपण मुली स्त्रिया यांच्यासाठी न्यायाची भूमिका मांडत आहात.पोलीस नवी मुंबई उरण बदलापूर येथे निष्क्रिय आहेत.हे सत्य आहे.तुम्ही विरोधी पक्ष म्हणून उत्तम भूमिका मांडत आहात.आम्ही लोक आपल्यासोबत आहोत.सत्ता जेवढी महत्वाची तेव्हढाच विरोधी पक्ष असतो.ही लोकशाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची..देश आपल्या भूमिकेचे स्वागत करतोय...राजाराम पाटील.
स्वत सत्तेत असताना काय केल ते पण आठवा उध्दव ठाकरे. मोगलाई चालू होती. सर्वा जनतेला दहशती मधे ठेवल होत. कौतुक करणार्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे. जरा बुध्दी ला ताण द्या स्वतच्या
साहेब पोलीस कूठे कुठे बगणार 1तर सरकारने पोलीस भरती करून जास्त पोलिसाचे नियोजन केले पाहिजे तसेच शाळे मध्ये C C T V लावने बंधनकारक केले पाहिजे लहान मुलाचे करिता महिलांना नोकरीस ठेवले पाहिजे इतके सारी फी शाळा घेतात असे शाळा लगेच बंद. केल्या पाहिजे
अरे शीर्षक काय आहे? न्यायालयाने बंद ला विरोध केला आहे आणि राज्य सरकारला कारवाई करायला सांगितली आहे पण कार्यकर्त्याने जरूर जावे , अंगावर केसेस घ्याव्यात आणि त्याचे परिणाम जरूर भोगावेत नेते मस्त पैकी पत्रकार परिषद घेत राहतील
राज्य, देश बंद करणे संपूर्णपणे चुकीचे आहे. त्यापेक्षा नितिमत्तेने त्या पिडीतांना मदत करा. पुण्यही मिळेल, त्यापेक्षा कधीच न मिळालेले मानसिक समाधान मिळेल. एक सुजाण नागरिक
महाराष्ट्राविषयी अर्धवट निर्णय दिला आणी आता पूर्ण निर्णय द्यायला "तारीख पे तारीख",हा सुप्रीम कोर्टाचा प्रताप, अश्यात उच्च न्यायालयाकडून काय अपेक्षा ठेवायच्या. २०१९ पासून राजकारणात अति प्रमाणात तत्वशून्यता आलीय.
मला एक गोष्ट कळत नाही 1. 2012 निर्भया केस आरोपीचा वकील व्ही. पी. सिंह , काँग्रेस चा माजी खासदार 2. 2024 अभया केस , आरोपीचा वकील कपिल सिब्बल काँग्रेस राज्यसभेची खासदार दरवेळी काँग्रेस चीं मनसे अश्या लोकांना का वाचवत असतात , कोर्टात सिंग म्हणाले होते टी निर्भया केस मधील मुलगीच चुकीची होती , कपिल सिब्बल हसतोय कोर्टात त्याला चीफ जास्टिस ने झापले , आतंकवाडी हल्ले काँग्रेस केंद्रात असतानाच कां होतात ??
तुम्ही बदलापूर या विषयावर फारसे गंभीर नाही. गंभीर आहात ते हातातील सत्ता गेली म्हणून गंभीर आहात. पण खरं तर तुमचं राजकारण बाजूला ठेवलं तर शिंदे साहेब हे जनतेच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचं असं व्यक्तीमत्व आहे. विशेष म्हणजे ते अत्यंत सामान्यातील व्यक्ती आहेत. संस्थानीक नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ❤❤❤❤❤❤
अरे काही दिवासा वर गणपती सण जवळ आला आहे... चाकरमानी साठी उद्याचे दिवस खरिदीचे आणि खतवाचे असताना ह्यांनी अक्कल गहाण ठेवली आहे का...मराठी जनतेला कसे त्रास द्यायचे हे त्याला बरोबर समजते...थोडी तरी माणुसकी ठेवा...
@@arvindshelke6195तूझ्या फावडयाने कसली व्यवस्था केली रे मदरसा छाप तो तर फक्त कोमट पाणी प्या व घरात बसा एवढेच सांगत होता लोकाना लस देणे,मोफत धान्य देणे,ऑक्सिजन पुरवणे हे काम केंद्र सरकार करत होते फावड्या फूकटच क्रेडीट घेत होता टोमणेबहाददर, रडका