सगळ्या राजकारण्यांना फक्त एकच प्रश्न आहे जर एवढी काम करून सगळं सुजलाम सुफलाम केले आहे तर मग मुंबई गोवा महामार्ग 2012 पासून अजून का पूर्ण झाला नाही ?????
अगं ताई तटकरे साहेबांनी मतदार मतदारसंघ मसला शिववर्धन मध्ये कटके साहेबांनी एकच काम केलं फक्त देऊल नल आणि रोड विकास बाकी काय काम केलं नाही कट करायला माहिती आहे