@@दत्तात्रयगोरेनानामग आरोप सिध्द न होता त्या अक्षय शिंदेला मारला तसंच या पराभवाच्या भितीने बड्या बापाच्या औलादींचे पण एन्काऊंटर करतील चुकीला माफी नाही
मराठी माणूस झोपेचे सोंग घेऊन बसला आहे, विठ्ठला मायबाप मराठी माणसाला जागे कर आणि महाराष्ट्र परत एकदा शांन्त, सुजलाम सुफलाम होऊ दे. जो पर्यंत मराठी माणूस छत्रपती शिवाजी महारांचे मावळे होणार नाहीत तो पर्यंत असेच चालू राहणार. काय दिवस होते, आणि आता काय झालेय, खूप दुःख वाटते.
मीडिया वाले पण लाच खातात की काय आता असा प्रश्न जनते पुढे उभा राहिला आहे,कारण मीडिया वल्यानी का कॉलेज चे नाव घेतले नाही आणि त्या चार नाराधमांचे नाव देखील ग्यायला यांना कुठली लाज वाटलेली,जस बदलापूर प्रकणात लगेच शाळे चे नाव त्या शिंदे चे नाव उजागर केले लगेच ,त्याच प्रमाणे आम्हाला याचे ही नाव माहिती पडायला च हवे, आणि कॉलेज वर ही बंदी घाला
खूप राजकारण खूप ट्रॅफिक आणि खूप अफेअर्स इथे कोणाचीच पर्वा नाही खूप श्रीमंत आहेत त्यांना स्वतःचे नाव इंग्रजीत लिहिता येत नाही, त्यांना लोकप्रिय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत आहे आणि कंडक्टर बसमध्ये जास्त लोक घेत आहेत नियम रिक्षासाठी आहेत पण सरकारी बससाठी नियम नाही .पुण्याचे व्यवस्थापन चांगले नाही
पुण्यात खुप श्रीमंत लोक आहेत . आणि तेच सरकार चालवातात महाराष्ट्राच. मग ते म्हणतील तेच निर्णय. अफेयरमध्ये तर देशात सर्वात पुढे असलेले शहर आहे हे. सगळ काही चालते ईथे.
आत्ता मेले का सरकार करा आत्ता पण इंकॉन्टर त्या अक्षय शिंदेला बरं एका महिन्यात शिक्षा दिली. वारंन वार ह्या भयंकर घटना घडत चालल्या आहेत.आत्ता जनतेने एकत्र येऊन आरोपी शोधून शिव शाही आचरणात आणली पाहिजे.पोलीस प्रशासान कायदा,हे सगळं राजकीय दबावाखाली गेलं आहे.
चंद्रशेखर भांगे जी आपल्या कार्याला मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. तसेच आपल्या वृत्तवाहिनीला लोकशाहीला देखील मानाचा जय भीम जय शिवराय आपण खरोखरच खूप निर्भीडपणे सत्य जनतेसमोर मांडत आहात आरोपी कितीही मोठा असला आणि संख्येने अधिक असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे पिढीत युवतीला व तिच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजेआपल्या पत्रिकारीतेला खरोखर खूप सॅल्युट.We Are Very Proud Of You.🙏🙏🙏🙏🙏🙏
रॅगिंगचा प्रकार असेल आजून भरपुर गोष्टी समोर येऊ शकतात असे भरपुर बलात्कार लिव इन प्रकरणे समोर येऊ शकतात किती तरी कॉलेजात असे प्रकार चालू असतील ह्या बातम्या बाहेर येत नसतात
बदलापूर प्रकरणात जसा एनकाऊंटर केला तसाच या आरोपींचा एनकाऊंटर करावा कॉलेज ट्रस्टी व प्राध्यापक व प्रिसींपल चा पण करावा तरच न्याय प्रीय सरकार आहे असे वाटते
आपण कुठे आहोत आशा घटनांना पाठीशी घालण बंद करा, पुणे हे शिक्षणाच माहेर घर आहे ह्यामुळे पूर्ण पुणे ची चित्र खराब होतेय,शिक्षा झालीच पाहिजेल, कुणालाही सोडू नका, पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित नाही ॰॰॰॰॰बदलापूर पॅटर्न पाहिजेल