धनगर समाज सुरुवातीलाच बोलताना जय मल्हार असे बोलतात आणि आदिवासी हे जय जोहार जय आदिवासी असे बोलतात .हा फरक आहे ,धनगर समाजात आणि आदिवासी समाजात . जय जोहार जय आदिवासी , जय बिरसा ✊️✊️
@@psi_bhagwat_mulgir Sejarchyala Pan Dhangart Baap Mhantat ka Kaay Tar Bapchya pekaha shirmant ashel tar to baap kaay tar Tyache aani Bapachya Navat Sadharmay aahe mahanun tocha baap ashe Mhantat ka
धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...
छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचा त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे कि धनगर ही आदिवासी जमात नाही धनगराचा उल्लेख त्यांनी मराठा समाजाचा बरोबरीत केला होता केला होता😂
दादा अभ्यासपूर्वक बोला ज्या गोष्टीच्या बद्दल तुम्ही बोलता या गोष्टीला कोणताच आधार नाही आहे धनगर आणि धनगड या दोन्ही वेगवेगळ्या आहे महाराष्ट्रामध्ये धनगर जातीचे पुरावे हे तुम्हाला भेटून जाणार पण धनगड जातीचे पुरावे तुम्हाला भेटणार नाही धनगर यांचे सांस्कृतिक यांचे देव वेगळे त्यांची भाषा वेगळी आदिवासी समाजाच्या कोणत्याही गोष्टीमध्ये यांचं समानता नाही आहे
@@Agfsjsgsk ज्या जमिनी धनगर समाजाच्या हक्काच्या होत्या त्या पण नालायक मराठा नेत्यांनी वन खात्यात वर्ग केल्या 😢😢😢 पार देशोधडीला लावले आम्हाला 😢😢😢 आम्ही जळत नाही नालायकांनो तूम्ही दुसऱ्या समाजाच्या लोकांचे हक्काचे लुबाडत आहात 😔😔😔
अरे इथं मराठा समाजाची आरती परिस्थिती वाईट झाल्या मराठा लॉबीचा काय काढलेस तू ज्या आदिवासींना आधी एसटीचे आरक्षण आहे ते तर सक्षम झालेत का त्यांनी मराठ्यांना टॅकल केले का ज्या एसी समाजाला आरक्षण आहे त्यांनी तर मराठ्यांना मागे टाकले का राहू दे सर्व धनगर ना तर मागे टाकले का या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे कुठे तर सामाजिक सलोखा राखून सगळ्या समाजाला योग्य न्याय मिळेल अशी स्थिती निर्माण करणे काळाची गरज बनत आहे आपण सर्व मराठा धनगर आणि इतर कोणते समाज आरक्षणापासून वंचित आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन सरकारसमोर आंदोलन करून सरकारला मार्ग काढण्यास भाग पाडले पाहिजे धनगर आणि मराठाचा द्वेष करत बसला तर दोन्ही पण समाज रसातळाला जातील त्याचा फायदा कुणालाच होणार नाही जसे आज देशात परिस्थिती आहे 2% असलेले ब्राह्मण समाज जैन समाज मारवाडी समाज देशाच्या अर्थव्यवस्थेवर राज्य करत आहे समजून घ्या रे मित्रांनो
याना जर आरक्षण दिल ,तर ST caste चे राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल😡 सरकार ला एकच विनंती आहे की, आदिवासी समजाच्या आरक्षणावर गदा आणू नका तुम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचे आहे ते द्या. परंतु आदिवासी समाजाबरोबर धनगर समाजाची बरोबरी अजिबात करू नका. धनगर समाजाच्या सवलतींची तुलना आदिवासी समाजाच्या सवलतींशी करू नये. आमची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. तसेच आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी करू नये, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही
@@rdxavi3958 रानावनात फिरलं म्हणजे आदिवासी नाही होत. त्यांना nomadic म्हणतात. आणि अदिवासी च आरक्षण खायाला तुम्ही लोक आहेत जे बोगस आदिवासी बनू पाहतात. आदिवासींच्या 5 criteria मध्ये धनगर बसत नाही. Supream court आणि ST commision नुसार धनगर आदिवासी नाहीत.
धनगर आणि आदिवासी संस्कृती ऐक नाही भावांनो.... आनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर... स्पेलिंग मिस्टेक करु शकतात का...? याचा अर्थ तुम्ही बाबासाहेबाना खोटं पाडत आहेत...जोहार... जय आदिवासी
धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...
आमच्या वर एवढी वर्ष अन्याय झाला आहे धनगड महाराष्ट मध्ये नाही मग आमच आरक्षण जातंय कोणाला. आणी तुला पण माहित आहे आदिवासी चा योजना सम्मजा पर्यंत पोहचत नाही खूप लोक वंचित राहतात. आम्ही आलोत तर उलट तुम्हला त्या योजना भेटतील तरी. आनि राहिला विषय धनगर समाजाचा ते न्यायालय ठरवेल की संविधानतात आहे तर आम्हाला भेटेलच.
धनगरांची लोकसंख्या आदिवासीं पेक्षा जास्त आहे जर हा समाज आदिवासींत आला तर मुळ आदिवासी कायम उपेक्षित राहतील. सगळ्या योजना, पदे, राजकीय आरक्षण याच लोकांना फायदा होईल. त्यामुळे आदिवासीं समाजाने जागे व्हा आणि यांना विरोध करण्याची वेळ आली आहे. जय जोहर जय आदिवासी 🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨
कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घेटनेत दिले आहे. आणि आमचा समाज अती मागास व अडाणी होता म्हणून कोणाचे या कडे लक्ष नव्हते आत्ता थोडा फार वाचून लिहून सुशक्षित झाला आहे. सर्व गोष्टीवर अभ्यास करून आमच्या हक्काचे आम्ही साशन दरबारी गेली 40 वर्ष पाट पुरावा करून मागत आहोत.... जय मल्हार..... जय महाराष्ट्र....
एसटी मध्ये कशाल मागत आहेत आरक्षण. ओबीसी मध्ये ऑलरेडी आहे आरक्षण.ओबीसी लढत आहेत त्यांना साथ द्या.लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मगा.आणि तुम्हाला जेवढं हवे आहे आरक्षण त्याची मागणी करा.ते जास्त सोपं आहे.पण एसटी च्य कोट्यात कस accommodate krtil te Aadiwasi
कुलकर्णी साहेब आपण धनगर समाजाच्या आरक्षणाची बातमी पुढे आणली त्याबद्दल प्रथमतः आपले व abp माझा चे खूप खूप आभार. धनगर समाजातील या आंदोलकांनी खूप सविस्तर मुद्दा मांडला आहे त्यामुळे आपल्याला हा प्रश्न बऱ्यापैकी समजला आहे असे मी मानतो. धनगर समाज हा खरोखरच घटनेत ST मध्ये आहे.हे अतिशय सत्य आहे.परंतु केवळ या समाजाच्या अज्ञानामुळे आणि असंघटित पणामुळे या समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी या आरक्षणाची अमलबजावणी केलेली नाही.केवळ हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये हा शब्द वेगळा वाटतो.परंतु घटनेत देताना तो धनगर समाज म्हणूनच दिलेला आहे हे सत्य आहे. या माध्यमातून मी राजकीय पक्षांना एवढेच सांगू इच्छितो हा समाज आता खूप जागृत झाला आहे तुम्ही समजता तेवढा अडाणी राहिलेला नाही.तसेच तो राजकीय परिपक्व होत आहे संघटित होत आहे आणि भविष्यात हा समाज वेळोवेळी योग्य भूमिका पार पाडताना दिसेल. त्यामुळे जो पक्ष या समाजाला न्याय देईल त्याचे भले केल्याशिवाय आणि फसवणार्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे.
भावानो मला तरी वाटत की ST वर अन्याय होईल अस कारण नोकरी मध्ये हे 99 % धनगरच येतील अस मला तरी वाटत आरक्षण मिळाल्या नंतर त्यामुळे जे आहे ते सुरक्षित ठेवलं पाहिजे
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातींत आरक्षण देणे सरकारसाठी आता आणखी अवघड झाले आहे. हा समाज आदिवासी आहे की नाही याचा अभ्यास करण्याचदारी टीस (टाटा समाजविज्ञानस संस्था) या संस्थेकडे होती. या संस्थेच्या अभ्यासानुसार धनगर आणि आदिवासींमधील धांगड या दोन वेगळ्या जाती आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि वादग्रस्त ठरलेला धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आहे. मात्र हा तोडगा वादग्रस्त आणि फसवणूक करणारा आसल्याच धनगर समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर आणि धांगड या एकच जाती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या्च्या मुख्य आधारेच अनुसूचित जमातींत आरक्षणाची धनगर समाजाची मागणी होती. धनगर आरक्षणाचा अहवाल साम टीव्हीच्या हाती आला आहे. काय म्हटले आहे या अहवालात? -पहिल्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १८९ मध्ये अहवालाचा कार्यकारी सारांश आणि मुख्य अहवाल -दुसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते ३९६ मध्ये कागदोपत्री दस्तऐवज -तिसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १०८ -धनगर आणि धनगड या दोनही वेगळ्या जमाती असल्याचं टीसच्या अहवालात नमूद -धनगर समुदाय महाराष्ट्रातील असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळ आहे -तर 'ओरांव धांगड' ही जमात बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात आहे -'ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल* `टिस`चा अहवाल राज्य सरकारकडे 31 ऑगस्ट 2018 रोजी सादर करण्यात आला आहे.मात्र अहवाल धनगर आरक्षण मिळण्यास पोषक नसल्याने चार महिन्यानंतरही राज्य सरकारने या अहवालावर केंद्राकडे शिफारस केली नाही. निवडणूक जवळ येताच सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आदिवासींप्रमाणे सवलतींची धनगरांसाठी घोषणा केली
Loksabhet Congress aso ki BJP aso doghanmadhe virodh karnare nete ahet because ST seats are reserved in parliament virodh nahi kela tar tyanchi satta jail ..... your demand is not that easy.
@@vilas-shinde2121 mind your language first...... supreme court,TISS and TRTI report all are denying your demand, they are not that fool.....but your community still not satisfied.....
@@supriyagavit8240 विधान भवन पटलावर का मांडला नाही या सर्वात मराठा राजकारण आहे आणि तु कोण सांगणार आम्हाला तूझ्या सारख्या भडव्यांनी आधीच आमच्या जमिनी लाटल्या आहेत
धनगर हे आदिवासी नाहीत हे धनगरांना सुद्धा माहिती आहे पण आदिवासी समाजाच्या योजना , नोकरीतील आरक्षण व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी जमिनी बळकावणे ( कारण आदिवासी ची जमीन आदिवासी च खरेदी करू शकतो )हा आहे त्यामुळे ते सर्व ओरोन च्या उप जमातीचे नाव पुढे करून आदिवासी असल्याचे सांगत आहेत.यांच्या मोर्च्यात चांगले प्राध्यापक डॉक्टर, चांगले शिक्षित लोक आहेत यांनी अगोदर अभ्यास करावा , स्वतःच्या समजाची फसवणूक करू नये . हे साफ आहे की धनगर आदिवासी नाहीत कारण त्यांच्या कुठल्याच मोर्च्यात उपोषनात आदिवासी क्रांतिकारी चे फोटो नाहीत ते कधी जय आदिवासी ,जय बिरसा,जय सेवा ,जय जोहर ,जय राघोजी असे म्हणत नाहीत यावरून पूर्णपणे स्पश्ट होते की धनगर हे आदिवासी नसून फक्त आदिवासी लोकांच्या योजनांचा लाभ तसेच नोकरीत आरक्षण घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. आमच्या पण मोर्चा ची तारीख निश्चित झाली आहे लवकरच सर्व आदिवासी समाज बांधव आपल्या चालीरीती, पारंपारिक वाद्य ,पारंपरिक पेहराव यासह रस्त्यावर दिसेल . जय आदिवासी जय बिरसा जय भीम
@@himalayaacademy9686 मग कुठे तरी असेल ना प्रथ्वीतलावर अस्तित्वात नसलेल्या जामातीचे आरक्षणाचे लाभ गेले सत्तर वर्षे खाता याची थोडी लाज, शरम वाटायला पाहिजे, आणखी आम्हाला विरोध करता.
सखल आदिवासी समाज या निर्णयाचा निषेध करतो ⚫ मूळ आदिवासी खरा Schedule Tribe आरक्षणासाठी चा मालक आहे .. इतर एरेगैरे कोणीही आदिवासी नाहीत एवढं धनगर समाजाने लक्षात ठेवावं🙏 आमचा तुम्हाला विरोध नाही .. मूलनिवासी तोच खरा आदिवासी बाकी कोणी नाही🔥✌️ जय आदिवासी .. जय जोहार 🙏
मी एक आदिवासी आमच्या सगळ्या नोकऱ्या देऊन टाकेन पण आदिवासी मध्ये धनगर नको ब्रँड आदिवासी तुमचं आमचं भाषा, शरीर, दैवत, राहणीमान कुठेच मिडत नाही जय आदिवासी
धनगर समाजाला S T आदिवासी समाजात शासनाने शामिल करुन घेऊ नये कारण धनगर समाजाची भरपुर प्रगती झालेली आहे पण आदिवासी समाजाची अजुनही प्रगतीची दुर अवस्था आहे शासनाने आदिवासी समाजाची प्रतेक जिल्हात गावोगावी जाऊन सर्वे करुन बघा आदिवासी समाजाला आजुन राहाण्याठी घर नाय आशा काहिक ST मधील समाज आहेत कातकरी ठाकुर वारली ढोर वारली महादेव कोळी कोकणा आशा बरयाज आदिवासी समाजाच्या मधील समाज विकासा पासून वंचित आहेत
@@chandrakantbhondve404rajkiye Ashi Ke Open chya Seat war Marath Umedwar la Padun Dhanagar Niwadun Yeto, aani Shaikshanaik Tar Pradhyapak, Doctor sarkhe loka 70% aahet Dhanagran Jaatit, Aarthik Tar Marath Lokancya Jamini Vikat ghetat, aani Eka Mendhi 7,000 te 10,000 paryant jaatey eka Mendhpala kade 500 te 1000 mendhya astat tya lahan Ashlyane Disatey naahit 10,000 x 1,000 =1,00,00,000/- eka koti Kimati chya Mendhya Ghewun fitrat, aani sheti madhe Mendhi baswayche ekari 30,000 te 40,000 ghetat, Mendhi che Malmutra che tractor 25,000 te 30,000 la vikatat, lokar che, aani Manusha che Vegaley
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नकोच नाही तर आम्ही पण रस्त्यावर उतरू धनगर समजाला असलेल्या आरक्षणचा टक्का वाढावा ना आमच्या 7% आरक्षनावर कशाला तोंड करून बघता निवडणुकीच्या वेळी धनगर समजाचा वापर करून घेतला जातो हे माहिती आहे ना.
@@rajaramkolekar1202 ST मध्ये. धनगर समाजाचा काही संबंध नाही ST ही आदिवासी समाज आहे धनगर समाज हा जगलात राहत नाही आता आम्ही रस्तावर उतरणार 1 ऑक्टांबर पासून जय आदिवासी जय वनवासी ❤❤❤❤❤❤
आदिवासी समाजा च्या कोट्यास धक्का न लावता S T तुन ,कोटा वाढवून धनगरसमाजास लाभ मिळत असेल तर विरोध कश्यासाठी करायचा ,मराठा समाजास आरक्षण देण्यास कोणाचाच विरोध नाही हे बरोबरच आहे ,मग आपण धनगरांचा विरोध का करता ,सबका साथ सबका विकास
चुकीची मागणी आहे धनगर समाजाची. ST मधे ज्या जाति आहेत त्यांना अजून त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाले नाही ST तील जाति अजून जंगलात आहेत त्यांना पहले सरकार ने इतर समाजाच्या बरोबरीला आणावे. धनगर समाजाला जर ST मधे सामील केलं तर खऱ्या ST लोकांवर प्रचंड अन्याय होईल त्यांचं प्रतिनिधित्व पूर्णपणे संपून जाईल महाराष्ट्रातून.
@@generalengineer5955 कसला अन्याय झाला आहे तुमच्यावर ? OBC मधील top 3 beneficiary पैकी एक आहात तुम्ही. धनगर समाजाला महाराष्ट्रात NT - C म्हणून फक्त एका जातीला 3.5% आरक्षण आहे. महाराष्ट्रात ST मधे 48 जातींना फक्त 7% आरक्षण आहे आणि ते सुद्धा अजून त्यांच्या पर्यंत पोहचले नाही, आणि उद्या जर तुम्ही ST मधे सामील झाले तर का नाही ST लोकांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येणार.
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू धनगर आणि धांगड यातिल फ़रक समजुन घे अगोदर..धांगड हि जमात आहे ST मधे.. त्याच चुकून धनगड केलेले आहे... सखोल अभ्यास करा अगोदर तुम्ही...जय आदिवासी 🌿🌾🇮🇩
सगळ्या धनगर बांधवांना एक प्रश्न ST - scheldule tribe म्हणजेच आदिवासी जो समाज एका जाग्या वर हजारो वर्षा पासून स्थायिक झालेली जमात आणि तुम्ही भावांनो NT -nomadic tribe मध्ये येतात. आदिवासी ची जीवन शैली बघा ती जंगला वर अवलंवून असायची आणि तुम्ही पशुपालनावर तुम्ही जीवन अवलंबून असायचे आदिवासी समाज हा पूर्ण पणे वेगळा आहे तुमचा पेक्षा
मराठा अणि कुणबी पण एकच...हे आरक्षण दिले तर कोर्टात रोखू..जय लहुजी जय शिवराय...S T च्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहीजे ..तुम्ही आरक्षण वाढवून घ्या...आणि जाती नुसार जनगणना झाली पाहीजे..
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू आम्ही पण ओ बी सी आहे..आमचं आरक्षण त्यात ऑलरेडी आहे...त्यामुळेच ते वाढवून दिले होते...आणि आता राजकारणाचा विषय झाला आहे....त्यामुळे धनगर समाजाने व्यक्तिगत विरोध करू नये...मराठा आणि धनगर हा जीवा भावाचा आहे ...तसेच शेती व्यवसाय ला धनगर समाज खूप जवळचा आहे..ओ बी सी च्या इतर जाती .मराठ्याशी एवढा संबध येत नाही पण धनगरांचा येतो..
मराठा कुणबी आरक्षण निर्माण केलं आहे झालेला नाही १९४७ नंतर धनगरांना १९४७ जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हापासून आहे पाटील साहेब. आणि तुम्ही तर नावानं पाटील आहात तुम्हाला आरक्षण पाहिजेल म्हणजे बाकीचे थळ्या घाऊन बसतील की , आणि तुमचे मराठा मुखमंत्री आहेत .तुमचे तर लगेच ऐकायला पाहिजेल , तुमचा फक्त वापर vote साठी होतंय का बगा. आणि दुसऱ्याचं जातीत दोकावयच्या आधी आपली जात बघा तुमचाच मुखमत्री तुमची साथ देतात का ते. दुसऱ्यांना मिळू नये असा बोलला परत बोलू नका म्हणजे झालं
अरे भाई... आदिवासी स्वतः फक्त schedule Tribe ST मधे येतात .. बाकी लोकांचा काय संबंध...???? धांगड,धनगर आणि धनगड फरक आहे भाऊ... आम्ही आदिवासी लोक देवाला मानत नाही तर निसर्गाला मानतो... आजचे धनगर हे आदिवासी आहेत का ??? भटकी जमात आहे ती.... उगाच आदिवासी म्हणून घेऊ नका स्वतःला हात जोडून विनंती आहे.. आरक्षण घ्या तुम्ही पण ST मधे नको 🙏🙏🙏
खरं आहे भाऊ यांना काहीतरी वाटायला पाहिजे आदिवासी होण्याची एक अट पूर्ण करू शकत नाहीत हे आणि काहीही करत सुटतात.यांचा विरोध व्हायला पाहिजे नाहीतर राजकारणी यांना आपल्या डोक्यावर नाचवतील
Bhava asa uga khi nko bolu mi suddha adivasi ahe ani apla samaj mahadev koli ani eklavya yana pujnara ahe. Ugach khi pn bolu nko ani Dr Ambedkarani jar dhangar samajala arakshak lihilel asnar tr tyana arakshan milalch phaije😊
@@shankarpharmacists7647Tu Dhanagrachya Awlad aahe Karan Khara Adiwashi Ha Nisarg Pujak aahe ya ulat kaahi Loka Agnyana mule kiwa Bhiti Mule Duaryche Anukaran karat pan te Aapley Mula dev Je aahet te visarley naahit ya Ulat ek Gadar Jaat je khote bolun Adiwashi madhe Ghuskhori karat aahe te Chukiche aahe maga Dhanagar Tyanchya Mulinche lagan Adiwashi Mulana barobar lawun detil kaa
Kon Chor aahe Ya Yashwant 1802 Madhe Maratha Samrajye Sampwayla British la madat Keli to Yashwant Holkar aahe ka, jyane Chatapatin Shivaji Maharajani Nirman Keley Samrajye Sampanya cha Pryatan kela to Yeshwant Holkar aani Tyache Naave Konti Chor Sena ubhi keli
@@मल्हारभक्तकट्टरहिंदूराना वनात ?😂 सपाट माळ असतात जंगल नाही. जास्त जंगल आदिवासी भागात आहे. जिथं धनगर समाज आहे. तिथं मी जेजुरी ला सुद्धा जाऊन आलो आहे. तिकडे जंगल नाहीत गडचिरोली, पालघर, नंदुरबार , चंद्रपूर हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथं जास्त जंगल आहेत. Tribes आणि caste मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. डोंगरदऱ्यात आदिवासी समाजच राहतो माळीण, तळीये, इरशाळवाडी ही डोंगरदऱ्यातील गाव आदिवासीच होती. धनगर लोकांच्या अश्या बातम्या तर कधी नाही ऐकायला आल्या.
ताकत ची बात करू नका धनगर स्मद्यांचा बाप आहे पण धनगर आणि धनगड हे एकच शब्द आहे भाषा भेदमुळे आमचं आरक्षण इतके दिवस गेलं आता समाज जागृत झाला आहे शेवटी सत्याचा विजय होतो
साहेब तुमची पत्रकारी चांगली आहे परंतु एक खंत वाटते धनगर बांधव एवढ्या दिवस ऊपोषण साठी बसले आहेत परंतु आपल्या चॅनलने खूप लेट दखल घेतली टिव्ही चैनल ला कुठेही उपोषण दाखवले जात नाही याची खंत वाटते येळकोट येळकोट जय मल्हार
कुलकर्णीसाहेब महाराष्ट्र अ.ज.यादी नं.३६ वरील ओरान,धनगड या नोंदितिल धनगड हि जमात अस्तित्वहिन आहे,कृपया या अस्तित्वहिन "धनगड" वर चौकशी व पुराव्याने स्पष्टीकरण करा!
तुम लढो हम कपडे संभालते है इलेक्शन आलं की घराघरात येतात इलेक्शन संपल्यावर भांडण लावून देतात भावा भावामध्ये देतात आपले मतदान जागृत व्हा आपलं मतदान आपल्या हक्क जय भारत जय जवान जय किसान
Fakt Dhanagar cha Bharti zala na Ka Dusrya Jaaticha Bharti zala Ya Ulat Adiwashi Madhil 47 jamatina fakt 8 jaga aalyat maga bakichya 39 jamti madhil mule PSI howu Shakaley naahit tya badal kaay bolashil
@@kunaljadhav16 अरे कस समजणार तुला... जाऊ दे... सगळ प्रायव्हेट होत आहे... तुला पण नको आणि मला पण नको 😁... ज्याच्याकड पैसा त्याकड च 11 महिने कॉन्ट्रॅक्ट... ओढा एकमेकांचे पाय
@@kiranlandge608 अरे ते जाउदेरे जीयार निघते बदलते ते होत राहते. तुम्ही ऐक लक्षात ठेवा मागील किती वर्षा पासून गोवारी समाज आदिवासीं मद्ये येण्याचा प्रयत्न करत होता त्या समाजाले सरकारने आदिवासीच्या काष्टा लागू पणं केल्या होत्या पणं २०१९ पोलीस भरती मद्ये फॉर्म पणं भरले आणि सीलेक्षन लिष्ट पणं लागली होते नागपूरचे आदिवासीं नेत्यांनी सरकार विरोधात केस टाकली आणि जिकले पणं आणि गोवारी आरक्षण रद्द झालं त्या विद्यार्थ्याला कुठेच जागा मिळाली नाही. विषय असा आहे गोवारी आदिवासीं मद्ये येण्यासाठी मरण पावले. तरी मिळालं नाही. तुम्ही का चिज आहे भाऊ. आपली काही दुष्मनी आहे नाही तुला आरक्षण पाहिजे असेल तर वेगळ घे लागेल आदिवासीं पेक्ष्या ज्यास्त माग लागेन सरकारला आनी कॉन्ट्रॅक्ट बेस जीयार २०२४ la पाहून टाकू ,😁
आपण केलेले विश्लेषण योग्य असुन.तसा अहवाल सुद्धा Tata institute आणि Tiss या संस्थेने दिला आहे . अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होण्यासाठी जमात असावी लागते.परंतु धनगर ही जात आहे.
ब्रिटीशकालीन जातनिहाय जनगणनेत,भारतात व महाराष्ट्रात कोठेही धनगड(Dhangad) नोंद नाही, धनगरच नोंद आहे.अशा अस्तित्वहिन धनगड(Dhangad) जमातिला रा.घ.प.३४२ खाली अ.ज.चे आरक्षण देणे हा "राज्यघटनाद्रोह" आहे!
धनगर समाजाला घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे परंतू राज्यकर्त्या नी शाब्दीक घोळ करून आरक्षणा पासून वंचित ठेवलं आणि सध्या फक्त यां नी अमलबजावणी साठी चला पुढे असे चालू आहे [ त्वरीत आरक्षण अंमल बजावणी करावी ]