या ठिकाणी मला एक बाबासाहेबांचे वाक्य वाटते. बाबासाहेब म्हणाले होते की माझ्या कार्याचा गाडा तुम्हाला पुढे नेता नाही आल तरी कमीत कमी पाठीमागे तरी खिचु नका. या ठिकाणी तर मला हिंदू परंपरा दिसून आली. आज बौद्ध समाज बाबासाहेबांच्या पुण्याई ने खूप पुढे गेला आहे. पण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला होता. त्याची संस्कृती आज पण दिसून येत नाही. आज पण आम्हाला आम्ही हिंदू कि बौद्ध हे लक्षात आलेले नाही. ते म्हणतात ना इस घाटका उस घाटका अशी गत झाली आहे आमची. या ठिकाणी तुम्ही म्हणाल की आम्ही समाजाच्या पुढे हतबल आहे. माझ्या प्रिय समाज बांधवांनो बाबासाहेबांनी जेवढे आपल्या समाजासाठी कष्ट सहन केले आहे. तेवढे कोणी सहन करू शकणार नाही. बाबासाहेबांच्या जीवनातील एक सत्य रहस्य सांगतो. जेव्हा पण मी हे रहस्य वाचतो किंवा ऐकतो ना माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. बाबासाहेब संविधान लिहिण्याचे काम करीत होते. पण त्याचवेळी माता रमाई ही आजारी पडली होती. माता रमाई ला टी.बी चा आजार झाला होता. माता रमाई च्या मृत्यू च्या शेवटच्या क्षणी माता रमाई ने बाबासाहेबांना हाक दिली. साहेब माझ्या जवळ या. बाबासाहेब माता रमाई च्या जवळ गेले. बाबासाहेब माता रमाई ला रामू म्हणून बोलवायचे. बाबासाहेब माता रमाई च्या जवळ जाऊन बसले. बाबासाहेबांनी माता रमाई ला म्हटलं अंग रामू तुझ्या या टी.बी च्या आजाराचे जगामध्ये खूप डॉक्टर आहेत. पण माझ्या समाजाला जो आजार लागला आहे ना. त्या आजाराचा डॉक्टर फक्त मी आहे. आणि त्या क्षणी माता रमाई ने बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती हात फिरविला. आणि तो हात हळूहळू बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरून खाली सरकत गेला. आणि बाबासाहेबांच्या डोळ्यासमोरच माता रमाई चा मृत्यू झाला. बाबासाहेबांनी आपले अश्रू मनातल्या मनात साठवून घेतले. बाबासाहेबांच्या पोटच्या मुलांचा आजारामुळे मृत्यू झाला. केवळ फक्त बाबासाहेबांकडे त्यांच्या दवाखान्यासाठी पैसे नसायचे. एवढे दुःख बाबासाहेबांनी सहन केले आहे ते केवळ फक्त समाजाच्या कल्याणासाठी आणि आज आमच्या समाजाची थोडी प्रगती काय झाली. आम्ही बाबासाहेबांना विसरलो. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म, बाबासाहेबांनी दिलेल्या २२प्रतिज्ञा, आर्य अष्टांग मार्ग त्या सर्व कुठे गेल्या. हे सर्व पाहून बाबासाहेबांच्या सपनाचे चिंध्या चिंध्या झालेले दिसून येतात. माफ करा माझ्या प्रिय समाज बांधवांनो या व्हिडिओ ला मी लाईक पण नाही करणार, आणि जय भीम तर मुळीच नाही. कारण माझ्यासाठी माझा देव, माझा आत्मा, माझी आई ,माझा बाप, हे सर्व बाबासाहेब आहेत. त्यांचे उपकार माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीच फेडू शकणार नाही. जो बाबासाहेबांच्या विचारला आचरण करत नाही. त्याला आपण कधीच जय भीम करत नाही.
Saheb, ekch sangu icchito mzyasthi tri babasaheb mhanje mala swatantrya denare mahamanav aahet. Tyani mala swatantrya dilay te mazya hakkachya goshti karnycha... Mhanunch lagnat aamhi halad cha karyakram kela te keval dhamal aani majesthi naa kki hindu sanskrutila copy krnysthi... Halad lavne mhnaje hindu asa apan ksa jaahir kru shakto....
@@rahulrlk baro bar ahe halad fakta hindu madhech nahi tar Muslims lokan madhe pan lavtat mala tar aavadla baba karykram sagla 🙏🇮🇳jay bhim jay shivray jay bharat
भव्य सजावटीने डोळे दिपून जातात. वधूचे सभामंडपात पालखीतून होत असलेले आगमन नयनमनोहर झाले आहे. बौद्ध धम्म स्विकारूनही हिंदू संस्कृतिची नाळ जपलेली आहे. शिक्षण घेउन आज आपले घराणे प्रगतीपथावर आहे हे पाहून बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आपण साकार केलेले दिसून येत आहे
tyani dharmavar bhandayla he pan shikavala kaa???_ pratekachi aap apali maryada aasate bolayla tumhi dharma palata pan aajchya pitdhit don cast ekatra aalya ki doghanchya padhatine lagna karave laagataat mane julavanya sathi..! tumachya sarakhe bhandat nahit dharmavarun.. sarv dharma samabhav he hi shikavale te pan lakshyat rahudya..
काय सांगणार या लाेकांना....आमच्या काही लाेकांना कितीही जिवताेडुन बाबासाहेब आणि बाैद्ध धम्म सांगीतला तरी त्यांची जुनी खाज काय जात नाही... तरीही संपुर्न महाराष्ट्रात आसं काही हाेत नाही.काही ठरावीक भागतच काही लाेकं करत आसतात.विषेशता पुण्याकडील आमच्या समाजाचे लाेक आशा भेसळ पद्धतिने लग्न लावतात.कारण पुण्यामध्ये आमच्या समाजाचा प्रभाव कमी आहे.आणि हिंदु धर्म हिंदु संघटणांचा प्रभाव जास्त आहे.नाईलाजाने हिंदु कल्चर च्या प्रभावाखाली काही भरकटली जातात.त्याचच हे ऊत्तम ऊदाहरन आहे...