#BolBhidu #appamahadik #buntypatil
आप्पा महाडिक पुन्हा चर्चेत, कोल्हापूरचं राजकारण पुन्हा चर्चेत. याला निमित्त ठरलं ते राजाराम कारखान्याचं. तसा राजाराम अप्पा म्हाडकांचाच. एकदा राजाराम गेला तर अप्पांच्या राजकारणावर शेवटचा खिळा बसणार होता. बंटी पाटलांनी निवडणूकीचा स्लोगनच कंडका पाडायचा असा ठेवला होता. हा कंडका पडला असता तर म्हाडिक संपले असते. पण संपत नसतात त्यालाच म्हाडिक म्हणतात. पण हे अप्पा म्हाडिक आहेत तरी कोण? अप्पा म्हाडकांच राजकारण सुरू कुठून झालं? कोल्हापूरच्या राजकारणात अप्पा म्हाडकांनी जम बसवला तरी कसा. आजच्या या व्हिडीओतून आपण अप्पा म्हाडकांचा इतिहास बघणार आहोत. या व्हिडीओत ना मुन्ना असतील ना अमल असतील. ना बंटी पाटील असतील ना दूसरं कोण असेल… ही गोष्ट आहे फक्त आणि फक्त आप्पा म्हाडकांच्या ब्रॅण्ड होण्याची…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: BolBhiduCOM
→ Twitter: bolbhidu
→ Instagram: bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
27 апр 2023