बिचारे क्षीरसागर शेवटी घालायला लागलं शेपूट आत किती स्वतः ला सावरतात बोलताना त्यांना जे बोलायचं नाही ते बोलावं लागतंय, कसले सारखे बोलताय कार्यकर्ते नाराज तुमच्या तोंडावर दिसतंय तुम्ही स्वतः च नाराज आहात
म्हाविकास आघाडीचा निर्णय घेणे मान्य पण साहेब आता आपण लोकांना सांगायचं काँग्रेसला मते दया व उद्या आपण उभे राहिल्यावर मला मते द्या किती अवघड काम आहे आम्हा सैनिकांना साठी डोकं सुन्न होत 🙏🙏🙏🙏🙏🙏
stवाल्यांचं नाव काढू नको त्याने स्वतःच्या हातातून स्वतःची बरबादी करून घेतली त्यांना एवढी पगार वाढ देऊन सुद्धा ती विलगीकरण विलगीकरण म्हणून बोंबलत आहेत तर राज्य सरकारने तर काय एसटी मंडळ आधीच तोट्यात आहे कोरोनामुळे तरी त्यांना पगारवाढ दिली आणि अजून जर यांना विल्की करून दिलं हा नवीन खर्च पुन्हा त्याची वरणी एवढा पैसा कुठून आणायचा आधीच केंद्र सरकार जीएसटीचा पैसा राज्याला परतावा करत नाही आणि तुम्ही राज्य सरकारच्याच नावाने बोंबलत बसतात कधी तर केंद्राला पण प्रश्न करा Gopichand padalkar कडकनाथ कोंबडी चोर सदाभाऊ खोत बांगड्या डोळ्याचा सर्वदे यांच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं त्यांनी स्वतः करून घेतलं विलगीकरण हे भाजप वाले कोणत्या तोंडाने करा म्हणून सांगतात यांचा बाप मोदी दररोज मालमत्तेचा खाजगीकरण करतो आणि हे येडे राज्य सरकारला विलगीकरण करा म्हणून बोंब मारतात हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून तिचं विलगीकरण करायची एवढी हौस होती तर फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होता तेव्हा का नाही केलं vilagikaran करत त्या सुधीर मुनगंटीवार यांना हाकलून लावलं होतं विलगीकरण होऊ शकत नाही हे घटनाबाह्य आहे म्हणून त्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल पण
राजेश क्षीरसागर चा मोठेपणा यांना खुद्द मुख्यमंत्री यांनी भेटायला बोलावले आहे. काळजी करू नका तुम्ही शिवसैनिक म्हणून कार्य करा पुढच्या टायमाला मुख्यमंत्री आपल्या मेहनतीवर होते.
सर्व पक्ष जर स्वबळावर लडले तर समजेल कोणाची किती ताकत आहे महाराष्ट्र मध्ये 2014 सारखं हे जर येवडी टीका करतात भाजप वर की भाजप अशी भाजप तशी हिम्मत असेल तर लडावे प्रत्येक पक्ष्याने एकटे सर्व जण भाजप ला घाबरतात मनहून तीन पक्ष्यांना एकत्र यावे लगले महाराष्ट्र मध्ये 😜😝😛😛😛😂
कुणाला भेटत नाही. भेट मिळत नाही. भेटले तर त्यांच्या समोर बोलायची हिम्मत नाही. एकटा कोणी लढू शकत नाही. तिन्ही पक्ष वाढणार नसले तरी खुरटे तरी राहातील का ? मुलाखत घेणारे कौतूकास पात्र आहेत.
अहो कोल्हापुर कर तुम्ही काॅग्रेच्य तोंडावरून बोळा फीरवताय हे स्पष्ट दीसतय. आणी तुम्ही करताय ते बरोबर आहे. तूम्हाला गोडबोलून बरोबर बाहेर केल आहे. ( कोल्हापुर करानी म वी आ. कारभार पाहीला आहे . म्हणुन बी जे पी शीवाय शहर नाही.)
भाजपा एकमेव असा पक्ष आहे जो कुणाच्याही आदेशावर काम करत नाही भाजपा पक्षातले कार्यकर्ते हा पक्ष चालवतात कार्यकर्ते एका विचार आणि निर्णय घेतात आणि त्या निर्णयावरच पक्ष काम करतो पक्षात कोणीही आदेश देत नाही मात्र अशी कार्यपद्धती दुर्दैवाने लोकशाही भारत देशात इतर कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये नाही कारण कारण अत्यंत स्पष्ट आहे की भाजपा सोडून इतर सर्व राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या घराणेशाही चा उदो उदो करण्यासाठीच निर्माण झालेत सत्ता फक्त घराण्या एकाच घराण्यांमध्ये कायम टिकून राहावी सत्तेचे एकाधिकारशाही एकाच घराण्याकडे टिकून रहावी आणि कार्यकर्त्यांनी गुलामासारखे काम करणे एवढेच अपेक्षित आहे आणि म्हणूनच आज भाजपा जगातला नंबर एकच राजकीय पक्ष म्हणून समोर दिमाखात उभा ठाकलेला आहे आज या पक्षाला पर्याय उभा राहू शकत नाही कारण कार्यकर्ते हाच मजबूत पाया भाजपाकडे आहे आणि भाजपा कार्यकर्ते चालवतात पक्षातले सर्व निर्णय कार्यकर्तेच घेतात म्हणून करोडो करोडो मध्ये भाजपाचे कार्यकर्ते देशात सर्वत्र आहेत