शाब्बास संदीप देशपांडे कोणी तरी हा प्रश्न होती.ध्यावा ही त्या मुंबईतील पाच हजार शिवसैनिकांची इच्छा होती आपण हा प्रश्न राज साहेबांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे मांडावा आणि मुंबईतील त्या पाच हजार शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा
@@visavahotel9754 असे तुम्हाला वाटते जरा बाहेर पडा सैनिकाला आपल्या साहेबांची लाल करायची हौस आहे हौस ला उपचार नाही 🤣🤣🤣 काहीच लॉजिक नाही नुसते बुडबुडे मालकाला खुश करण्यासाठी 🤣🤣🤣
संदीप देशपांडे अगदी खरं तेच बोलले संदीप देशपांडे खरोखरच ते सांगणार राज साहेब नंतर संदीप देशपांडे फक्त आणि फक्त राज साहेबांच मराठी लोकांना न्याय देऊ शकतील
साहेब खरंच महाराष्ट्र विकताय महाराष्ट्र धोक्यात असताना तुम्ही गुजराती नेत्यांना मदत करत आहात राज ठाकरे साहेब महाराष्ट्रासाठी लढा आणि आपली भूमिका एकच असू द्या सतत बदलत असल्यामुळे मतदार आपल्यापासून दूर होतं आहेत
मनसे हा कधीही निवडणूक जीकणार नाही हे भष्टाचारी लोकांना मदत व सुपारी घेऊन आपली लायकी सिध्द केली.. हे विचार दलदली आहे... तेव्हा हा मनसे पक्ष कधीही कुठेही येणार नाही......या पक्षाला कोणीही मतदान करण्याची संधी देणार नाही.....
मनसे 225 सिट उभ्या करणार म्हणतात.200 सीटवर यांना 3000 मत पण पडणार नाहीत. दिपोझिट जप्त होईल ठाणे,मुंबई येथील 5 ते 6 जागांवर 70 हजार पर्यंत मते खातील त्याचा फटका भाजपला च बसेल
संदीप देशपांडे बरोबर बोलत आहेत मी एकनाथ शिंदे शिवशेना समर्तक आहे पण मनसेला निवडून देणे हे आजच्या घडीला जरुरी आहे प्रत्येक वेळेस मनसेने का कमी पणा गयाचा
What Sandeep said is 100% correct Who is sanjy nalitala kida. Walwaltoy. Raj has taken right decision They should get a chance to prove themselves. As it's all Maharashtrian are fedup with this existing politicians. They all will vote to Manase. Yahi hai right choice.
महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे,खरंतर निष्ठावान, सच्चा समाज सेवकांची गरज आहे, स्वार्था साठी राजकारण करणारे नकोत अशी जनतेची इच्छा आहे! जयहिंद,जय महाराष्ट्र!
100 कोटी जनतेची लुटणारी वाजेसेना, बाळासाहेब यांचे विचार दावणीला बांधून सत्तेसाठी काँग्रेस बरोबर गेलेला मामु सत्तेत नकोच आम्हाला, 2019 ला मामु काँग्रेस बरोबर जाऊन अखंड महाराष्ट्राच्या राजकारणाचे वाटोळे करणारा मामु नकोच उभ्या महाराष्ट्राला गरज आहे राज साहेबांचीच
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 ,,, अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ,,, मा, संदिप देशपांडे जीं चं ,,, कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन और शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय जय छत्रपति शिवाजी महाराज जी कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
संदीप देशपांडे मनसे व मुंबईमधील महान व कुशाग्र बुद्धीचे नेते आहेत.त्यांच्या तोडीचा एकही नेता महाराष्ट्रात नाही. खासदार किंवा आमदार म्हणून सहज निवडून येतील.
दुसऱ्या ना सुपारी किंग म्हणता मग पंचवीस वर्षं मुंबई महापालिका लुबाडणूक ज्यांनी आपली घरे भरली ते दिसत नाही का ॽ तुमचं तरी उत्पन्न कुठून येतं .😢काय राव आपलं ठेवा झाकून आणि......
30 वर्षे महापालिका ,10राज्य सत्ता,स्वतः मुख्यमंत्री ,मुलगा मंत्री तरी पण मराठी माणूस मुबई मधून हद्दपार झाला दुसरीकडे मातोश्री 1,2,3, उभी राहिले .सगळं मराठी माणसाचा पैसा
शिवसेना ही शिवसेना च आहे तू सुपारी बाजचा चमचा आहे तुला राणे सारखं उध्दव साहेब ठाकरे यांचं शेण खाल्ले शिवाय पोट भरत नाही यालाच म्हणतात काढऺ ते काढ वरून देशपांडे ❤❤❤
देशपांडे खरं सांगताहेत... सेना भवन... भवानी बँक... सामना या सर्व गोष्टी आम्हा शिवसैनिकांच्या पैश्यावर उभ्या राहिल्या आहेत. आमच्या सहकार्याने उभ्या आहेत. त्या संघटनेच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत उद्धव किंवा संज्या यांचे योगदान काय...? फुकटे आहेत हे
पत्रकार साहेब संदीप देशपांडे यांना काय विचारता मी पण सांगू शकतो राज साहेबांना घ्यायला काही हरकत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज साहेबांना घ्यावा बरोबर मग पहा महाराष्ट्र सरळच होईल