उबाठा स्वतः जर 2019 ला मविआ बरोबरच निवडणूक लढवून मुख्यमंत्रीपद मिळवलं असतं तर रास्तच झालं असतं. पण त्यांनी नंतर घोळ घालून रडीचा डाव केला आता तसंच चाललय. मतदारांनी अशा संधीसाधूंची पाठराखण करु नये.
देव करो अन् ह्या वेळी भले ही भाजप सेना युती स बहुमत नाही मिळाले तरी चालेल पण rashtrwadi शरद पवार गट आणि काँगेस ह्या दोघांना च स्पष्ट बहुमत मिळआ वें आ णि त्यांस उबाठ ची गरज n पडो