@Sant Sarwadnya Dasopantswami Goswami, चातुर्मास उपक्रम,शके १९४६
'अद्वितीय गीतार्णव बिंदू'
भाग-२४२
ओवी क्र.२४९९-२५०३
दि.१९.०८.२०२४, सोमवार
संत सर्वज्ञ दासोपंतांनी श्रीमद्भगवत्गीतेवर 'गीतार्णव' हे सव्वा लक्ष ओव्यांचे भाष्य लिहिले !
श्रीमद्भगवत्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या ४७ श्लोकांवर दासोपंतांनी गीतार्णवाच्या प्रथम अध्यायात ३१३३ ओव्यांचं भाष्य केलं आहे!
शके १९४६ अर्थात इ.स.२०२४च्या चातुर्मास उपक्रमांत गीतार्णवाच्या प्रथम अध्यायातील उर्वरित म्हणजे २३९४ ते ३१३३ या ओव्यांचं वाचन-चिंतन करण्याचा हा प्रयत्न!
18 сен 2024