धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे , पहिल्यांदाच शिवाजी सावंत सरांना पाहता आले,ऐकता आले... त्यांचा ह्या दोन्ही महान कादंबरी लिहिताना काय अनुभव आला., त्यांना किती कष्ट घ्यावे लागले. त्यांचा दृष्टीकोन हा स्वतः पाहता आला .. खूप खूप धन्यवाद...
विश्वरत्न किर्तीच्या माणसाला, भारतरत्न सन्मान नक्कीच मिळावा. गुरुवर्या विषयी बोलाव तेवढ थोडच आहे. पण रसिक प्रेक्षकांची इच्छा एवढीच राहील कि हे भारतरत्नाचे माणकरी असायला हवेत
अप्रतिम अशी मुलाखत पहावयास मिळाली.मुलाखत घेणारे अगदी सयंमी त्यांच्यात कुठेही आततायीपणा नाही आणि उत्तर देणारे तितकेच अभ्यासू आणि निगर्वी. एक आदर्श मुलाखत आहे.❤
प्रतिभेच दैवत म्हणून आदराने जे साहित्य रसिक ज्या शिवाजीराव सावंताना पाहतात -वाचतात तेच न पहिलेल्याना दाखवून सहयाद्री वाहिनीने आत्मिक सुख देणारा जो उपक्रम राबविला याबद्दल सहयाद्री वाहिनीचे आभार 🙏🙏