आमचे घर गावा बाहेर हागनदारी जवळ आमची समशानभूमी वेगळी . गावात सार्वजनिक पंगतीत वेगळी पंगत . पहले जाती वाद संपवा . म्हणून शाळा कॉलेज मधी नोकरी पर्यंत जात बघितली जाते समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची साठी . तुम्ही जातीवाद संपण्या साठी नाही बोलणार फक्त आरक्षण वर बोलणार .
@@rameshwarwaghmare9714 जाती मुळे आरक्षण भेटत, चागल्या शाळेत आणि कॉलेज मध्ये लायकी नसताना addmission भेटत, शिश्र्वर्ती च नावने फुकट पैसा भेटतो, जाती ने नोकरी भेटते, जाती ने नोकरीत बडती भेटते. तेव्हा देश मातीत जात नाही का .
@@Suraj_B27 te tar barobar bhai tuz kaarn ya desha madhye asa konhi nahi ki tyala aarkshn nahi aahe mahun government ne jaatiche naav kaadhu fakt bhartiya karaav
@@user-t94dwlfino मराठा-बौद्ध वाद असला असता तर किती राडा केला असता ते आम्हाला ठाऊक आहे. मराठ्यांची दहशत असा अपप्रचार केला असता. आम्ही तुमच्या सारखं कधी रडत नाही, संकटाला सामोरे जातो.
काय बावळट बाप आहे मुलीच्या नवऱ्याला मारलं तिला विधवा केलं . मुलगा आणि तो स्वतः जेल मध्ये सगळं वाटोळं केलं पटलं नव्हतं तर तिच्या कडे आयुष्यात ढुंकून नव्हतं बघायचं पण हे काय करून ठेवलं . मुलीच्या आणि मुलाच्या आईचा काय दोष याच्यात. किती त्रास त्या माऊलींला
@@sheetalsuryavanshi9547 अभिमानी बाप होता, मुलगी खालचा जाती वाल्या सोबत पळून गेली म्हणून तोड लपवून बसला नाही तर त्या मुलीला जनमा ची अदल घडवून अभिमान ने जेल मध्ये गेला.
@@tusharjadhav8893 मी माझ्या घरच्याच मनाने केलंय लग्न आणि फुकण्या तु नको मला शिकवू तूझ्या सारखे मुलं बाहेर लफडी करतात पण तुम्हाला बायको मात्र संस्कारी पाहिजे तेव्हा कुठे जातात तुमचे संस्कार . तो माणूस आता मुलाला घेऊन जेल मध्ये गेलं आता राहिली का इज्जत.
@@rantadipbhagat1867बाबासाहेबाना कोणी नाही बोलत आहे त्यांचे विचार इतके उच्च होते की त्यांनी सविंधान दिलं आहे भारताला मग त्याच साविंधन च पालन tumchaych लोकांनी नाही केलंय
Tuzya mulachya babtit as zal ast tevha pan tu asa same vichar kela asta? Tya mulachya aai baba ni pan tar tyala yevdh lahanach moth kel hot. N pream karn tyacha yevdha motha gunha manla jatoy ki tyala mrutu chi shikshya dyavi?
बर झाल यात कोनी मराठा नवतं नयतर सगळ मिडिया मराटयांच्या मागे लागले असते...... पुरोगामी महाराष्ट्र हे ते जातिवद सगळ सुरू झाला असता..... आता कुठं काय नाही ..... देव सर्वांना सदबुद्धि देवो..... बिचर्यंचा संसर उधळला गेला..... दोन्ही families suffer kartil...... sad very sad......
याला मीडिया सुद्धा तितकाच जबाबदार आहे. कारण तुम्ही जाती निर्मूलणासाठी काहीच करत नाही. जाती जातीत तेढ कशी निर्माण करता येईल एवढंच या मीडियाने केलं आहे राजकारण्याच्या सांगण्यावरून
@@Mohankendre983 अतिशय बालिश विचार आहेत तुमचे. बापाला पसंत नव्हते तर संबंध तोडायचे. त्या बापाने स्वतःचं मुलाचं मुलीचं आणि जावयाचं असं चौघांचा आयुष्य उद्ध्वस्त केलं. ज्या समाजाच्या भीतीपोटी हे केलं तो समाज हे नुकसान भरून देणार आहे का?
@@SSPhysics पण तुम्ही कोण मापदंड आणी प्रमाणपत्र देणारे कि काय चुक आणी काय बरोबर? उगच स्वतःला जगावेगळे दाखवायला स्वतःचे आयुष्यावर प्रयोग करा. लोकांना त्यांचे ठरवू द्या काय चुक आणी बरोबर. तुम्ही समाजाचे ठेकेदार बनु नका.
शाळेच्या ऍडमिशन पासून जर जात संपवली असती. तर आज 75 वर्षानंतर तुमची जात कोणती हा प्रश्न सुद्धा विचारायची माझी हिम्मत झाली नसती. मूळ समस्या कुठून सुरू होते.त्याच्यावर उपाययोजना करायच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीवर बरीच चर्चा रंगते.
एकदा बापाच्या मनाने विचार करून बघा कसं सांभाळल असेल त्या पोरीला आयुष्यभर निघाली वरती तोंड वर करून बापाचं घर काय आश्रम शाळा समजलं की काय एकदम बरोबर केला बापाने ते मग कोणत्याही जातीचा असो
बरोबर केले मंजे काय जीव घेणे अरे हरामखोर कोणती ही आई किव्हा कोणत्याही बापाला असे वाटले पाहिजे की आपली मुलगी सुखात आहे की नाही ती दुःखात असती आणि काही झाले असते तर बोलू शकत होतो हा जाती मुळे खूण झाला आहे काय रे तुझें भिखार विचार
आज पासून लोकांनी माय बापाचा उदो उदो करण्याचं सोडून दिलं पाहिजे. माय बापाला सर्वात महत्त्वाचा असतो तो समाज. तो समाजांना कधी एक घास अन्न देत नाही किंवा यांच्या संकटात कधी कामाला येत नाही तरी पण या मायबापांना सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो समाज. पोटचे लेकरं पण यांना आवडत नाही जेव्हा ही परंपरा तोडतात. वाचणाऱ्या पैकी कोणाला जर मायबापा विषयी खूप आवडला असेल तर एकदा माय बापाचं प्रेम आजमावून बघा थोडं त्यांच्या विरोधात वागून बघा म्हणजे तुम्हाला समजल.
बुद्ध धम्मामध्ये दुसऱ्या जातीमधील मुलींनी लग्न केलं की जात आडवी येते !! सगळ्यात जास्त जातीवाद हा कोणता समाज करतो गावा गावा मध्ये आणि शहरात हे पण पाहणे गरजेचे आहे !! पण एक जीव गेला आहे तो पण निष्पाप भावपूर्ण श्रद्धांजली भावाला !! 🙏 जय भीम जय शिवराय 🙏
अरे तुम्ही घरातून पळून जातात पण त्या आई बापाला समाजात वावरताना किती त्रास होत असेल, समाजात अजूनही मानसिकता नाही ज्यांची मुले मुली पळून जातात त्या लोकांना खूप वाईट वागणूक दिली जाते
हेच प्रकार उलटा असता तर महाराष्ट्रच काय देश पेटला असता.आता जे पळून नेनाऱ्यांच समर्थन करत असतात ते आज बापाचा विचार करत आहे आणि त्याने कस बरोबर केलं हे सांगत आहेत
असा विचार पोरांनी व त्याच्या घरच्यांनी पोरगी पळवयच्या आधी तिच्या आई बापाबद्दल पण करावा ना. आज काल कोनिपन थिल्लर, कमी शिकलेली, अडाणी पोर गोड गोड बोलून कमी वयात कोणाच्याही पोरी पटवून ब्रेनवाश करून स्वतः च्या बापाचा माल समजून पळवत आहेत..... आई बापाने आयुष्यभर काळजाचा तुकडा समजून सांभाळलेली पोरगी आई बापाविरुद्ध फितवून पळून नेतात..... बऱ्याच केसमध्ये नंतर हेच प्रेमी त्या पोरींना रडवतात.... म्हणून पोरींच्या आई बापाच्या मनाला पण काहीतरी किंमत हवी ना.... जो तो नंगाट उठतो आणि सैराट व्हायला बघतोय
असा विचार पोरांनी व त्याच्या घरच्यांनी पोरगी पळवयच्या आधी तिच्या आई बापाबद्दल पण करावा ना. आज काल कोनिपन थिल्लर, कमी शिकलेली, अडाणी पोर गोड गोड बोलून कमी वयात कोणाच्याही पोरी पटवून ब्रेनवाश करून स्वतः च्या बापाचा माल समजून पळवत आहेत..... आई बापाने आयुष्यभर काळजाचा तुकडा समजून सांभाळलेली पोरगी आई बापाविरुद्ध फितवून पळून नेतात..... बऱ्याच केसमध्ये नंतर हेच प्रेमी त्या पोरींना रडवतात.... म्हणून पोरींच्या आई बापाच्या मनाला पण काहीतरी किंमत हवी ना.... जो तो नंगाट उठतो आणि सैराट व्हायला बघतोय
येते कमेंट वाचून मला चांगलाच धक्का बसला कारण बहुतेकांचे मुलींचे वडिलांचे कृत्य आहे त्याला त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. यावरून महाराष्ट्र किती पुरोगामी विचारांचा आहे ते इथून दिसून येते. पुरोगामी राज्य हे पूर्णपणे थोतांड आहे. हे मला अतिशय अस्वस्थ करून सोडणारे आहे 😔
आताच कळलं का😂 देशात पुरोगामी असणं म्हणजे हिंदू धर्माला ब्राह्मण धर्म म्हणुन हिनवायच आणि शिव्या द्यायच्या 😂 हेच जर एखाद्या sc मधल्या मुलाबाबतीत झालं असत तर महाराष्ट्र पेटला असता 😂 संविधान बचाव समिती अशी बहुरूपी समिती बनली असती. त्यामुळे हे पुरोगामी विचार वगैरे सगळे थोतांड आहे . इथे कॉमेंट्स मध्ये जय भीम म्हणून त्या खुन्याच्या कृत्याला समर्थन देतायत 😂
अरे घरातून विरोध होता लग्नाला तर करायच नव्हतं लग्न. असा संसार कधीच शेवट पर्यंत होत नाही. आणि झाला तरी प्रेम हे कधीच शिल्लक राहत नाही. तेव्हा संमती असेल दोन्ही कडून तरच लग्न करा. 🙏
कोणाच्या लेकराला ठार मारणे गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एवढाच कठोर बाप होता तर स्वतःच्या मुलीला सांभाळता आले नाही काय, मुलगा तर गेलाच पण मुलगी आयुष्यभर खुषीत दिसल काय,
कोणत्याही बापाला आपल्या मुलीच वाटोळ झालेल आवडणार नाही मुलींनी पण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन असे पूर्ण चुकीचे आहे आई-वडील सर्व बघून देखून मुलींची लग्न करतात मग मुलगी असो या मुलगा आपण लहानाचं मोठं करायचं आणि आपली मान खाली करून टाकायचे हे चुकीचं आहे समाजात किती मुलींचे अशा प्रकारे वाटोळ झालेला आहे मुलगा करताना सर्व गोष्टींच्या चौकशी करा
लहानाच मोठ करायच आयुष्यभर राब राब राबायच सगळ आयुष्य लेकरासाठी जगायच ते लेकरू आपल नाही झाल तरीपन गप्प बसायच पन आयुष्य भर खाली मान घालून जगण्यापेक्षा योग्य निर्णय घेतला वा पठ्या सलाम तुझ्या धाडसाला शेवटी बाप नाओ तो
आज जातीला महत्व फक्त आरक्षणामुळे आहे,जात ही कामावरुन व्यवसायावरुन निर्माण झालेली आहे,आज कोत्याही जातीचा व्यक्ती कोणतेही काम करताना दिसतो.जातीयवाद संपवायचा असेल तर जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्यायला हवे.
बाळा बाल बुद्धि वाणी बोलू नको तुला आरक्षना बाबत अधिक माहिती करुण घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे बाळा नाहीतर अश्या स्टेटमेंट वर कॉमेंट करू नको लोक वेड म्हणतील शेवटी एकच १९५० च्या अगोदर आरक्षण नव्हते तर मग जातीयवाद होता की नव्हता
त्या मुलीचा व्हीडिओ नीट बघा.. ती मुलगी त्या व्हीडिओ मध्ये स्पष्ट सांगत आहे की तिच्या वडिलांनी ज्याच्या कडून ४ लाख घेतले होते त्याच्यासोबत हिच्या वडिलांनी हीचं लग्न ठरवलं होतं.. हिने या व्हीडिओ मध्ये तिच्या वडिलांना माझं दुसर्या मुलावर प्रेम आहे अस सांगितल नाहीये.. तिने डायरेक्ट तिच्या प्रियकराला contact करून त्या मुलाला सांगितले आणि त्या मुलाने तिला बोलावून घेतल्यानंतर तिने त्याच्यासोबत पुणे येथे जाऊन लग्न केले आहे.. पत्रकाराने तिला जेव्हा जातीवरून मारलय का अस विचारल्या नंतर तिने सांगितले आहे की हो जातीवरुन झालयं.. लहानपणापासुन एकत्र खेळले आहेत ते असही तिने सांगितले.. लहानाचे मोठे सोबत झाले आहेत. पत्रकाराने हे सुद्धा विचारले आहे की त्याचे वडील आणि तुमचे वडील मित्र होते का..? यावर तिने उत्तर दिलेले नाही.. ती हो ही बोलली नाही आणि नाही सुद्धा बोलली नाही.. म्हणजे अर्ध्या गोष्टी लपवल्या सारख्या दिसत आहे. जातीयवाद काय असतो हे आपल्या लोकांना चांगलच माहीत आहे. तिला ती कुठल्या जातीची आहे आणि तो कुठल्या जातीचा आहे हे सुद्धा विचारलं नाही म्हणजे इथे दिसून येतय की बौद्धांना टार्गेट करण्यातं येत आहे. आपल्या समाजात लग्न झालं म्हणजे ती आपल्या समाजातील होती असे आपण समजू शकत नाही.. महार ही जात समाजातील सगळ्यात खालची जात आहे.. आणि ते लोक बौद्ध पद्धतीत त्यांचे सामाजिक कार्य करत असतात.. आपल्याला अजूनही माहीत नाही त्या दोघांची जात काय आहे?? तिच्या वडिलांनी ४ लाख उधारी घेतलेल्या मुलासोबत आपल्या मुलीने लग्न न केल्यामुळे रागाच्या भरात त्या मुलाचा जीव घेतलेला आहे हे स्पष्ट होतय.. म्हणजे इथे पैशांच्या व्यवहारावरुन जीव घेतला गेला आहे हे स्पष्ट होते.. जातीमुळे जीव घेतला हे ती पत्रकाराने विचारल्या नंतर सांगते.. त्या आधी ती वेगळच सांगत आहे.. आपण स्वतःला अभ्यासू म्हणवतो तर एकदा व्हीडिओ नीट बघून प्रतिक्रिया द्या.. त्यांनी "जातीयवादातून खून" हे highlight केलय म्हणून तेच घेऊन पळू नका.. मी बचावकार्य करत नाहीये.. फक्त बौद्ध बांधवांना सांगत आहे हे लोक आधीपासून बौद्ध समाजाला टार्गेट करत आले आहेत अजुनही करत आहेत.. त्यामुळे प्रतिक्रिया द्या पण शब्द जपून वापरा.. जे झाल ते खूप वाईट झाल आहे.. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.. एका निरपराध मुलाचा जीव घेतला आहे याचा जाहीर निषेध..
जशी लोकसंख्या वाढेल तशी मानव जात जास्त बिघडत जाणार माणसातच माणुसकी राहिली नाही अजून सुद्धा माणूस जातीवर अडून राहिलाय तर मला सांगा आपला डिजिटल इंडिया कधी होणार?
समाजानेही आता लवकरात लवकर भानावर येऊन आपली प्रत्येक कन्या चुस्लिम जिहादी यांच्या टारगेटवर आहे सेक्स जिहाद व धर्मांतरण तुकडे तुकडे करून हत्या करण्यासाठी हे ओळखलं पाहिजे त्यामुळे कोणताही सनातनी मुलगा मुलगी असो त्यांना पूर्ण समाजाने होईल तेवढा सपोर्ट केला पाहिजे व म्हणजे कमीत कमी आपले तरुण-तरुणी या कांड्या पासून वाचतील🎉😮😮
मन हेलावणारी घटना,माणसं इतके का निष्टुर होतायत😢 भारतातली लोकं कधी सुधारणार. बाबासाहेबांनी जगाला दिलेल्या माणुसकीच्या विचारांना अनुयायांनी च तिलांजली दिली का? असा प्रश्न
मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे घ्यावा. परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
नर आणि मादी पशू पक्षाच्या जाती तर बुद्धिमान असणाऱ्या मानवा मध्ये कुठल्या जाती पडल्या ज्यामुळे माणसं माणसात अंतर आहे पूर्वी याच जातीपातीच्या भिंती, वर्ण्यव्यवस्था मुळे महापुरुषांनी संतांनी आपले जीवन संपविले पुरोगामी विचार कुठे आणि आताचा महाराष्ट्र
बापाने मुलीच्या प्रेम भावना समजून घ्यायला हव्या होत्या. लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. मुलगा सेटल नसेल तर करण्यासाठी मदत करून मोठेपणा दाखवायला हवा होता. दोघे सुखाने राहिले असते. पण मुलीच्या सुखापेक्षा जात महत्वाची वाटली बापाला.😢
फेब्रुवारी 1924 साली जेव्हा एक राजर्षी शाहू महाराज नावाचा राजा आपल्या बहिणीच लग्न एका धनगर मुलीशी लावून देतात...1924 ते 2024 ..😢 किती बदल झाला.?? कदाचीत हे लोक स्वतःला त्या राजघरण्याहून सुद्धा मोठे समजतात वाटत...😢
ती पळून गेली तो जगातून गेला दोन्ही घर उद्धवस्त झाले शेवटी काय मिळालं त्या मुलीला काही दिवसांनी त्याचे आई वडील बोलतील तिला या पोरी मुळ माझा मुलगा मेला 😢😢😢😢
@@santoshjadhav-gk4sw Tay Official Bab ahay Practical Karu Naka Jatewad Sairat Cha End Chukecha ahay Always Show Happy Ending Mhanun Ashay False Honour Killing Wadlay 😎🤠✍️🤧🤧🤧
लग्न हे teamwork असतं ... त्यात जात एक असणे गरजेचे नाही... उलट असे जुळत असेल तर खूप चांगले कारण डोक्यातले अहंकार बाजूला सारवून एक मेकांच्या जाती - धर्माचे आदर भाव व ज्ञान वाढते. Unity in Diversity ... ही आपल्या देशाची मूळ ओळख आहे... असे जातीत लग्न न करणार्यांना मारून टाकून आपण सिद्ध करत आहोत की आपली अधोगती होत आहे... एकतेच्या नाही, विभक्तता च्या मार्गावर चाललो आहोत.
जातपाट कॉमेंटस, बुसरतलेल विचार आणि ह्यानं बारबारी प्रगत देशांची करायची😂😂😂😂😂😂😂 ह्यानं जॉब पाहिजेत ह्यानं एकच जॉब दिलाय मस्त आडनावावरून जात शोधणे😂😂😂😂😂😂😂 बाकी देश बिश गेला तेल लावत😂😂😂😂😂 जास्तीत जास्त कॉमेंट ह्या दहविला ९५% मिळूनही एडमिशन न मिळाल्याच्या आहेत😂😂😂😂😂😂
@@bhooshanchavan4953 Bhai comment vachale tujhe tya mule arkshan magtat tumhi hat tumhi banavali dev navhata ala ha motha to lahan he kon tharavnar dev ? Dev sathi Manas ek saman astat mag tyani k cast banavli Ani ko n lower kon upper cast wala ahe he tharavnar kon tu? Jewha emargency madhe bolld lagte tewh cast baghun gheto jevha bhook lagte tevha koni pik uga al ahe he baghun gheto
@@bhooshanchavan4953 india cha ashi country ahe jikde cast bhetate 😂 Jagat kuthe bhetat ka nahi mahit nahi chala hyachule india kiti mansik rogi ahet he pan baghayala milte
समाजात अशी काही घटना घडली की घटना ग्रस्त व्यक्ती कोणत्या जातीची आहे ह्याचा अंदाज लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.माणूस हीच एक श्रेष्ठ जात आहे पशू नाही हे समजायला न जानो किती पिढ्या जातील!