चाळीस चोर पळून गेले त्यांनी सुधीर साळवी यांची निष्ठा समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी उमेदवारी दिली नाही म्हणून पळून गेले नाहीत. तर पक्षनिष्ठा काय असते तेही दाखवून दिले.
साळवी साहेब यावेळेला समजून घ्या कारण उद्धव साहेबांसमोर देखील एक मोठा प्रश्न होता जर अजय चौधरी सोडून तुम्हाला उमेदवारी दिली असती तर विरोधकांनी रान पेटवलं असतं आणि वेगळा संदेश गेला असता म्हणून उद्धव साहेबांना इलाज होता ते तुम्ही समजून घेतल्याबद्दल खूप आभारी❤❤
साळवी साहेब, चौधरी २०१९ ला शेवटची संधी म्हणून लढले, तुम्ही यावेळी पाहिजे होते, तुमची काय मजबुरी 😢 निष्ठावंत म्हणून तुम्हाला काय मिळाले 😢 याचे पडसाद निष्ठावंत सैनिक वर दिसतील 😢😢😢😢😢
या घडीला महाराष्ट्रातील जनतेने छ.शिवरायांचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करायला हवा.प्रत्येक उमेदवाराने आपल्या पक्षप्रमुखांचा आदेश मानला पाहिजे.व्यैयक्तिक हेवेदावे बाजुला ठेऊन शिवरायांचे नांव उंचावले पाहिजे.
दहा वर्ष आमदारकी भोगूनही चौधरींची हाव जात नाही,जर तुम्ही भलता सलता निर्णय घेतला असता तर चौधरी घरी बसले असते,पण भगवा झेंडा खाली उतरु नये म्हणून तुम्ही संयमी भूमिका घेतलीत आम्हाला अभिमान आहे भाऊ 🚩