बहुतेक(99%) लोकाना महति नहिं कि सुप्रिया ताई ही क्रिस्टियन घरी लगन झलाय। हो सकता है आज तिचा हिंदू परंपरा अनी अस कुठहल अनुसरण वह नहीं करती ऐशे हिंदू.. क्रिस्टियन आहेत ज्यांचे नाव हिंदू आहेत
काय खाताय हा त्यांचा वयक्तिक प्रश्न, पण मुद्दाम भाषण आणि सभांमध्ये सांगणे की, संकष्टी ला मटण खाल्ले, नवरात्री आणि महाशिवरात्रीला खाल्ले आणि त्याचे रिल्स जाणीव पूर्वक टाकणे हे जरा न पटण्यासारखे ...
अहो गर्भ श्रीमंत असल्याने चतुर्थी एकादशी शनिवारी सोमवार यांच्यासाठी काहीच तिथी वार नसतात फक्त जणतेसमोर दाखवण्यासाठी पायी दिंडी सोहळ्यात पाच मिनिटे सहभागी होऊन जणतेसमोर धार्मिक असल्याचे ढोंग करून बातमी करतात हे असल्या नेत्यांमुळे संस्कृती रास पावत चालली आहे....जय महाराष्ट्र जय शिवराय
मटण खाण्यावरूण दुमत नाही पण ह्या बाईने चतुर्थीला मटण खाल्लय म्हणून ट्रोल आहे ध्यानात घ्या.आपण तर कधी पण खातोय भो पण आपल्याला आजून कोणीही ट्रोल केल नाही 😅😅😂😂
ज्याला जे जेंव्हा खायचे आहे आहे ते त्याचे त्याना स्वातंत्र्य आहे. आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याने खावे हा अट्टाहास कशासाठी? आणि टिकाकरणाऱ्यां पैकी पण अनेक जण मांसाहारी असू शकतात. ऊगिच एखाद्याला नाहक ट्रोल करण्यात काय अर्थ?
@@rushipawar7238 अहो, दह्यात जीवाणू असतात, औषधात मानवी इन्सुलिन भारतात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर परवडायला लागेपर्यंत या लोकांनी कित्येक वर्षे गाईच्या आणि डुकरांच्या रक्तापासून तयार होणारे इन्सुलिन मधुमेहासाठी वापरले आहे, मग चतुर्थी असो की एकादशी , आणि सर्पदंशानंतर घोड्याच्या रक्तापासून तयार केलेले औषध आजही बिनधास्त घेतात.
कुणी काय खावं आणि कधी खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना ट्रोल करणारे उच्च कोटीचे मुर्ख आणि पूर्वग्रहदूषित आहेत, त्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे, 😊
अहो ट्रोल करणारे हे लोक ३० ही दिवस नॉनव्हेज खातात आणि अश काही काही शोधून उगीच दुसर्यांना ट्रोल करतात. ज्याना जेव्हा ख्याच तेव्हा खाना.सुप्रिया ताईने खाले तर तुमच्या पोटात का दुखायला लागले.हेच धंदे करा दुसरे काही सुचत नाही वाटते.
हि बाई मुळात ख्रिश्चन आहे , व हिंदू लोकांची मजाक उडवणे त्यांची अवहेलना करणे या लोकांचा हा व्यवसायच आहे. त्यामुळे च तर यांना मानणारे लोक खुश होनार व त्याचा त्यांना मतदानत फायदा होणार