माझ्या बायकोने लग्ना नंतर 2 वर्ष मला आणि माझ्या आई ला खूप त्रास दिला, मी पुरोगामी होतो म्हणून घरातील काही लोकांचा विरोध असून पण मंगळ असलेली बायको केली, आपले पूर्वज मूर्ख नव्हते, त्यांनी पत्रिका आणि गुण मिलन नावाचे पूर्व निदान आपल्याला दिले होते पण मी राहिलो पुरोगामी, कुठे ऐकणार, तिने इतका त्रास दिला की माझा पहिला मुलगा 6 month चां होऊन आम्हाला सोडून गेला, त्याच्या मृत्यू ने मी आणि ती खूप disturb झालो पण त्या वेळी मी तिची साथ सोडली नाही, अगदी मला वाटले की Divorce घेऊया पण मी तिची साथ दिली आणि ती थोडी सुधारली ( पूर्ण नाही), सध्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत आणि दुसरा मुलगा आहे आम्हाला पण आजुन पण माझा तिच्याशी लग्नाचा चुकलेला निर्णय मला सतावतो रोज, 1 चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर मन पसंती नसलेल्या व्यक्ती बरोबर संसार करायला भाग पाडतो म्हणून चुकीच्या व्यक्ती बरोबर लग्न करू नका आणि आई वडिलांचे थोडे तरी ऐका एक पीडित
सध्या पुरुष चा आत्महत्या करण्याचा 34.6% आहे आणि महिला चा 13.1% ya टाइम la एक महिला जेव्हा खोटी केस करते तिला फ़क्त आरोपपत्र मध्ये खोटे आरोप टाकायचे असतात अस घडल असणार हे कोर्ट मानूनच चालत आणि केस जिंकली जाते पुषाना पोडगी द्यावाच लागते या खोट्या आरोपाची केस आणि म्हातारे आई वडील या सर्व गोष्टी सांभाळता सांभाळता तो tokach पाउल उचलतो आणि आत्महत्या करुन घेतो आणि या गोष्टी सध्या चालल्या आहेत या वर विचार करण गरजेच आहे पुरुषाण साठी गोष्टी कारण गरजेच आहेत
@@uuu007 शहाणे तू नीट ऐक...70% divorce domestic violence मुळे नाही होत... तू काय ऐकलंस????? 100 वेगळा वेगळी कारणं सांगितली आहेत त्यांनी... मुलगी कमवायला लागली की subconsciously divorce चा option तयार ठेवतात. त्या विचार करतात 'मी कमावते मी कमी नाही (कोण मानत नसतं मुलीला कमी. ते जुन्या काळी मानायचे) मग मी का कमीपणा घेऊ / adjust करू' आणी त्या बाकीच्यांना overpower करायचं बघतात ; थोडक्यात त्यांना कसंही वागायचं असतं (आजकाल दारू सिगरेट पिण्याचं प्रमाण पण वाढलंय मुलींचं)... आणी प्रॉब्लेम सुरु होतात... मग काय फाईल करा divorce कारण 'मी का adjust करू मी पण कमावते'... Again this is not applicable to all but to MOST
@uuu007 ला reply केला होता... वास्तव सांगितलं होतं त्यात.. पण ती त्यांनी delete केली comment... ह्या वरून हेच सिद्ध होतं की महिलांना कायम झुकतं माप दिलं जातं...Gender Equality भारतात नाहीचे... सत्य ऐकण्याची ताकद नाही कोनात... It is shameful that you have deleted my comment - I am unsubscribing your channel... फक्त महिलांचा उदो उदो करा आणी पुरुषांचा आवाज दाबा - हिच तुमची 'पात्रता'
@@kurundkar1 are you 70? were you born in 1990 and seen the world for 70 years, living a full life? how do you know for sure they will repent? if your prediction comes true would you like it?
मुली नोकरी करतात, त्यामुळे पैसे वरून वाद होतात. मुलींच्या अपेक्षा खूप जास्ती आहेत. मुले सर्व अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. जसे 2 BHK Flat in Mumbai or Pune, मोठ्ठी Car, आई, वडिलांपासून वेगळे घर घेऊन राहणे. मुलांचे income पण मुलींच्या मनाने जास्ती नाही.
त्यापेक्षा लग्न नाही केलेले खूप बरे! पैसा कमवा, आई बाबांना खुश ठेवा❤, जग फिरा 🌍 आपला भारतीय कायदा फक्त स्त्रियांच्या बाजूने आहे🤔. तुम्ही काहीही करा पोटगी तर द्यावी लागणार आणि आरोप पुरुषांवर होणार. असंही आयुष्य 70 वया पर्यंत आहे. लग्न न करता एकट राहिलेलं कधीही बर😅 पैसा एवढा कमावून ठेवा की म्हातारपण निवांत गेले पाहिजे.....
लग्न न करता मग काय करायचे? नैसर्गिक गरजा कशा पूर्ण करायच्या? तुम्ही लग्न नाही केलं तरी secondary sex hormones आपलं काम करतातच ना...😅 भरती आल्यावर काय करायचं???😅😅😅
@@juileeshinde8933 सांगायचा अर्थ हा आहे की, जास्त शिकणे वाईट नाही, पण स्वतः ला अति शहाणे समजणे हा आहे. 80% मुलीचा प्रोब्लेम हाच आहे. शिवाय कुठेही सेल्फी, fb, insta reels हा नाद खुळाच....
US madhe jar uncontested divorce Asel tur six weeks madhe milto. Google war search kara. Bharta Sarke tarkha var tarikh deun couple Chya ayushya chi varsha ni varsha Vaat nahi lawat Western countries Madhe.
ekdam barobar bolla. Hey ashe niyam karun lagna tikavta yeil but law chutiya ahet te mhante mulinna svatantra rahaychi savlat ahe for ex - jar mulgi mhanali mala mula barobar nai rahayche tar court tila vicharat pan nahi kahi karan, but jar mulane tasa mhantle tar tyala court la patun dyava lagta ka sodayche ahe mhanun. YZ niyam ahe. We need andolan for this.
मुलीचा सासरी छळ होतोय हे माहीत असुनही तिला परत येऊ न देणारे माहेरचे लोकही अशा दुर्दैवी मुलीच्या हत्येस/ आत्महत्येस सासरच्यां इतकेच जबाबदार धरले जायला हवेत.
मी जॉब करत नाही आईने जास्त सोनं दिले नाही गरीब आहे म्हणून मला सतवतात. मी आपर्यंत त्या लोकांविरुद्ध complaint केली नाही कारण माझी आई तसे करू देत नाही,लग्नाला 6 वर्ष झाली घरात बसुन फुकट खाते म्हणतात. Job experience नाही काय करावे कळत नाही. घर सोडून गेले तर कुणीही मला आधार देणारं नाही अनाथ आश्रम मध्ये पण मी गेले तर तिथे माझा नवरा येऊन घेऊन गेला चांगलं ठेवतो चल म्हणून आणि परत माझ्या माहेरी आणून टाकला. पैश्यासाठी हापापलेली लोकं आहेत ही काय करावे कळत नाही.
@@smitapatwardhan7 माहेरी नाही मला जाता येत सासरीच आहे. जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभी होत नाही तोपर्यंत मी कुठेही नाही जाऊ शकत. म्हणून थोडे जरी पैसे कमावता आले ना तर मी रेंत वर घर घेऊन स्वतःचा सांभाळ स्वतः करेन. एवढा त्रास झाला तरीही संसार कर म्हनून सासरी पाठवले. आईला दोष देऊ शकत नाही कारण ती स्वतः शेतात कष्ट करून पोट भरते त्यात माझे ओझे नको.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि विषयाची मजबूत पकड. हा व्हिडिओ सगळ्यां कॉलेज वयीन मुलांनी नक्कीच पहिला पाहिजे. कुठे तरी म्हटलं आहे अक्कल ही काही वय झालं की येते पण ती अनुभवाने ही येतेच पण डिव्होर्स झाल्यावर येण्या पेक्षा थोड आधी कळलं तर चांगल होईल.
आज काल फक्त नवरा पाहिजे,सासू सासरे नकोसे वाटतात पण त्याच वेळी आपल्या भावाच्या बायकोने सासू सासऱ्याची सेवा करावी ही अपेक्षा कशा आणि कोणत्या तर्क ने ठेवतात देव जाणे,,,स्वतःची सून निमूट राहणारी पाहिजे,,पण जावई यांना काना खालचा पाहिजे,,जावयाला किमान 50 हजार पगार पाहिजे,,स्वतःचा मुलगा घासतो 15000 हजार रुपयात कंपनी मध्ये.....स्वतः दिवसातून चार वेळेस मुलीला फोन करून तिच्या सौंसारात ढवळाढवळ करायची पण सुनेचा हातात फोन दिसला नाही पाहिजे😂😂😂
मला तर माझी बायको सोडून निघून गेली.बहुतेक तिला लग्न करायचच नव्हत माझ्याशी.फक्त पैशासाठी लालूच म्हणून ती माझ्यासोबत राहीली आता फारकत मागत आहे.का तर फक्त पैशासाठी.
आधी arranged marriage म्हणजे दोन कुटुंबाचे मिलन असायचे आणि दोन्ही कुटुंब नवरा बायकोची मीटिंग घेऊन त्यांचे counciling करायचे. परंतु जसे जसे Nuclear फॅमिली वाढायला लागल्या तसे तसे लोकांना Divorce हा option सोईस्कर वाटायला लागलाय... सध्याच्या काळात divorce चे कारण केवळ पुरुष किंवा महिला नाही तर जास्त करून बदललेली समाज रचना आहे
I am too lucky.....i have super patience to tolerate my husband and when i tolerate him, he feels loved....and this works in my case. He only works(office job, wfh) and never helps me in house chores or in kids. And outings, shopping, dining are very rare. We only speak nicely to eachother and thats the rule no harsh tone at all even in anger. Also we both are loyal to each other we don't have extra marital affairs. Note:- i compromise alot without keeping any ego to avoid klesh, negativity and tension. I left my job to become homemaker due to unavoidable situation. May God bless you all with lots and lots of ❤❤.
Wow sister hats off to you..and here is my wife who left me just bcoz I asked her to sit in the backseat of car for just once so that my mom can sit in front..was married for 3 years never yelled at her never hurt her never cheated helped her in house chores as possible as I can..if she had even 50 percent of your maturity I would have worshipped her..but alas...
@@saurabhgaikwad3057 oh! my sympathy & prayer goes for you. It's very difficult to find the right partner ever, everyone has their own loopholes. We just need to adjust ours with them, I guess. Dealing with the crises peacefully is the only solution I have learnt so far. We don't get everything in life but get what we deserve. So she was not meant for you, you deserve better than her. Be positive always, it's a practice. Omshanti🙏
मुलाने घरी पगार आणला की घरखर्च करायचा आणि मुलीने पगार आणलं की पहिला hair stratightning, facial, make up जर त्यातून उरलाच तर घरीं द्यायचं त्यात पण पगार देते म्हणून घरातील कामात वाटणी करायची आणि घरी काम आहे म्हणून ऑफिस मधून निघायचं आणि ऑफिस मध्ये भरपूर काम होत म्हणून घरची काम मी नाही करणार तू कर बोलायचं
मॅडम च लग्न झालं असेल तर जे काय म्हणतायत त्यावर त्यांचा हातखंडा आहे असं म्हणता येऊ शकतं ... थिओरी कुठल्याही गोष्टीला समजून सांगणे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो ... म्हणूनच असं म्हटलं जातं की "घर पाहावं बांधून आणि लग्न पहावं करून".
माझं लग्नानंतर 3 महिन्यात divorce झाले, कारण - तिला साडी घालायची न्हवती, डोक्यावर पदर घ्यायला अडचण होती, तिला आई बाबा चे पाया पडायला अडचण होती, तिला माझे आई बाबा ताई ते कोणीच लागत न्हवत, एकंदरीत तिला आपल्या संस्कारात राहायला अडचण होती 😂😂😂, नुकसान भरपाई - लग्ना नंतर 3 महिने सोबत राहून त्यापैकी 1.5 महिना माहेरी घालवले , आणि नुकसान भरपाई म्हणून 15 लाख रुपये दिले 😂😂😂😂, माझं घर घ्याच स्वप्न होत, घराचा हफ्ता भरण तर दूर राहिले आता 15 लाख कर्ज काढून त्याचा EMI भरत आहे 🤭🤭🤭
@@pratibhakale सगळ्या गोष्टी सांगुनच आणि नीट सगळ्यांसमोर समजावून केल्या होत्या आणि साडी घालन हे काही आयुष्यभरासाठीचे ओझे न्हवते, जबरदस्ती न्हवती, फक्त सुरवातीच्या काही दिवस, पण ज्याला सोबत रहाच न्हवत तो काही कारण देऊन निघुनच येवढं मात्र नक्की आहे, जवळपास 1 वर्ष आम्ही विभक्त राहिलो, त्यामध्ये मी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले आमचे नात जपाचे पंरतू ज्याने ठरवून घेतलेलं असत जायचं तो जातोच, अशा वेळी त्याव्यक्तीला जबरदस्ती करून सगळ्या गोष्टी comparmise करून आयुष्यभर पाचतवण्यापेक्षा एकदाच कठोर निर्णय घेतलेला बरा, त्यामुळे मी तिला समजावून सांगण्यापेक्षा स्वतःचा मनाला समजून सांगितलं की, एका व्यक्तीला जर सोबत राहण्यासाठी एवढं काही करून तो तयार नसेल तर त्या व्यक्तीला जाऊ देण्यातच भले आहे 😊😊
दोघांनी ऍडजेस्ट केलं पाहिजे. सकाळी झालेली भांडण रात्री मिटली पाहिजे .आणि प्रत्याग गोष्टीत समाधानी राहिला पाहिजे . हेच आपल्या आईवडिलांनी केला म्हणून ते शेवट पर्यंत एकमेकांना सोबत आहे 🙂
आजकाल कायद्याचा गैरवापर करण्यात मुलींचा पहिला नंबर आहे त्यानंतर गुन्हेगार अतिरेकी राजकारणी मुलांचे आयुष्य उद्वस्त करून कायद्याद्वारे पोटगी मागतात ! लाज वाटली पाहिजे
@@prasadgaikwad7108 जर मुलीच्या आईला बॉयफ्रेंड असेल किंवा मुलीच्या आजीला आत्याला बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंड करणे खानदानी परंपरा असेल तर तसल्या बॉयफ्रेंड वाल्या मुली उष्ट्या करायची गरजच काय बॉयफ्रेंड ला नाही म्हणायला मुलीने मेलेल्या मायच दूध पिलं आहे का 14 15 वर्षाच्या मुली वयाचा आकडा चालला किती नैसर्गिक आहे त्याच वेळी एंगेजमेंट करून लग्न करून मोकळं व्हायचं तर वाघिणीच्या तोंडाला बॉयफ्रेंड रक्त लागणार नाही लग्नानंतर सुद्धा ती अशीच वागत असते म्हणून 14 15 च्या मुलींसोबत लग्न करणं धोका आहे म्हणून मुलाने सलमान खानला आदर्श बनवावे लग्नाच्या चक्रात सापडू नये
सासू सासरे खूप ढवळा ढवळ करतात...ते आपल्या मुलाला सूने सोबत एकत्र बघत नाहीत....ते एकत्र असतील तर सासू सासऱ्यान मधील एकाला पेटका येतो....जास्तीत जास्त केसेस मध्ये खूप नालायक पणा सासरच्या मंडळींकडन केला जातो
जुन्या काळात लग्न झालेले दोघं पत्नी या भावनिक नात्याने एकत्र रहात असत. तेंव्हा ते मनुष्य म्हणून एकमेकांना समजत असत म्हणून त्यावेळी जास्त घटस्फोट होत नव्हते. पण मला वाटतय आजच्या बदललेल्या काळात एकमेकांना प्राणी समजत आहेत , त्या मुळे मनुष्यतील भावनीक नातं दिसत नाही म्हणून सहज घटस्फोट घेतला जात आहे.
माझे 2 महिन्यांपूर्वी 34 व्या वर्षी arrange marriage झाले आहे. मी financially stable आहे, स्वतःचे घर आहे, घरात आई आणि मीच असतो, बहिणी त्यांच्या सासरी असतात, लहानपणी पासूनच मी दिसायला गोरा, handsome असा आहे. माझ्या लग्नामध्ये पसंतीच्या, ठरवाठरवीच्या गोष्टी खूप flow flow मधे घडल्या गेल्या, वरून घरच्यांचे pressure आणि वय वाढत चाललेले टेन्शन होतेच. मुलगी माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहे. पण आता लग्न झाल्यानंतर समजले की मुलगी माझ्या रूपा रंगाला, उंचीला, जाडीला suitable नाहीये. तिचा स्वभाव सध्याला तरी ठीक ठाक वाटतोय पण ती आता मला दिसायला अजिबात आवडत नाहीये, physical attraction वाटत नाहीये. ह्या case मधे मी काय करावे मला काहीच समजत नाहीये, मी फसलो गेलोय हीच भावना 24 तास मनात येत राहते 😢😢
तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील 🌹जीवहिंसा करू नको. 🌹चोरी करू नको. 🌹व्याभिचार करू नको. 🌹असत्य कथन करू नको. 🌹 नशापान, मादकद्रव्ये सेवन करु नको. 🌹भवतु सब्ब मंगलम 🌹
हल्लीं च्या तरुण पिढी एवढी बेधुंद होऊन वागत आहे ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येईला लागल्या आहेत आणि खरच हे सगळं फार दुर्दैवी आहे... थोडक्यात काय कोणत्या ही नात्यात प्रामाणिक पना राहिला च नाहीये😌😒🙏🏼
आपल्याला मोठं करताना आपल्या आई वडील दोघांनीही समान कष्ट घेतलेले असतात कारण त्यांना कुटुंब या शब्दाचा अर्थ समजत होता.... आताच्या पिढीच कसं आहे की फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लग्न करायचं आणि त्या पूर्ण नसतील होत की वेगळ व्हायचं... माझ्या मते हे 1% पण योग्य नाही
My friend was in Jail due to false case by his wife for dowry and domestic violence , but eventually things changed and now they are living happily as parents of two daughters. Married life is beyond understanding for a third person.
My friends sister was beaten to pulp by her husband and mother-in-law for not asking asking for money from her parents, her husband said he would only accept her if she and her family gives in written that if something happens to her after marriage, they would have nothing to do with it. They too settled out of court with pressure from other relatives and are living happy. She suffered in silent for 2 years. Its been 3 years now and things are going good
No disrespect towards girls but they didn't realise yet power (money) n freedom come with responsibility. My freedom, my desire hya karata mul ka radat nahi after marriage. Tehi compromise kartatch same level la. Responsibility must be equally treated as rights.
मुळात आपल्या spouse कडून कधीही जास्त अपेक्षा ठेऊ पण नका आणि आश्वासन पण देऊ नका.. दोन्ही गोष्टी नेहमी घटस्फोटाच मुख्य कारण आहे.. spouse सोबत नेहमी विश्वासपात्र आणि प्रॅक्टिकल्स रहा.. spouse ला प्रॅक्टिकल्स गोष्टी वर विचार करायला सांगा.. जर दोघांनी पण असले तरी ठीक आणि नसले तरी ठीक असा विचार केला तरच तुम्ही घटस्फोटाचा विचार कधी करणार नाही..
Difficult to lead happy life after marriage. The way woman thinks is completely different. If a husband is of good nature they try to torture him without reason.
Kahi Family members navra baiko chya personal life madhe khup jast involve hotat tyamulw navra baiko madhe misunderstanding niramn houn bhandan hota.. Khup jawalun bghitli ahe he... Tyamule to mulga tension gheto tyscha madhe maran hot tension mule daru pina khup vadhla health kade khi laksh dila nhi ani Heart attack ala and death zali tyachi.. Tyamule plz itka pnn interfere karu naka garaj nastani🙏
Law forces men to pay huge alimony to women after divorce. Many women made this as a business with 0 investment. And this is the reason for our social plight.
Wat u mean by marriage??? Girls shud b robot??? Boys che parents achank handicapped hota ka boys cha lagan zhala ki???...for wat boys actually marry??? Ghari free maid pahije mahnun?? Te pan ji bolu nahi shakta??? Paise mahnla tar te girls tar kamvtat.... U b d women in relationship... Turn d tables... N keep that alimony wala factor... N b ready to b d woman in relationship... Let's c kiti marriage successful hota???
@@prasadmankar7650 u wrote abt alimony me pan tech bolte.... U boys b the woman in relationship... Means je pan woman karte ghar sathi mag te sacrifice aso, self-respect sodun tya man sobat rahan aso.... Savta la sodun tya sagla in-laws cha morning till midnight sagla karna aso...savta cha ghar sodna aso things r unlimited.... Te Tumhi boys tar karun dhakva??? N yes special mention massaging d male ego... Mag tho 50 k ka nako kamvt aso.... His ego will b at top.... Tho baiko la ghar chi maid samjto.... Ghar 10 k madhe chalv mala nahi mahit " Majya aai sis la paise lagta... Tu tujya baapa kadun aan ".... He sagla karu mag ahmi girls..... Rahun dhakva marriage madhe??? N tumhla itka asle na tumhi aana anath aashrm madhun mulgi.... Ya robot shi kara lagna...use kara mast... Tumhla alimony dyav nahi lagnar😂
@@prasadmankar7650 sir i think u have not understood... She is talking abt 90% generic n realistic today's problems.... Which need to b accepted first n den addressed... 90% marriage ya basic var nahi hot ki acha nahi tikla lagna tar chala alimony gheu ... Itka time kona kade nahi... Both men n women need each other on every walk of life... Increase ur horizon of thinking... Court madhe case takyla ch kiti tarsh asto... Baki tar mental breakdown asta divorce... Y wud someone marry fr alimony???
आजच्या मुलींच्या अपेक्षा खुप वाढलेल्या आहेत. त्यांना सगळं काही आपल्या अपेक्षेनुसार पाहिजे. वेगळं राहायचं, आलिशान फ्लेट, दर वर्षी भारत किंवा परदेश टुर हवी असते, दर आठवड्याला बाहेर जेवायला पाहीजे, सिनेमा, पार्लर हे वेगळे, स्वतः ला Fb, Insta मधे गुंतवून ठेवतात, सहनशीलता खुप कमी आणि मॉडर्न कल्चर प्रमाणे राहणे पसंत करतात इ. कारणाने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक क्षमते प्रमाणे यात फेर बदल होतात. पण मानसिकता सारखीच...!
कायघाने वस्तुस्तीती लक्षात घेऊन निर्णय दिले पाहिजेत.स्ञी दाक्षीण्य दाखऊ नये. फार कठिण काळ आहे. समाजामधील मुल्य व्यवस्था लयास जाऊन मी आणि माझ या स्वार्थी विचारसरणीचा ऊदोऊदो होत आहे. आपण या विषयात वकीली करून आपल डोक शांत ठेवता हिच फार मोठी गोष्ट आहे.
Very Very Useful Video on this Topic. I am also going through some tensions related to this. Most of the points are Crystal clear & well Explained in Simple way easy to understand. My thought process got so much Clarity after wacthing this & understanding it properly. Much informative Video. Humble Thanks to the Channel for Helping people like Us. 👍
सगळॆ काही पैशासाठी चालू आहे . माझंही लग्न झालं , ४९८a ची केसही झालीही आणि मिटलीही . एवढाच सल्ला राहील सिंगल राहा ,जग फिरा ,स्वतःचे छंद जोपासा ,आई वडिलांना सांभाळा. सिंगल असण्याचा फायदा म्हणजे तुम्ही कमावलेल्या पैशांवर फक्त तुमचा हक्क राहतो . आणि राहिला प्रश्न म्हातारपणाचा , असे काय आजकालची मुले सांभाळतात आई बापाला .शेवटची ३-४ वर्षे त्रास होईल म्हंणून पूर्ण आयुष्य बरबाद करून घेण्यात काही अर्थ नाही. लग्नाला तुमच्या life चे ध्येय बनवू नका.
"MARRIAGE" is when you Find "Compatible-Matching-Understanding-LIFE-PARTNER ( Mentally, "Physically" & Financially ) INSTINCTIVELY" -- Otherwise it is just "Adjustment-Contract till Attraction Lasts" With Your "STATUS-SYMBOL-PARTNER"..... 99.99% Males & 99.99% Females don't know how to do "Balanced-Use of Emotions & Brain" Everyday & In Any Prevailing-Situation n Going In Life, Relationship & Marriage.....
Very well explained 👏👏👏Changed times, financial independence, requirement of excessive personal space, lack of patience, egos ani finally तडजोडीला नकार are All to blame.
Over expectation from each other, comparison with others and over interference from any or both families are most important reasons in current days and thease reasons are curable. आपल्या कडे तिच्या कडून किंवा त्याच्या कडून काय expectations ठेवाव्यात काय ठेवू नयेत हेच चांगल्या प्रकारे माहिती नाही किंवा या बद्दल सांगणारे कोणी नाहीत. घरच्या लोकांनी कुठल्या बाबतीत व कधी हस्तक्षेप करावा किंवा कुठल्या बाबतीत करू नये, हस्तक्षेप करावा तर कधी करावा, कसा करावा ? इतरांशी तुलना करण्यात काय तोटे आहेत इतरांचे आयुष्य आपल्या पेक्षा कसे वेगळे आहे ? त्यांचे प्राधान्यक्रम कसे वेगळे आहेत ? त्यांच्यामध्येही काही प्रॉब्लेम असू शकतात ? प्रॉब्लेम असल्यास ती कसे सॉल्व केले पाहिजेत ? इतरांची मते आपल्या कुटुंबाच्या निर्णयांच्या बाबतीत कशी व किती प्रमाणात समाविष्ट करावेत किंवा करू नये ? हे जेव्हा सांगितले जाईल तेव्हा आजकालचे वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल.
आज काल लग्न हे मुलाकडे पाहून नाही तर त्याची प्रॉपर्टी पाहून केले जातात हरकत नाही पण निदान त्याचे जी प्रॉपर्टी ज्या आई आणि वडील यांनी कामवाली आहे ते तुम्हाला का चालत नाही मुलाने मुलीच्या आई वडील सांभाळले तर तो चागला आणि स्वतःचे सबाळले तर तो वाईट....
I am Gujarati, I am married to a poor girl, I thought that my house will be taken care of, but my wife does not have the manners to talk, she does not reply properly, when the reply is not received properly, then I get angry, I keep her sitting on my head, for that I try to do what she say at home. But she don't have the manners to talk all the useless things, if I go out daily, where are I going, I have fed up, I am thinking of getting divorced
नाते टिकवणे हे पुढील पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे .नाते बिघडले तर त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.झुकती बाजू नवऱ्यानेच घ्यावी लागते.Divorce घेतल्यानंतर भविष्य फार सुख कारक असेल असे assume करणे चुकीचे आहे. Financial planning फार आधीपासून करणे आवश्यक आहे. शाब्दिक वाद टाळायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे धार्मिक परंपरा कायम ठेवावी .सन/सोहळे साजरे करावेत. फार secret गोष्टी शेअर करू नयेत. वर्षातून एकदा ऐपती प्रमाणे ज्वेलरी घ्यावी. नाते टिकवणे आवश्यक आहे.
@@user-sz2sf6jf2y ho independent banaycha.. jagnya sathi apla janma zhala ahe. Adhi swatahacha vichar karaycha mag duniyecha.. mag tyat sarvach aale.. agdi aai vadil, navra baiko, mula ani bhavanda. Ekda he kela ki sarva samjun ghetat.. pan fakta swatha la sympathize karat baslo ki dusryancha dosh denyat vel vaya jato ani apli paristiti hi badlat nahi.. divorce tar divorce apli mental health jast important ahe
Thank you so much for such great information well said 🙏👍...... every point you discussed about relationship All Couple should watch this video and understand what all issues they can Handle with Love and Care.
ताई तुमच्या या विस्तृत मताशी १००% सहमत आहे. आपण सर्व बाजूचा विचार करून घटस्फोट त्याने किव्हा तिने घ्यावा की नाही याचे काटेकोर नियम पाळून आपले प्रांजळ मत मांडले आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आपण कोणाचीही बाजू न घेता एक असे मार्गदर्शन केले की ते दोघांच्या हिताचे असेल. या आपल्या मार्गदर्शनाने खूप जीवांचे कल्याणच होईल यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. देव करो तुमचे हे न्यायदान अखंड चालो हीच त्या विधात्याकडे मागणी.
Madam, mazi bayko tar manorugna ahe. tichya aai,bapane mazi fasawnuk keli ani stri mukti sanghtnene hi tyanach sath dili. Tyamule maze ayusha udhwast zale.