#BolBhidu #TornaFort #TornaKilla
शत्रूलाही धडकी भरवणारा तोरणा शिवरायांनी स्वराज्यात आणला, बेलाग तोरण्याला आपलं बलस्थान बनवलं. जो किलेदार खान तोरण्याला भीत होता, त्याचा मावळ्यांनी तोरण्यावरच अंत केला, संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तोरणा पुन्हा स्वराज्यात आणला. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण सोपं आहे, तोरणा किल्ला हा मराठा साम्राज्याचं, इतिहासाचं वैभव आहे. पण सध्या कसं होतंय, तोरणा किल्ला चर्चेत येतोय भुताटकीच्या अफवांमुळे.
त्याचं झालंय काय, पावसाळा तोंडावर आल्यामुळं ट्रेकर्सची लाट आलीये, सगळ्यांना फिरायला जायचंय, सगळ्यांना फिरण्याचे रील टाकायचेत, अर्थात गर्दी आणि दर्दी यात फरक आहेच, पण कुठल्या किल्ल्यावर का जायचं ? या प्रश्नात तोरण्याबद्दलचं उत्तर येतंय भुताटकी. म्हणजे जी भूमी पराक्रमानं गाजली, तिथं भुताटकीच्या गप्पा, भुताटकीच्या स्टोऱ्या. पण कशामुळं ? याचं मूळ नेमकं आहे काय ? तोरणा किल्ल्यावरच्या भुताची अफवा पसरली कशी ? त्याचीच स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
27 сен 2024