Тёмный
No video :(

Tukaram Bij : संत तुकारामांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 674 тыс.
50% 1

#SantTukaram #TukaramMaharaj #TukaramBeej #SantSahitya
संत तुकारामांचा मृत्यू कसा झाला, यावरून अनेकदा चर्चा होत असते, पण त्याविषयी ठोस माहिती काय आहे,
हे शोधून काढण्याचा प्रयत्न प्राजक्ता धुळप यांनी केला आहे. सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता
.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,8 тыс.   
@milsar1972
@milsar1972 5 лет назад
व्यक्ती चा खून करता येतो पण विचारांचा खून नाही करता येत. त्यांचे विचार अमर आहेत.
@thewild4610
@thewild4610 5 лет назад
चिरःकाल सत्य त्रिकालाबाधीत
@shivshankarpokharkar3065
@shivshankarpokharkar3065 5 лет назад
Nkki he satya aahe he
@masterstroketiraangaindian463
@masterstroketiraangaindian463 5 лет назад
Aahoo Pun Tyancha khoon Zala Rangpancheemechya Gondhalat 😅😊😀😁😂😍😎😎💪👀👂💜
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
सहमत
@pareshchaudhari1463
@pareshchaudhari1463 5 лет назад
Oh bhau tukoba sadeh vaikunthaala gele
@pd5910
@pd5910 3 года назад
संभाजीराजाना औरंग्याच्या हाती देणारे काहीही करु शकतात पण जगद्गुरु तुकोबा हेच आमच्या हृदयात अमर राहणार आहेत.🚩🕉
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc 3 года назад
@Proud Indian गणोजीच्या नाराजीचा वापर करून दुसऱ्यां नीच घात केला .
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 года назад
@Proud Indian kashala 'Marathyana' doshi tharavta? Te hi sakhkhya mevhanyala? Shakya aahe ka? Svatahachya faydyasathi svatahachya mulina bajarat neun viknari ghan jat hi 'Bramhananchi'. Khari gaddari tar 'Raganath Swamine' aani tyachya 'Samarth Panthane' keli aahe.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 года назад
@Proud Indian Mag 'Aadilshahi Jahagirdar Afzal Khanachya' bhetiveli 'Chitpavan Bramhan' 'Krishna Bhaskar Kulkarni' 'Chhatrapati Shivaji Maharajanchya' virodhat 'Afzal Khanakade' kay karat hota? Jyaveli 'Baji Ghorpadyane' 'Pune' jalale hote tyaveli tyachyasobat 'Chitpavan Bramhan' 'Murar Jagdeva' ha 'Aadilshahi Jahagirdar' sudhdha hota. Khara sangaycha tar 'Sant Tukaram Maharajancha' khun 'Chitpavan Bramhan' aani tyavelchya 'Gaddar Ramdasane' aani tyachya 'Samarth Panthane' tatkalin tya bhagat aslelya 'Aadilshahi rajvatichya' 'Chitpavan Bramhanana' aslelya sanrakshanakhali kela.
@realdon76
@realdon76 3 года назад
BBC stand for, B=बकचोद B=बाबाजी C=चॅनल 😅 इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂 For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏 ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻
@aniketdesai7846
@aniketdesai7846 3 года назад
@Proud Indian ekdam barobar
@homeshwarnanvatkar7833
@homeshwarnanvatkar7833 5 лет назад
जगत गुरू सतं तुकाराम महाराज यांनी अधंश्रधा दुर केली,त्यायां खुप छळ केला आहे.
@kabirpawar9165
@kabirpawar9165 Год назад
Barobar
@sharadchaware5711
@sharadchaware5711 2 года назад
संत तुकाराम महाराज आजही महाराष्ट्राच्या संस्कारात , कणाकणात, या मराठी जीवनात जिवंत आहेत आणि सदैव राहणार। जय महाराष्ट्र🚩
@ahireshashi
@ahireshashi Год назад
लोकांना अजून अक्कल नाही आली की BBC कोणाच्या ताब्यात आहे आणि ब्रिटिश देश इस्लामिक देश होण्याच्या सीमेवर आहे. ENGLAND चा भारत विरोधी वापर होत आहे पाकिस्तानी मुस्लीम लोकांकडून. कॅनडा त्यांच वळणावर आहे. BBC चा बहिष्कार करा 🙏
@omkarbhakare7496
@omkarbhakare7496 5 месяцев назад
hya g@Ndu bbc walacha boycot kara
@sandipkolpe3450
@sandipkolpe3450 3 года назад
आजही तुकाराम महाराजांच्या सारखं व्यक्तीमत्व हवं आहे.खुप अंधश्रद्धा पेरून ठेवली आहे समाजात
@zodapedhiraj6684
@zodapedhiraj6684 Год назад
Hote ki dabholkar, ani itr tya sarvanna vaikunthalach pathvnyat al ahe .fkt tyancha deh ith bhetla mhnun nahi tr tyannahi sadeh vaikuthat pathvnyat al ast.
@neetapatil7690
@neetapatil7690 22 дня назад
हो आहे ते व्यक्तिमत्त्व ,....संत रामपाल महाराज....जय हो ,जय हो.....
@kiranshinde6369
@kiranshinde6369 5 лет назад
संपविला देह जरी संपणार नाही मती.. धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती..
@gavkharabwadi7197
@gavkharabwadi7197 4 года назад
Uttam
@c.j.bansode
@c.j.bansode 4 года назад
Shital tai sathe.....
@meeragadhe4913
@meeragadhe4913 3 года назад
एकेरी नाव घेऊ नका
@kabirpawar9165
@kabirpawar9165 Год назад
Kadak
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 5 месяцев назад
ब्राम्हण
@ganeshkshirsagar2083
@ganeshkshirsagar2083 2 года назад
संत तुकाराम महाराज याचे विरोधक कोण होते हे सर्वाना माहित आहे . महाराष्ट्रात जेवढ़े संत, महात्मा झाले त्या सर्वाना फक्त ठराविक लोकानीच त्रास दिला 🙏
@warning64459
@warning64459 2 года назад
बामण
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Год назад
100b brahamananich kata kadhala asel pan as bolyavar tyana rag yeto lagech mirchya lagatat
@mubarkinamadar3403
@mubarkinamadar3403 Год назад
सहमत
@technext6272
@technext6272 Год назад
BBC cha full form British broadcast corporation ahe. यावरून आपण अंदाज लावू शकतो यांचा हेतू काय आहे. हे नह्मी ब्रिटिशांच्या पायाखालची कुत्रे असल्यासारखे न्यूज देतात. यांना फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचा रस. ब्रिटिशांनी भारत काय , ज्या पण देशांवर राज केले त्यांना "Casta" system जो portuguese word आहे याने लोकांना वेगळे केले. आणि आज लोकांमध्ये प्राचीन भारत सारखी सोन्यासारखी गोष्ट काढून टाकण्यासाठी हे कारस्थाने न्यूज चॅनल वार करतात.
@technext6272
@technext6272 Год назад
@@sunilgaikwad3238 bhramanane kata kadhayla sant tukaram Kay sadhe navte. Tyana vitahala parbhramhachi sath hoti. Ani bhramhan koni janmane nahi hot , janmch ch karastan britishani Kel portugue word Casta system waprun. Konipan kadhipan Teva bhramhan to shudra to kshtriya and vice versa hot hot apaplya gunanusar.
@hemantparkar7367
@hemantparkar7367 5 лет назад
अतिशय सुरेख. तुकाराम महाराजांचे विचार आजच्या पिढीला कळायला हवेत.
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 года назад
सत्य कटू असते फक्त 42 साव्या वर्षांत इतके महान कार्य संत तुकाराम महाराज यांनी केले ते प्रमुलखातून आलेल्या नालायक लोकांना सहन झाले नाही .
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 года назад
असा संत पुन्हा होणार नाही. ह्रदय भरून येते.
@vishalshrirame
@vishalshrirame 3 года назад
संपूर्ण भारताचा इतिहास बदलण्यात आला.
@madhavashtekar9261
@madhavashtekar9261 Год назад
पूरेभारतकाही इतिहास अंगरेजोंने गांधीजीकी लाठी और नेहरूका फूल लेके बदलडाला है!
@jaypatil8330
@jaypatil8330 Год назад
वैकुंठ गमन च थोतांड उभ करुन बुद्धिजीवी मारेकर्यांनी स्वतःचा बचाव केलाय. समाज सुधारक तुकाराम महाराज यांना शतशः नमन 🙏🏻
@sarikashuka4986
@sarikashuka4986 Год назад
तुला फार अध्यात्मातील कळतं
@onlineindia2659
@onlineindia2659 Год назад
100%
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
बुद्धिजीवी कसले? बुद्धिभ्रम करणारे लोकं आहेत ही. "सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी
@somnathpawar3832
@somnathpawar3832 Год назад
​@@sarikashuka4986तुला काय कळत मम 🍌🍌🍌🍌🍌
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i Год назад
😂😂😂😂 घ्या शेटं
@namdeonarkhede2109
@namdeonarkhede2109 3 года назад
महाराज ४१ व्या वर्षीच संपवले आणखी 20 वर्ष जगले असते तर समाजात आणखी जागृती झाली असती
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
41 वर्ष्यात लिहिलेले वाचून जर समाजात जागृती होत नसेल तर 60 आणि 100 चे काय घेऊन बसला राव आणि तुम्ही गाथा वाचली आहे का ते सांगा पहिले?आणि त्यातून काय बोध घेतलात हे हि सांगा
@RajuRaju-xe4jw
@RajuRaju-xe4jw 3 года назад
नामदेव महाराज ! मग आता तुम्ही कोणाला "संपवण्याचा " विचार करताहात? तुकाराम महाराज संपले असं‌ वाटणं , हेच तुमच्या घोर अज्ञानाचं निदर्शक आहे. संत तुकाराम महाराजांचं राहिलेलं‌ जनजागृती चं कार्य आपण पूर्ण करु या.
@successjourneymedia
@successjourneymedia 3 года назад
Maharaj ajun 400 varsh jari jagle aste tri ... Samajat jagruti jali nasti Maharajani ek marg aapnas dakhwla ahe ... Tya margi aapn chaln ki nahi he aaplya ve avlambun ahe ..... Aisi puny aatma ko mera shat shat naman 🙏
@palashchavan5427
@palashchavan5427 2 года назад
तुकाराम महाराजांचा एक अभंग जरी आत्मसात केला असतात तर तुकाराम महाराज संपले असा तुम्ही म्हणाला नसतात
@webguy53
@webguy53 2 года назад
Namdeo jara navachi tari man rakh aas bolu nako tukaram Maharaj sampale he bulun tumhi apal adnyan dakhawat ahat .Jo paryant Chandra Surya ahe to paryant Maharaj sadayv rahanar .ram Krishna Hari 🙏
@kamleshtaru1984
@kamleshtaru1984 3 года назад
तुम्ही संत तुकाराम महाराज असा उल्लेख करावा अशी नब्र पूर्वक विंनती
@sangitajadhav5158
@sangitajadhav5158 3 года назад
Aata parynt koni adrush zale ka kiti banav stories barhman limitation aani aaplyala khre vatte
@amrutmagar4126
@amrutmagar4126 3 года назад
मला फार वाईट वाटतं आहे. हा विडीयो पाहिल्यामुळे... तुकाराम महाराज महान होते. महाराज माझा आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार असो....
@vikrantkapadane4744
@vikrantkapadane4744 4 года назад
Comments वाचुन काढले बरं वाटलं बहुजन जागे आहेत .
@somnathsangewar2225
@somnathsangewar2225 3 года назад
👏👏👏👏👏
@vaijnath
@vaijnath 3 года назад
@Proud Indian तुला काय झालय पण, रोजावर काॅमेन्ट्स टाकणार्‍या चोमड्यांसारखा का वागतो आहेस तू? तुझ्याकडे सत्य काही नाही बोलायला फक्त बहूजनांबद्दलचा तिरस्कार आहे, व तोच ओकत बसला आहेस. निव्वळ पोकळ व नुसता वाजणार डबा आहेस तू.
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
बहुजन याच शब्दाने घात केला आहे सर्व
@shreeshree1367
@shreeshree1367 3 года назад
बहुजन म्हणजे फक्त जय भीम वाले, व मुसलमान, बाकी सगळे हिंदूच
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
@@shreeshree1367 कधीपासून?
@arifsayyad5628
@arifsayyad5628 Год назад
जगतगुरू तुकाराम महाराजांच्या विचारांची जगाला गरज आहे ❤
@dadada786
@dadada786 5 лет назад
सदेह वैकुंठगमन अथवा खून असो तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगांच्या रूपाने जी विचारधारा मांडली आहे त्या रूपाने ते अमर आहेत. जयहरी।।।।।
@akshayborde8160
@akshayborde8160 5 лет назад
पण एवढी समज यांनां थोडीच आहे यांनां फक्त बातमी हवी.
@adityayog5486
@adityayog5486 5 лет назад
@@akshayborde8160 बरोबर आहे सर, ह्यांना फक्त चटपटीत बातमी हवी म्हणून इतिहास खोदून काढून लोकान मध्ये भांडण घडवून आणतायेत
@StatusManiac
@StatusManiac 4 года назад
Bepatta
@kishordaware5278
@kishordaware5278 3 года назад
mhanje maharaj yancha khoon zala hota tyache kahi ghene dene nahi ani te karnare brAmhan hote ya baddal hi kahi ghene dene nahi tar mag tu napusak zala ahes jase maraTha OBC zale ahet tari sudha brAmhan lokanchi gand chatat rahtat tyanche Devi Devta yanchi puja karit rahtat
@dadada786
@dadada786 3 года назад
@@kishordaware5278 किशोर भौ, तुकाराम महाराजांचे विचार समाजात रुजवणे त्याचा अंगीकार करायला लावणे हा महाराजांचा जय व त्यांच्या विरोधातील विचारधारेचा पराजय आहे. तीनशे चारशे वर्षा पूर्वी काय झालं हे महत्वाचं नाही आज गरज आहे ते महाराजांची शिकवण कशी योग्य होती आणि श्रेष्ठ होती व आहे हे सिद्ध करण्या त्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. वरील विचार एखादया समाज वा घटकाची गुलामीत असेल अस वाटत असेल तर तो आपला भाग आहे त्याला आम्ही काय करू शकत नाहीत. 2वर्षाच्या पोस्ट वर आपण आपले मत उचित शब्दात मांडले व या संबंधित बाकीच्या च्या वर ही आपले मत मी वाचले. असल्या शब्दाने फार तर स्वतः ला समाधान वाटत असले तरी मूळ मुद्दा जो आहे खून की वैकुंठ गमन याला काय फरक पडणार? महाराज कसे श्रेष्ठ त्यांचे विचार कसे योग्य हे दाखवण्या त्यानी सांगितलेल्या मार्गावर चालणे आज समाजाची गरज आहे. ही विचारांची लढाई आहे ती शब्द खेळ किंवा हनामारीने जिंकता येत नाही. आपली चरफड आपल्या शब्दातून दिसते मी ही यातून गेलो पण यावर उत्तर हेच की आपण कसे योग्य हे दाखवण्या गाथा विचार मानणारे सर्व एकत्रित त्या मार्गावर चालणे ठीक. मला एकट्याला उत्तर दिले असते तर मी लिहिले नसते पण आपले बाकिच्या विषयी ही विचार वाचले. म्हणून हा खटाटोप. या उपर आपले मन दुखावले असेल माफ करा अस म्हणणार नाही कारण हे माझे वयक्तिक मत आहे गरज नाही की सर्व याच्याशी सहमत असतील.
@jayeshsalokhe448
@jayeshsalokhe448 3 года назад
भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू देखील अंगठ्याला बाण लागूनच झाला होता त्यामुळे तुकारामांचा मृत्यू पण जर एखाद्या शस्त्राने झाला असला तरी त्यांची महानता कुठेही कमी होण्याचा प्रश्न नाही. तुकाराम महाराज हे गाथेच्या रुपाने प्रत्येक ह्रदयात जिवंत आहेत हे वास्तव महाराजांच्या वैकुंठगमनाच्या कल्पनेपेक्षाही अधिक दैदिप्यमान आहे.
@yuvarajphadatare5245
@yuvarajphadatare5245 3 года назад
खर बोलला सर तुम्ही... अगदी pratical जय रामकृष्ण हरी
@manishmohite5515
@manishmohite5515 Год назад
Best comment bhai.
@ch3tan
@ch3tan 11 месяцев назад
🙏👏
@rajkadam1264
@rajkadam1264 3 года назад
जगत गुरू तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते जगत गुरु तुकाराम महाराजांचा जर खून झाला असता तर खून करणार्‍यांची जात सुध्दा महाराष्ट्रात ठेवली नसती हे लक्षात ठेवा
@indiapolitics11
@indiapolitics11 5 лет назад
आजपासून 500 वर्षांनी सुद्धा अस सांगतील की दाभोलकर ,पानसरे गौरी लंकेश हे पण सदैह वैकुंठाला गेले असंच म्हणतीलआणि त्यात पानसरे ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घ्यायला आले होते असं म्हणतील
@shashankmore8532
@shashankmore8532 5 лет назад
😆😊😆
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 5 лет назад
Mambaji gosavi tuzasarkah asanar haromkohor
@umeshghane
@umeshghane 5 лет назад
सदैव नाही हो... सदेह!
@hrishikeshkorane2376
@hrishikeshkorane2376 5 лет назад
Right
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 5 лет назад
@ice breaker घंटा ़ त्या साठी सत्वसील तप लागत ़ मौंसा अहार आणी दारु पिणाराला ईथेच वैंकुठ आहे ़ गटार
@quickenterprises4461
@quickenterprises4461 4 года назад
सत्य पचवायला त्रास होतो कारण सत्यफारच कडव असतं
@ushasutar5267
@ushasutar5267 3 года назад
या जगात विचारवंतांचा छल वा खून होणं हे नवीन नाही मग क्षेत्र कोणतेही असो धार्मिक.विचारिक विजञानइक . जॉन हस येशू ख्रिस्त सक्रेतिद्दन पण तुका राम हे विमानात बसून स्वरगात गेले हे फक्त तुकारामंच्या बाबतीतच बोलले जाते .प्रा. उषा सुतार सातारा
@piyushvigilante8980
@piyushvigilante8980 2 года назад
Bitch you don't know shit so stfu
@nileshbongane3800
@nileshbongane3800 Год назад
Pan nehmi kadava asel tecg satya manne barobar ahe ka??
@akashsirsat1269
@akashsirsat1269 5 лет назад
श्रद्धा आणि धार्मिक रित्या बाजूला ठेवून फक्त वैचारिक रित्या विचार केला तर 100% तुकाराम महाराजाही हत्त्या झाली👍
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 2 года назад
Correct right bro
@maheshghadge746
@maheshghadge746 Год назад
असे काही झालं नाही समाजात चुकीचं पसरवू नका
@monul8816
@monul8816 3 года назад
एक विशिष्ट समाज आपल्या मानवतेला लागलेला कलंक आहे. 🙄🙄🙄🙄🙄 तुकाराम मारले, त्यांचे विचार कसे मारालं ?? 😠😠😠
@shrikrishnamane4096
@shrikrishnamane4096 3 года назад
Barobr
@shahajigawade6535
@shahajigawade6535 3 года назад
Barobr
@devendrashinde1
@devendrashinde1 3 года назад
Right
@warriorbrat5620
@warriorbrat5620 2 года назад
अगदी खरय
@bhujanwarriors1286
@bhujanwarriors1286 2 года назад
100% बरोबर आहे
@dnbmh7072
@dnbmh7072 3 года назад
जातीय व्यवस्था व वैज्ञानिक विचारसरणी होती म्हणूनच महाराजांचा खूण झाला
@webguy53
@webguy53 2 года назад
Tula Kay mahit khun zala
@vaibhavepatil904
@vaibhavepatil904 4 года назад
तुकाराम महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आज ही तुकाराम महाराज बीज या दिवशी होते🙏🏻
@mangalashirolkar9719
@mangalashirolkar9719 3 года назад
ती कशी ?
@vaibhavepatil904
@vaibhavepatil904 3 года назад
@@mangalashirolkar9719 tukaram bij divshi dehu la java samjel
@omfriend
@omfriend 3 года назад
Raam Krishna Hari
@sachinkachare8400
@sachinkachare8400 3 года назад
Khot ahe he sagal
@omfriend
@omfriend 3 года назад
@@sachinkachare8400 khara kay te sanga mag
@tanajishinde8703
@tanajishinde8703 5 лет назад
400 वर्षापुर्वीची गोष्ट खुन की वैखुंटगमन हे शोघण्यपेक्षा त्यांच्या गाथेचा अभ्यास करा तुमच्या जिवणाचे सार्थक होईल
@user-ql7ye9jc5u
@user-ql7ye9jc5u 3 года назад
फारच छान विचार मांडला आपण
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Khoon Zala Dhulvadet Bhatta Brahmanachya Dhandyat Vataekare Zalae Chaturvarna Modalaa Mambaajeechya Khodya 🇮🇳📢📢
@gajanangavali7278
@gajanangavali7278 3 года назад
Right
@ashokatkare3597
@ashokatkare3597 3 года назад
माऊली, आणि हे हरामखोर. असेचखून.करत राहनार. आताही दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ई.ना मारलच ना.ऐवढच ,कशाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना, समाजसुधारक म्हणून ख्याती असलेल्या गोपाळ गणेश आगरकर ,यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी विटंबना करण्यात आली, फण.कुणावरही कारवाई करण्यात आली नाही, कारण समाजसुधारक असल्याचा राग.
@kishordaware5278
@kishordaware5278 3 года назад
tu napusak zala mhanje sarv napusak ahet kay brAmhan lokani maharaj yanchi hatya keli hoti ani tu tya brAmhan lokanchi gaand chatnyachi bhasha bolat ahe
@sammicroman7806
@sammicroman7806 5 лет назад
डॉ. दाभोलकर, अँड. पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी सर सुध्दा सदेह वैकुंठालाच पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गेले असावेत नाही का ? Common sense is still not common in twenty first century shame on ............! microMAN
@shashankmore8532
@shashankmore8532 5 лет назад
Damn Nigga !! 😄 You Make Sense Actually !
@Achilles....
@Achilles.... 5 лет назад
u jst nailed it bro..😄👍
@narendradhore3696
@narendradhore3696 5 лет назад
Tum cha video avadla... Tukaram Maharaj satyanisht, vastunisht, aani vidnyannisht hote yaat shanka nahi... prachalit vyavasthe virodhaat andhshraddye virodhaat maharajanni prachand likhan kele... pan tatkalin bhat bramhananni tyancha atonat chal kela... tyanche sahitya naash kele... ya haramkhoranni tyancha khun kela ( mulat hi bramhanni jamat khunarich aahe velo veli ayanni virodhin che khunach kele... kat karasthan karun tashi yanchat kahi dhamak nahi.. ).. tekahi vaikuntha vimanat basun vaigaire nahi gele ya badmash jamati ne tyancha khunach kela .... va khota itihas lihala... varsha nu varsye bhatanni varkari lokanna khoti mahiti sangitli... virodha kela ki khun hay aaj paryant chal le aahe.... hi haramkhor jamat sanghatit gunhegar aahe... ramdas maharaj , pralhad maharaj ashe ka nahi gele vimanat basun vaikuthi ??..... fakt tukaramach gele ?.. ka??...
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
@@narendradhore3696 रामदास स्वामींना पण त्रास झाला त्या काळी , एकतर सतत यावनी आक्रमणं आणि बुरसटलेला समाज ... .....थोडं तर्कशुद्ध पाहिलं तर असं लक्षात येईल की , ज्यांचं सगळं नीट-सुरळीत चालू आहे त्यांना बदल नको असतो , काळा प्रमाणे upgrade होणं नको असतं . ....मग त्यांची जात काही का असेना .....पण मानवाचा इतिहास असा आहे की, बदल हा घडत जातो आणि काळ सर्व गोष्टी आपल्या हातात ठेवतो.....!!! नोटाबंदी खरंतर चांगली आहे...पण आपण ती रडत-खडत शिव्या शाप देत स्वीकारली.....!! तसंच त्या काळी....चुकीच्या गोष्टी बंद करताना प्राणाचीही पर्वा केली नाही लोकांनी ......हेच सगळं ' गॅलेलियो ' ह्या शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडलं ....त्याने लावलेले शोध हे बायबल च्या विरोधात गेले....आणि ते लोक त्याला फासावर द्यायला निघाले..... !!! लोकांना न आवडणारी गोष्टं तुम्ही केलीत की तुम्ही वेगळे ठरता.....संत ज्ञानेश्वर हे ब्राह्मण होते.....आणि त्यांना त्रास देणारेही ब्राम्हण होते.....!!! कारण त्यांना भगवत्गीतेचं Translation मान्य नव्हतं
@nathu63
@nathu63 5 лет назад
@@unknownguy279 faar gol gol jhalak. Uddeshy kaay
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 года назад
2500 वर्षापुर्वी भगवान महावीरांनी पुर्ण विश्वाला अहिंसेचा उपदेश केला होता। संत तुकाराम महाराजांच्या अभंगवानीचा मुलाधार पण अहिंसा आहे।
@kabirpawar9165
@kabirpawar9165 Год назад
Mahaveer nahi buddh
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
जैन, बौद्ध या श्रमन परंपरेतच येतात कबीर, नानक, तुकाराम, नामदेव, बसव.. सनातनी नेहमीच विरोधक अहेत.
@buddhavanihindi
@buddhavanihindi Год назад
​@@Renaissance861agadi barobar
@decentagencies6563
@decentagencies6563 6 месяцев назад
सत्य अस्त्यशी मन केले ग्वाही मानियाले नाही बहुमता,,,,मोक्ष पदा घालू लाथा ,तुकोबा आमचा वैकुंठाला गेला नव्हता,,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,,जीवाचे जीवन तुकोबांचे अभंग,,,वारस काय ,,,जर विचारांचे वारस असेल तर वारस ,,नाही तर बे वारस,,,
@tulsiramsonawane8023
@tulsiramsonawane8023 4 года назад
प्रा. सदानंद मोरे यांचा तुकोबारायांचे वंशज/वारस म्हणून पूर्ण आदर आहे. मात्र ते सत्याकडे पाठ फिरवून दूर पळत आहेत हे सर्वोच्च सत्य आहे. त्यांचेपेक्षा मा. डाॅ. आ. ह. साळुंखे सर सत्याच्या अत्यंत जवळून बोलतात असं निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षांचा काल "खंड" आणि उपलब्ध साधने व पुरावे या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
विकल्या गेल आहे ते सदानंद मोरे प्रकरण
@shriharimukunde
@shriharimukunde Год назад
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत हे सत्य आहे , जर पांडुरंग त्यांच्या ग्रंथाचं रक्षण करतात तर त्याचं रक्षण करू शकतो
@dadasahebpatole4403
@dadasahebpatole4403 5 лет назад
अंधभक्ती पेक्षा वस्तुस्थिती वेगळी होती हे पोंगापंडीतांना कळण्यास अजून किती काळ लागेल हे तो पांडूरंगच सांगू शकतो .
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 2 года назад
Hatya zali he saty ahe. Karan dhyanobani samadhi ghetali ti hyamulech ki samajatil ahankari lok tras det hote hich vastusthiti hindunchya hrasala karnibhut tharel
@vishalmohite9541
@vishalmohite9541 5 лет назад
अहो mam.... अगदी साधी गोष्ट आहे की, त्या काळी सनद लिहण्याची कामे ही ब्राम्हण करत असत... मग काय जे वाटेल ते लिहिलाय ईतिहासात ह्या कर्मठ ब्राम्हणांनी...
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
असं काही कसं लिहीतील.......इतके नालायक असते तर स्वतः सिंहासनावर बसले नसते का......??? आज जे हिंदू म्हणून मिरवताय ना ते ....Documentation च्या कृपेने आहे......documents नीट नसती तर काही अस्तित्व राहिलं नसतं आपलं.....
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
ज्याचं त्याला श्रेय द्या ....म्हणजे महाराष्ट्राचा गौरव वाढेल......
@vishalmohite9541
@vishalmohite9541 5 лет назад
कृपया ईतिहासाचा सखोल अभ्यास करावा मग च आपले मत मांडावे.... शिवाजी महाराजांच्या गादी वर बसणारे पेशवे हे कोण... ह याचा अभ्यास करावा
@vishalmohite9541
@vishalmohite9541 5 лет назад
ज्याचा श्रेय आहे त्याला द्यावे... पण खरा ईतिहासात हा लोकांना सांगून पण महाराष्ट्राचा गौरव वाढावावा
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
@@vishalmohite9541 सहमत
@maheshghadge746
@maheshghadge746 Год назад
१) आम्ही जातो आमच्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।१।। आजवर होतो तुमच्या गावी । आता कृपा असू द्यावी ।।२।। आता कसले येणे जाणे । सहज खुंटले बोलणे ।।३।। रामकृष्ण विठ्ठल बोला । तुका गेला वैकुंठाला ।।४।। २) आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।१।। वाड वेळ झाली उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीरंग बोलावितो ।।२।। अंतकाळी विठु आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ।।३।। ३) तुका उतरला तुकी।नवल झाले तिन्ही लोकी।।१।। नित्य करींतो कीर्तन।हेचि माझे अधिष्ठान।।२।। तुका बैसला विमाणी।संत पाहीती लोचनी।।३।। देव भावाचा भुकेला।तुका वैकुंठासी गेला।।४।। ४) अणुरेणु या थोकडा । तुका आकाशा एवढा ।।१।। गिळुनि सांडिले कलेवर । भवभ्रमाचा आकार ।।२।। सांडिली त्रिपुटी । दिप उजळला घटीं ।।३।। तुका म्हणे आतां । उरलों उपकारा पुरता ।।४।।
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 4 месяца назад
बरोबर आहे, संत नामदेव महाराज याना ब्रह्मणानी मंदिरा बाहेर काठले,संत मीरा बाई ना विश देवुन मारले कारण संत रविदास महाराजाना गुरु बनवले होते,मनुवाद चा खूप प्रभाव होता,पन तुकाराम महाराजांचा खून केला याचात काहिच तथ्य नाही
@rajendraranadhir4836
@rajendraranadhir4836 3 года назад
विस्तृत आणि सखोल उपलब्ध माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ! --- राजेन्द्र रणधीर ,अहमदनगर
@vikramdevkar1147
@vikramdevkar1147 5 лет назад
मी आता देहुत आहे । योगायोगाने हा विडियो पाहतोय। संत तुकाराम महाराज की जय
@subhashdongre3549
@subhashdongre3549 5 лет назад
खुब विवादित विषय निवडला. छान...विशलेषण. आता सारवासारव न करता ...बोलले असते तर ..
@eknathwaghmare7095
@eknathwaghmare7095 3 года назад
People always killed by those who can't digest truth and upcourse equality
@sarjeraoahirrao1013
@sarjeraoahirrao1013 3 года назад
संत तुकाराम महाराज की जय हो मित्रहो जन्म मृत्यू जरा आणि व्याधी कोणाला चुकत नाही भगवंत इतके दयाळू आहेत की जे मृत्युसमयी भगवंतांना शरण जातात म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करतात त्यांना भगवंत माफ करीत असतात संत तुकाराम महाराज आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण करीत होते मग त्यांना गरुड रुपी विमानाने नेले याबाबत वाद करण्याचे कारण नाही जय श्री कृष्ण
@shaakyputra3466
@shaakyputra3466 5 лет назад
एकट्या तुकारामालाच देव विमान कसा पाठवेल ....देव भेद कसा करेल ....सगळ्याच संताना विमान पाठवलं असत ......प्रस्थापितांचा तो प्रतिशोध होता .....सत्य सांगणाऱ्याचा असाच शेवट होतो भारतात .....
@sapkalajinkya496
@sapkalajinkya496 5 лет назад
अगदी बरोबर
@ganeshthigale8030
@ganeshthigale8030 5 лет назад
Absolutely right
@amoln
@amoln 5 лет назад
Tukaramanche abhanga Aaj hi arthapurn ahet ,gharo Ghari gayile jatat .. Pan Pansare ani Dabholkar fakta media madhe aathavtat ..rajkarnasathi .. .
@AIArise
@AIArise 10 дней назад
वारकरी संप्रदायाचे ते शेवटचे अलौकिक संत होते. त्यांच्यानंतर असे संत झाले नाहीत.
@ashokkhare9951
@ashokkhare9951 3 года назад
विमानाचा शोध त्याकाळी लागलेला नव्हता तर हे विमान पुष्पक आलेच कुठून ह्या अशा पुराण कथा घेऊन लोकांना पागल बनवले आणि खरा क्रांतिकारी तुकाराम महाराज लपविले गेले पण त्यांच्या त्या अभंग वाणी येथे आज अजरामर आहेत जय भारत जय विज्ञान जय सविधान
@prajwalraut749
@prajwalraut749 3 года назад
अरे तिथे गरुड आले असेल थोडा तरी कॉमन cens ठेवा .... अशेच शिकले आणि झाले का
@tilekar734
@tilekar734 3 года назад
मिं . आता . देऊ गावात आहे .. तुकाराम . माह राज . कि .ज्य . चंद्र . सुर्य .आहे . तो .पर्यन . माहाराजाच . नाव .राहील .
@kishordaware5278
@kishordaware5278 3 года назад
@@prajwalraut749 tu brAmhan lokanche samarthan karit ahe tuzya bapane baghitala kay garud mansala uchlun netat garud jastit jast 10 kilo vajan uchalu shakto
@justgo7439
@justgo7439 3 года назад
@@kishordaware5278 chivtya mag Ramayanat Jatauu ha garud mansana kasa uchalto ?
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 года назад
तुम्ही तुकाराम महाराज यांची गाथा वाचली आहे का?
@pravinthorat244
@pravinthorat244 3 года назад
BBC मराठी टायटल मध्ये महाराजांच्या अगोदर संत तुकाराम महाराज लिहायला तुमची बुद्धी ही वैंकुठाला गेली होती काय ?
@user-xv5of6zo6x
@user-xv5of6zo6x 3 года назад
खर आहे ते तस त्यांनी लिहायलाच हवं आणि जर नाही तर तुम्ही ह्यांचा Exposé Video तयार केला पाहिजे
@santoshmahamuni7229
@santoshmahamuni7229 3 года назад
गोर वर्णीय परदेशी असते तर कदाचित सेंट म्हणूनच उल्लेख झाला असता. भारतीय सुद्धा उत्तम प्रकारचा पोशाख घालतात.
@prashantsable2678
@prashantsable2678 5 лет назад
कोण म्हणतंय दाभोळकराचा खुन झालाय ते सुधा वैकुंठाला गेलाय
@kalpeshsurvase483
@kalpeshsurvase483 5 лет назад
Devala na man nara manus deva kade kasa javu shakto.
@kalpeshsurvase483
@kalpeshsurvase483 5 лет назад
Dabholkar kalburgi mela he matra chan zhala.
@siddhantahire9113
@siddhantahire9113 5 лет назад
Tuzya maay sobat gela asal to
@kalpeshsurvase483
@kalpeshsurvase483 5 лет назад
@@siddhantahire9113 aani tuzhi mai mazha sobat 🤣
@munnaadke5916
@munnaadke5916 5 лет назад
जो सत्य उकरून काढतो त्याचा पूर्वी तुकाराम अन आता दाभोलकर अन पानसरे होतो पण जनता काही सुधरत नाही
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 Год назад
जगदगुरु संत तुकाराम महाराज कि जय जय जय...🙏🚩
@amoldake7795
@amoldake7795 Год назад
Thank you Ma'am for well researched content, appreciate. Sometimes BBC channel standout with its clear & fact based contents. Sant tukaram will live forever in everyones heart, through thoughts and abhanga...
@yogwangaming7125
@yogwangaming7125 Год назад
संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले होते हेच लोकांना माहीत आहे कारण जे लोक बघतात तेच लोक आपल्या समोरच्या पिढी ला सांगतात ते पिढी दर पिढी चालू राहते आणि जे लोक म्हणतात संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज तुकाराम महाराज यांना छळत होते
@ChandrakantDholi-fs8rp
@ChandrakantDholi-fs8rp Год назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुम्ही बरोबर बोललात
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 года назад
कोनी काही म्हनो पण माझ्या साठी तुकाराम महाराज आज पण देहुतच आहे। कारण आत्मा अमृत आहे। थोर संताचा मृत्यु होत नाही।
@RajuRaju-xe4jw
@RajuRaju-xe4jw 3 года назад
शिवरायांना परमवंदनीय तुकाराम. महाराजांचा खून त्यांच्याच हिंदवी स्वराज्यात झाला हे काही मनाला पटत नाही.शिवरायांनी त्यांच्या मृत्युच्या चौकशी साठी काय केलं ह्यासंबंधी काही कागदो पत्री पुरावे आहेत का? महाराजांची तुकोबाच्या मृत्युनंतर काय प्रतिक्रिया होती हे जर का ज्ञात झाले तर खून की सदेह वैकुंठागमन ह्या प्रश्नाचा उलगडा होईल.
@nirmalaprabhale7863
@nirmalaprabhale7863 3 года назад
अगदी बरोबर
@agbansod
@agbansod 5 лет назад
ज्ञानेश्वर महाराज रचिला पाया तुका झालासे कळस! दोघांना अतोनात छळले!
@samarthraut5995
@samarthraut5995 5 лет назад
Khun. 100%.....
@sudamdige8189
@sudamdige8189 5 лет назад
नामदेव महाराज रचिला पाया तुका झालासे कळस ............ हे अस आहे ज्ञानेश्वर नाही
@chetandeshpande1539
@chetandeshpande1539 4 года назад
@@sudamdige8189 nahi. Dyandev rachila paya tuka zalase kalas asech ahe.
@kumarbattinwar7700
@kumarbattinwar7700 4 года назад
संत नामदेव रचला पाया तुका झाले कळस असे आहे ताई ज्ञानेश्वर नाही आहे कुठे ज्ञानेश्वर घुसवले गेले आहे तयात
@pratikpatil4209
@pratikpatil4209 4 года назад
@@kumarbattinwar7700 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहली माहीत नाही काय पाया ज्ञानेश्वरांनीच रचला उगीचच ते ब्राम्हण म्हणूण त्यांचा द्वेश करण्यात येऊ नये आणि केला तर त्यांना काही फरक पडत नाही.पण आम्हाला पडतो.समजलं
@mohangaikwad126
@mohangaikwad126 2 года назад
खुपच छान माहिती दिली धन्यवाद।
@yogeshmahajan69
@yogeshmahajan69 2 года назад
🙏तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 Год назад
भारतीय परंपरेत खूप संत झाले पण कोणी सदेह विकुंठा ला गेलेले नाही .
@vidyadharjadhav7484
@vidyadharjadhav7484 5 лет назад
गाडगे महाराज डिसे. 1956 ला प्रदिर्घ आजार व अतिपरिश्रमा मुळे वारले व त्यांना हजारो माणसांसमोर जाळन्यात आले. 1983 ला उमाळे गुरुजींनी गाडगे महाराजांची पोथी लिहिली त्यात गाडगे महाराज सदेह पुष्पक विमानाने वैकुंठाला गेले असे नमुद केले आहे.
@dadasahebpatole4403
@dadasahebpatole4403 5 лет назад
अशा कलमकसायांची नांगी ठेचणे गरजेचे आहे. भविष्यात तुकडोजी महाराज पुष्पक ही मंडळी बसवणारच.
@hemantsavre6409
@hemantsavre6409 Год назад
परीट समजा चे आहेत का आपण....मी पण परीट समाजा चा आहे अहमदनगर चा
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
"सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी
@RAJ125rv
@RAJ125rv 5 лет назад
संत तुकोबां चा खूनच झाला . वीर उत्तमराव मोहिते यांनी प्रथम मांडले
@shaileshnarhe9949
@shaileshnarhe9949 5 лет назад
जग कुठे चालय आणि आपण मात्र इतिहासात अडकून पडलो आहे...त्यांचं शेवटी काय झालं त्यापेक्षा त्यांनी किती महान काम करून ठेवले आहे ते बघा...त्यांचे विचार फॉलो करा...
@maheshpongade7441
@maheshpongade7441 Год назад
ही एक बातमी आहे ...आमचा समाज ह्या बाबतीत दुधा मनस्थितीत राहू नये म्हणून अवशक आहे 🙏....BBC नुज चा रिपोर्टर नसलो तरी इतर बातमी प्रमाणे ही बातमी आहे 🙏 बीबीसी ला धन्यवाद प्रयत्न वादाचे पुरस्कर्ते,,,कर्मकांड यांना फाटा देणारे ,,,निसर्ग, प्राणी आणि माणसात देव पाहणारे माझे तुकोबाराय पुढे येणे तेवढेच गरजेचे आहे .असे झाले तर आणि तरच माझा छत्रपती शिवबाचे राज्य पाहता येईल जे की आता बेभरोसे ,स्वार्थी राज्य पाहण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्र लोकांच्या नशिबी आहे 🙏
@jaybharathind3671
@jaybharathind3671 Год назад
मर्डर,ब्राह्मण च्या वरती विद्वान कोणीही असू नये यासाठी केलेली तजवीज🚩🌹🙏🙏🙏
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 Год назад
खुप सुंदर माहिती दिली आहे सर आपण. आपले खुप खुप आभार.
@amhibagaytdar1109
@amhibagaytdar1109 Год назад
संत तुकाराम महाराज यांचा खुपच झाला आहे महाराज हे चमत्काराच्या विरोधात होते या हरामखोर मनुवादी विचारांच्या मुठभर लोकांनी च महाराजांचा खुन केला सत्यनास होवो या हरामखोरांचा मनुवादी लोकांचा
@AK-xv8zn
@AK-xv8zn 3 года назад
खरं आहे आमची आज्जी नेहमी आम्हाला सांगायची तुकाराम ला बामणानीच उन वाळूत घालून मारलंय .
@vaijnath
@vaijnath 3 года назад
@Proud Indian तूला एवढं का लागलं पण?
@arunkadus100
@arunkadus100 3 года назад
जेव्हा विमानाचा शोधच नव्हतI ते०हा महाराज पुष्पक विमानाने वैकुठIस गेले असे मानने म्हणजे मनाचेच मांडे खाऊन हजारो वर्षाच्या गुलामीच्या विचाराचे ( स्वतःचा मेंदू न वापरता ) प्रदर्शन करणे होय .
@hemantmule8206
@hemantmule8206 2 года назад
तुकाराम महाराज चे व शिवाजी महाराज यांचे चांगले संबंध होते त्यांनी पाठवलेले हिरे मोती दागदागिने हे सभार परत पाठविले त्याचे गुप्तहेर गावं गावात होते प्रत्येकचोटी मोती बातमी शिवाजी महाराज पर्यंत जात होती जर काही दगा फटका झाला असेल तुकाराम महराजची महितीजली असते या मार्गाने। संशोधन झाले पाहिजे
@Dharmachary-t3w
@Dharmachary-t3w 3 года назад
अभंग ३६१० संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रम्हपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥ तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥३॥ गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥ वेगी आणावा तो हरी । मज दीनाते उद्धारीं ॥ध्रु.॥ पाय लक्ष्मीच्या हातीं । म्हणोन येतो काकुलती ॥२॥ तुका म्हणे शेषा । जागें करा हृषीकेशा ॥३ तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥२॥ तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥३॥ अभंग ३६१३ आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥२॥ त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥३॥ तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप 4 चिन्हें उमटती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥ आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित झालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥ तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥ आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥२॥ तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥३॥ पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं ॥१॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभिस्त ॥२॥ मेघश्यामवर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥३॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥४॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥५॥ तुका झालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥६॥ शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥ ना भी ना भी भक्तीराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरी आला ॥३॥ पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा ॥ध्रु.॥ सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ॥२॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥३॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥४॥ अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥ मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥ तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥ सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निंश्चिती झाली तेथें ॥२॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥ वाढवितां लोभ होईल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥४॥ धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥ तुका म्हणे तुम्हांआम्हां हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥ आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाडवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥ अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥३॥
@anandsanglikar1884
@anandsanglikar1884 5 лет назад
संत तुकाराम यांच्या स्थिती बद्दल सांगणे ही बाबच कठीण संत तुकाराम यांची अवस्था खूप उच्चतम होती संत ज्ञानेश्वर यांना सुद्धा अत्युच्च अवस्थेतून जीवन जगताना खूप खूप कठीण होऊन जाते तसेच same काही संत महंत साधु ऋषि मुनि यांना सुद्धा होते कर्नाटक कोंकण केरल सीमेवर मध्वाचार्य म्हणुन मोठ्यातील मोठ्ठे संत होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा उडपी मधे प्रवचन करता करता ते अदृष्य झाले तेव्हा ते 95 वर्ष होऊन सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतके लवचिक शक्तिशाली होते त्यांच्या बाबतीत संशोधन करताना सुद्धा हीच बाब तपासली होती संत तुकाराम, मीराबाई, मध्वाचार्य अशां काही निवडक व्यक्ति मधे ईश्वर तत्व चेतनेची अत्युच्च पातळी निर्माण होऊन त्यांचे मनुष्यरुपात जगणे सुद्धा कठीण होऊन जाते आणि ते महासमाधि मधे सशरीर जातात ज्याला वैकुंठगमन म्हंटल गेलय हिंदू धर्म यामधे संत ज्ञानेश्वर यांची सुद्धा तीच अवस्था होती खूप खूप rare अशी अवस्था अगदीच कित्येक दशका मधे काही निवडक संत महंत यांचीच होते त्यामुळे यांवर सहज विश्वास बसणार नाही संत तुकाराम यांचे वैकुंठ गमनच होते परंतु ते ज्या पद्धति ने झाले ती घटना अत्यंत दुर्लभ असते म्हणुनच तर्क वितर्क ते हिमालयात गेले असतील नदीमधे समर्पित झाले असतील किंवा त्यांचा खून झाला असेल अशे मानवी बुद्धि विचार करते ज्याबाबत संत तुकाराम यांना त्या अत्युच्च अवस्थेतून बघितले तरच कळेल अन्यथा कळणार नाही
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 3 года назад
माझा तुकोबांच्या वैकुंठगमनाला अज़िबात विरोध नाही़,पण एक प्रश्न कायम पडतो, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे समकालीन होते ,त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना न्यायला विमान का आले नाही!!!
@ashokatkare3597
@ashokatkare3597 3 года назад
अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज शुद्र होते म्हणूनच त्यांच्या राज्याभिषेकाला बामनांनी विरोध केला होतानं? मग कसं विमान येनार? पण समकालीन असलेल्या रामदास स्वामी तर ब्राह्मण असून सुद्धा विमान आलं नव्हतं,असं का.झालं? ते तर ब्राह्मण होते ,त्यांचा हक्क तर पहिला होता.
@jaymalakadam4870
@jaymalakadam4870 5 лет назад
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजही त्यांनी लिहिलेल्या 'अभंग' रूपात आजही या पृथ्वीतलावर वास्तव्य करून आहेत..!! त्यांचे विचार जो बुडवेल तो खुनी ठरेल.
@rushikeshrathod7304
@rushikeshrathod7304 3 месяца назад
जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांना कोणी काय त्रास दिला हे सर्वांना कळत परंतु तुकोबाचे विचार सदैव आमच्या मनात आहे ❤
@sunitadhamale6717
@sunitadhamale6717 5 месяцев назад
इतकं श्रवण केलं जगतगुरु संत तुकाराम महाराज हे देवच होते संत तेची देव देव तेची संत हेच खर आहे आमचा विश्र्वासच देव आहे दाशी एवढच सांगेन संत तुकाराम महाराज यांच्या या निस्वार्थ भक्तीने आम्ही सुद्धा आमचा इहलोक आणि परलोक सुखाचा कसा होईल हे शोधायचं आहे प्रेमाने बोला धन निरंकार जी
@svu-animator5974
@svu-animator5974 5 лет назад
Dear BBC is it real that Christ came after 3 days?? Is the devil is coming today in makka?? Why don't you make a video on it?? I want to know
@user-me6lh5og9c
@user-me6lh5og9c 5 лет назад
Now this days media is anti- Hindu,and leftist....te aplya sant lokanchya chamatkarana dekhil andhvishwas mantat...asha lokana Dev pudhchya janmat Nikki ch kutra manjar banavnar...
@svu-animator5974
@svu-animator5974 5 лет назад
@Atheist dear atheist I know that these are superstitions then why this BBC only taking Hindus one?? Why not Adams story of eating fruit is superstition?? Why can't these people say anything?? And also why you atheists utter any word against it??
@svu-animator5974
@svu-animator5974 5 лет назад
@Atheist why don't you work issue like this watch this below link is it a science?? Why any one of you say anything?? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-80FaqDWoRPg.html There are so many
@maheshnikam5120
@maheshnikam5120 5 лет назад
@@user-me6lh5og9c अगदी बरोबर
@maheshnikam5120
@maheshnikam5120 5 лет назад
BBC or any media out there has lost credibility, now days bashing Hinduism is a trend.
@amoladhav8442
@amoladhav8442 3 года назад
Thanks madam nice explained 🙏🙏
@PalwankarRavi
@PalwankarRavi Год назад
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
@SofySayyad
@SofySayyad Год назад
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.., महान विचार चिरंतन आहेत, आजकाल इतिहास व पुरानामधील घटना व व्यक्तिमत्त्वावर वाद उकरून काढण्याचे फॅड आलं आहे
@rameshkolte3109
@rameshkolte3109 3 года назад
आपली आई पतिव्रता आहे याचा विश्वास ठेवावा बाकी भानगडीत पाड्याचे व पडायचे नाही आम्ही वारकरी तुकाराम महाराजांना वडील मानतो बाकीच्या आगाऊ लोकांनी उगीच आपल्या नसलेल्या विद्वात्तेचे प्रदिर्शन करू नये.
@janvirajput5820
@janvirajput5820 2 года назад
माझ्या मते संत तुकारामाचा खून झाला असावा. कारण त्याच्या अगोदर कोणीही सदेह वैकुंठाला गेलेले नाही त्यानंतर ही गेले नाही म्हणून
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 Год назад
जास्त तर्क वितर्क करू नका. माहिती असेल तेवढच बोला
@manisharaut5541
@manisharaut5541 Год назад
बेडकाला काय वाटतं की हे तलावच जग पण तस नसतं त्यानं समुद्र नाही पहिला ना अजून , तस आहे तुमचं
@Akshay.Patare
@Akshay.Patare Год назад
मीराबाई
@YashGaikwad-xb6fp
@YashGaikwad-xb6fp Год назад
@@jaydeepdesai3622 baman pan roj mandirat padun rahti kutrya sarkh ek tari baman gela ka re bhosdi chya vaikunthala
@mathquizandgk8952
@mathquizandgk8952 Год назад
Meerabai
@user-mi5ru3kw5m
@user-mi5ru3kw5m 3 года назад
साडे तीनशे वर्ष म्हणजे काही मोठा काळ नाही आणि मृत्यू झाला की आत्मा शरीर सोडतो व पंचत्वतात विलीन होतो.. निसर्ग नियमानुसार देहाने माणूस वैकुंठात कसा जाईल... निसर्ग नियम कधीची तोडत नाही याचा अर्थ संत तुकाराम यांचा नक्कीच खून झाला आहे...अस मला वाटत
@maheshghadge746
@maheshghadge746 Год назад
तुकाराम महाराज हे देवावतारी होते त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा गरुड घेऊन आले होते हे सत्य आहे
@maheshghadge746
@maheshghadge746 Год назад
तुकाराम महाराज हे देवावतारी होते त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा गरुड घेऊन आले होते हे सत्य आहे
@vaibhavbhise6308
@vaibhavbhise6308 3 года назад
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लांकेश, हे ही सदेह वैकुंठाला गेले असते.... जर पुरावे मिळाले नसते (मीडिया नसता तर)
@vipulthakur3610
@vipulthakur3610 3 года назад
Kdk bhava😂
@Jaybajrangbali1253
@Jaybajrangbali1253 3 года назад
तुकाराम महाराजांची ची तुलना ह्या डाव्या विचारसरणीच्या माणसांबरोबर होते का ? कोणाची तुलना कोणाबरोबर करावी ह्याच भान ठेवा .
@user-ym5yi7ig2b
@user-ym5yi7ig2b Год назад
छत्रपती शिवाजी महाराजांनी खुन करणार्‍या त्या अपराधीला हत्तीच्या पायाशी दिले असते. आमचा देवावर , संतांवर , छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे.
@pravinbari3202
@pravinbari3202 3 года назад
ज्याचा पाठीराखा पांडुरंग त्यांच्या कोणी केसाला ही धक्का लावु शकत नाही .ज्याचा सखा हरि !विश्व कृपा करि! हा एक फक्त प्रसिध्दी मिळवण्याचा रस्ता आहे.
@realdon76
@realdon76 3 года назад
BBC stand for, B=बकचोद B=बाबाजी C=चॅनल 😅 इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂 For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏 ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻
@pankajmundane3104
@pankajmundane3104 3 года назад
संत गुलाबराव महाराज यांचे ग्रंथ वाचा....🙏
@jayharimauli2301
@jayharimauli2301 5 лет назад
कारण तुकाराम महाराज त्यांची मुलगी भाग्यरथी साठी परत आलते... व परत संत निळोबाराया साठी परत आलते....
@Worldofscience10
@Worldofscience10 Год назад
फालतू logic 😃
@sunilpatekar53
@sunilpatekar53 3 года назад
संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव करा.ते खरे प्रबोधन कार होते. तुकोबांचे अभंग वाणी यातून स्पष्ट होते.
@yuvrajpatil9668
@yuvrajpatil9668 3 года назад
सदेह वैकुंठाला जाणे हे आजच्या काळात तरी न पटणारे आहे. कारण रामायण, महाभारतापासून जर विचार केला तर असा दाखला दुसरीकडे कुठे मिळत नाही. तसे असते तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, एकनाथ महाराजांसारखे अनेक अवतार पुरूष होवून गेले. साक्षात शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष झाले. पण सदेह वैकुंठगमन कुणाचे झाले नाही. आपली कार्यसिद्धी झाल्यानंतर प्रत्येक महात्म्यांने समाधी घेतली. पण संत तुकाराम महाराजांना कल्पना होती की या गांजलेल्या समाजाला अजून आपली गरज आहे. त्यामुळे आपले कार्य अजून संपलेले नाही. असा जन्म देणाऱ्या युगप्रवर्तकास साक्षात परमेश्वर तरी वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी कसा विमान पाठवून घेवून जातो. साक्षात विज्ञानवादी संत तुकाराम महाराजांस तरी ही गोष्ट पटली असती का ?
@realdon76
@realdon76 3 года назад
BBC stand for, B=बकचोद B=बाबाजी C=चॅनल 😅 इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂 For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏 ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻
@ashutoshkhojepatil
@ashutoshkhojepatil 3 года назад
ते जगतगुरु आहेत.तुम्ही काय त्यासमोर?🙏
@modernmogli230
@modernmogli230 5 лет назад
एक गोष्ट मला समजत नाही मीडिया ला दुसरा काम नाही उरले , साधं 10-20 वर्षा पुरिवीच्या केस सुटत नाही आणि हे discuss kartay ,400 वर्ष आधी काय झालंय ते ....
@watchvlogstunner1423
@watchvlogstunner1423 3 года назад
Leka Bharatat haich chalu Aahe Jo chalta hai wo he bikta hai BJP Chya chomyanni suruvat Keli yachi babrj Majid padun aani 2014 nantar Babar tipu Nehru Gandhi mughal hai sarva Karun Karun
@kishordaware5278
@kishordaware5278 3 года назад
media jevha ram mandir chalvite tevha tula bare vatate
@akshayp952
@akshayp952 5 лет назад
दाभोळकर वगेरे सामान्य लोकांच्या पंक्तीत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना बसवु नका.....
@Chillu7
@Chillu7 5 лет назад
Akshay p : दाभोळकर तुकारामपेक्षा कैक पटीने बेटर होते। संत नामदेवांच्या दोहे ट्रान्सल्ट करून मराठा समाज तुकारामाचे ला लादण्याचा प्रयत्न करतोय
@akshayp952
@akshayp952 5 лет назад
@@Chillu7 नक्किच ब्रिगेडि आहेस बहुतेक... त्यामुळे तुला संतश्रेष्ठ तुकाराम या.... अतिसामान्य माणसापेक्षा छोटे वाटतात.... दोष तुझा नाहिये तुला मिळालेल्या शिक्षणाचा आहे
@Chillu7
@Chillu7 5 лет назад
Akshay p : बिग्रेडिं आणि मराठा महासंघाणीच जाणून बुजून कॅम्पेन चालवली ही। काय तर म्हणे जगात गुरू ......अरे चाल हॅट । आणि माझ्या शिक्षणाचं ते युनीव्हर्सिटी ठरवेल काह ते ती काळजी नकोस करू
@VivekK4402
@VivekK4402 5 лет назад
Tukaram maharaj sobat konachahi tulna karu naka bhamtyano. 450 varsha pasun amhi tukobani dilele divya knowledge palan kartoy. Te maharashtra Chi olkh ahet.. Kadhi Dehu pandhari karun bagha.. Satya shodhnyasathi prayatna kara..
@VivekK4402
@VivekK4402 5 лет назад
@@IAS-th8en Hich tuzi avkat ahe
@satishbhoir7545
@satishbhoir7545 3 года назад
खून झाला. कारण त्यांनी मनुवाद्यांची दुकाने बंद केली होती
@nikolaspische9378
@nikolaspische9378 3 года назад
Manu la pn create kela vishnu nich...tya vishnu chi bhakti karat hote tukaram Maharaj
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 3 года назад
Manu kshatriya hota
@mumbaiboy5778
@mumbaiboy5778 3 года назад
इतिहास आजकाल कोणालाही माहीत नाही त्यामुळे कितीही माहिती मिळाली ती पुरेशी नाही ठरत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे स्थान आहे ते तसेच राहिले पाहिजे.
@ramchandrapatil5807
@ramchandrapatil5807 3 года назад
Hoy Tukaram maharajanche sthan te tasech rahile pahije.
@deepakubale8342
@deepakubale8342 Год назад
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा कार्यास कोटी कोटी प्रणाम
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 5 лет назад
Sant tukaram chatrapati Shivaji Maharaj sambhaji Maharaj yanche mrutyu goodha aahet tyacha shodh ghetala pahije
@agricoss3229
@agricoss3229 5 лет назад
Correct
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 года назад
Sanjay Kamble - Agdi barobar.
@amolkale6411
@amolkale6411 3 года назад
जगद्गुरु तुकोबाराय बस विषय संपला 🙏🙏
@surendragaikwad2124
@surendragaikwad2124 5 лет назад
महा मानव संत तुकाराम महाराज यांचा खुन झाला १00%
@jalindardongare1058
@jalindardongare1058 3 года назад
एकदम बरोबर आहे. तो खुनच आहे.
@mosekurane4471
@mosekurane4471 Год назад
ज्या ज्या लोकांनी जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या वेळेच्या व्यवस्थेने संपवले पण मरतो तो माणूस पण त्यांचे विचार अजरामर राहतात व राहतील
@Buddhadaskapse-nm8bw
@Buddhadaskapse-nm8bw 16 часов назад
तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना मदत करायची शिवाजी महाराजांच्या सैन्य बनवण्यासाठी गावोगाव प्रचार आणि प्रसार करायचा जर शिवाजी महाराजांना येण्या जाण्यासाठी जर पुष्पक विमान भेटत नसेल तुकोबाराय तुकाराम महाराजांना पुष्पक विमान कसे कोणी आणलं विमानाचा निर्माता कोण आहे कारण का शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा कोण आहे हे सर्वांनी ओळखलं पाहिजे
@shekharsharma2349
@shekharsharma2349 5 лет назад
सिखों के गंथ" श्री गुरुगंथ साहेब" मैं सन्त तुकाराम जी के कई भजन और अभंग सामिल है।उत्तर भारत, खास कर पंजाब मैं ये प्रचलित है कि संत तुकाराम पंजाब प्रांत मैं भी तीर्थयात्रा करते ,घुमते घूमते हुये आये थे।
@sandipshinde4267
@sandipshinde4267 3 года назад
संत तुकाराम नव्हे संत नामदेवांचे
@namdeoavhad6252
@namdeoavhad6252 3 года назад
वो संत तुकाराम नही संत नामदेव थे.
@borkarchetan78
@borkarchetan78 Год назад
संत नामदेव जी
@adityachoure2666
@adityachoure2666 2 года назад
अरे देवाला कोण मारू शकत नाही . प्रत्येक मंनुषाचा आत्मा अमर आहे
@chandrashekharpadwal46
@chandrashekharpadwal46 5 лет назад
पंढरपुरच्या कुंडात बाम्हण मुतत होते ,हे माहीत असुनही ,आनंदाने ते तिर्थ संप्रदाय पित होता.! मेंदुच जर गुलाम आहे,तर बंड जन्म घेऊच शकत नाही,!!!शेवटी----ठेविले अनंत तैशी च रहावे ------////
@shashankmore8532
@shashankmore8532 5 лет назад
बरोबर.
@narwadesambhaji
@narwadesambhaji 4 года назад
Right.....😢😢😢😢👌
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 года назад
Jar Pandharpurchya kundat 'Bramhan' 'mutat' aastil tar kharokhar 'Pandharinath Viththal' he 'Pandhari' navachya rajyyache 'Baudhha Dhammiy' raje aasle pahijet. Jyanchyavar 'Bramhanani' kaptane taba milaun tyancha 'Bramhanikaran' kela aahe. Jar 'Devasaman Rajachach' 'Bramhanikaran' zale aasel tar tyachya jantecha sudhdha 'Bramhanikaran' hona hi sudhdha sahaj shakya gost aahe. Aani he 'Bramhananche' 'shadyantra kapat - chhal' aahe.
@PMantri6194
@PMantri6194 3 года назад
हे एक न सुटणारे कोडं आहे हे खरं आहे. परंतु त्यांचा नाश्वर देह कसा ही जाऊ दे, पण ते जगद्गुरू बनून आज ही प्रत्येक माणसाच्या हृदयात जिवंत आहेत, ह्या बद्धल वाद नसावा.
@trimbakvarat3048
@trimbakvarat3048 3 года назад
जगदगुरु श्री संत तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनानंतर पुन्हा माघारी आले आहेत. ते म्हणजे आपल्या मुलीसाठी, तसेच श्री संत निळोबाराय यांना अनुग्रह देण्यासाठी, तसेच श्री संत जगनाडे महाराज यांच्या अंत्यविधी साठी श्री संत तुकाराम महाराज पुन्हा माघारी आले होते. त्यांचे स्वेच्छा प्रारब्ध होते. त्यामुळे त्यांचे स्वेच्छेने येणे जाणे होते. । जेवढे देवाचे अवतार। तुका त्यांचे बरोबर। जगाचा मालक पांडुरंग त्यांचे पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची हत्या करण्याची हिंमत कोणतही नव्हती. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांची हत्या करण्यात आली असा हा विषय म्हणजे अज्ञानी लोकांच्या बैठकीतला आहे. सदर विषय वारकरी संप्रदायासाठी कधीही नव्हता व राहणार नाही.
@pramodzinjade2224
@pramodzinjade2224 3 года назад
तुकाराम महाराजांनी आपल्या लेखणीतून व वाणी तून समाज सुधारणा .लोकांचा सहभाग वाढता पाठिंबा हे सहन न झाल्याने तुकाराम चा मुत्यू शंकाच नाही तर खून झाला आहे. इतिहास चुकीचा लिहून ठेवला आहे
@dineshkadam5191
@dineshkadam5191 3 года назад
शिव छत्रपतींनी (गो ब्राह्मण प्रतीपालन )हा आदेश तेंव्हाच काढला असावा असा अंदाज बांधता येवू शकतो
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 2 года назад
Cirrt
@maheshghadge746
@maheshghadge746 Год назад
तुकाराम महाराज हे देवावतारी होते त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा गरुड घेऊन आले होते हे सत्य आहे
@vishalshinde79
@vishalshinde79 5 лет назад
अशा व्हिडिओची खरंच गरज नाही. तुकोबांची व त्यांच्या गाथेची महती सांगा. अश्या माध्यमाचा वापर ज्ञानाचा प्रचार-प्रसार करायला करा. मार्गदर्शन करा, समाजात तेढ निर्माण करू नका .
@ministeremovenx
@ministeremovenx 5 лет назад
समाजात तेढ नाही तर सत्य समोर आले पाहिजे आणि अंधश्रद्धा दूरच झाली पाहिजे. जे स्वतः तुकाराम महाराजांचे म्हणणे होते.
@MM-ue4ol
@MM-ue4ol 5 лет назад
vishal shinde , tedh ? Ti kashi ? Ulat swatch manane je ghadle te swikarave he uttam...
@suhaskadam1027
@suhaskadam1027 5 лет назад
मला वाटत खून झाला की वैकुंठ गमन हे महत्त्वाचं नाही पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावरून तरी हे सिद्ध होत की ते महान संत होते म्हणजे देवच होते आणि त्यांनी लिहलेल्या अभंगातून समाज्याला positive energy मिळते
@avinashmore7996
@avinashmore7996 3 года назад
ते कोणी नाकारत आहे का सुहास कदम पण एवढ असुन त्यांचा खूण झाला असेल तर
@kishordaware5278
@kishordaware5278 3 года назад
tuzi gand fatate brAmhan virodhi bolnyachi
@bbhusari
@bbhusari Год назад
सदर विषयावर ची चर्चा च मुळात खोडसाळपणा ची आणि पूर्वग्रहदूषित आहे . हा एक ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे व या संबंधी शोधनिबंध प्रस्थापित जर्नल्स मधून व्हावयास पाहिजे व संशोधित सत्यच जनतेसमोर आणले पाहिजे . सध्या गरज आहे ती तुकारामांच्या जीवनाकडून भक्ती, अध्यात्म, साधेपणा व वैचारिक सहजपणा घेण्याची ...... जय जय रामकृष्ण हरी , ज्ञानोबा-तुकाराम, त्यांच्यामध्ये BBC चे काय काम ? ब्रिटिशांनी भरपूर लावा-लावी केलेली आहेच आता उरलेसुरले कार्य BBC करीत आहे की काय ?
@rahulkashid1273
@rahulkashid1273 3 года назад
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाळवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो,आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणांसी,देव आले पैल तीरी.हे अभंग तुकोबारायांचे आहेत. ह्या अभंगांमध्ये महाराज देवाने वैकुंठाला बोलावल्याचा उल्लेख करतात .बाकीचे अभंग तुम्हाला मान्य असतील तर हे अभंग पण मान्य करावे लागतील.महाराजांचा खून झाला म्हणारे ऐका तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा होता , महाराज तुकाराम महाराजांच्या किर्तनाला येत असत मग तुकाराम महाराजांचा खून झाला असता तर महाराजांनी काहीच प्रतिक्रिया दिली नसती , शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गुरू मानत मग गुरु चा खून झाल्यानंतर महाराज गप्प बसले असते का ? मंबाजी गोसावी यांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांचा छळ केला होता, पण नंतर तुकाराम महाराजांची महती कळल्यानंतर मंबाजी गोसावी हे महाराजांच्या किर्तनाला टाळकरी म्हणून आल्याचे उल्लेख आहेत .काव्य मान्य आहे पण अध्यात्म मान्य नाही हि दुहेरि भुमिका म्हणजे मुर्खपणा आहे.रामेश्वर भट्टांनी महाराजांच्या वह्या बुडवल्या नंतर त्या तरल्या . जेव्हा रामेश्वर भट्टांना महाराजांचे मोठेपण कळाले तेंव्हा रामेश्वर भट्टांचा हा अभंग पहा . तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम,धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ.जळी दगडा सहीत वह्या,जैस्या तारीयेल्या वह्या.मन्हे रामेश्वर भट्ट द्विजा,तुका विष्णुस नाही दुजा.महाराज वैकुंठाला गेले आहेतच.
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 14 млн
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 14 млн