भाषण नको ते ऐकून कंटाळा आला माजी मुख्यमंत्री यांना हे भाषण शोभत नाही मुंबईत गेली तीस वर्षे सत्ता आहे काय अवस्था केली ते सागा पाणी का तुंबळ ते सागा मराठी माणसाला फसवु नका
अहो,फारच जळ जळ होतय हो या वर एकच उतारा "खोका टॉनिक" जे आता बंद झाले आहे.ते पाठवा. बघाना तीनच महिन्यापूर्वी गडकरींना ऑफर देणारा माणूस त्याना "खड्डा" म्हणतोय..नाही नाही उपाय हा कीलाच पाहिजे
उदधवजी लोकसभेला तुमाला साथ दिली..तुमही सरकार बनवलयास जनतेसाठी काय करणार ते अगोदर सांगा..विधानसभेला कृपा करून गृहीत धरू नका ही हात जोडून विनंतती..कारण तुमी आणि फडणवीस आज भांडाल आणि उदया एकत्र याल.. जनतेला आता दोघही येडयात काढू नका..
सगळेच राजकारणी एकसारखेच असतात. आज ज्यांचे कपडे उतरवतिल, चिखल फेकतात, डोकी फोडतात उद्या त्यांनाच मिठी मारुन कडेवर डोक्यावर घेतात आणि मलई खातातच की. उद्या हे जर मोदीजी यांची स्तुती करायला लागले तर नवल नाही. फक्त कार्यकर्त्यांनी सावध व्हावे हिच विनंती.