बाकी राहुल कुलकर्णी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप भारी आहे, खोचक प्रश्न सुद्धा एकदम साधेपणाने विचारता तुम्ही, सगळी माहिती व्यवस्थित काढून घेता आणि बारीक बारीक विषयांना पण आपसूक हात घालता. समजून घ्यायला खूप सोपं जातं...
🙏 मला वाटतं कट्टर झालात तर बरं होईल. भाजपात आपलं स्वागत आहे. मोदीजी एकटेच देश वाचवायचा प्रयास करीत आहे.तेंव्हा आपल्या सारख्यांची मदत... Hindunsathi फक्त भारत देशच आहे.राजे म्हणून जगा गुलाम म्हणून नाही. 🇮🇳🚩भारत माता की जय 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩👌👍
सूर्याजी पिसाळ उगच पदवी प्राप्त झाली नाही त्याला कोल्हापूर वाल्यांनी दिली आहे ती पदवी असो विधान सभा मधून पत्ता कट झालच आहे आता विधान परिषद नावाला आमदार आहे ते पण 2021 कार्यक्रम करू
ए मगदूम... तू गप्प समजलं काय... काय चूक बोलले धैर्यशील शिंदे??? 2014 ला सतेज पाटीलांच्या मेहेरबानींन निवडून आले ते बरं विसरलात??? ही ज्याच्या त्याच्या कर्मची फळ आहेत...
मुळात महाडिक परिवार चा कोल्हापूरशी काही संबंध नाही...येलूरच पार्सल म्हणतात की लोक! त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पोकळ समर्थकांनी दुसऱ्यांना शिकवू नये... कोल्हापूरने दाखवलाय कोल्हापुरी स्वाभिमान म्हणजे काय ते...तेव्हा कोल्हापूरचा नाद करायचा नाहीईईईईई !!!
माजी खासदार धनंजय महाडीक यांना खुले पत्र........ राजकारणात एखाद्या माणसानं मदत केली नसेल तरीही मला मदत केली असं जनतेसमोर दिलदार पणे मांडणे हे भविष्यातील राजकारणासाठी अत्यंत गरजेचे असते...आपण समोरच्याला मोठं म्हणालो तर तो आपल्या ला मोठं म्हणेल इथं तर मुन्ना साहेबांना खासदारकीला खरोखर प्रामाणिक मदत करून सुद्धा...बंटी साहेबांना तुम्ही मदत केलीच नाही अस वक्तव्य त्यावेळी माजी खासदारानी केलं ...मदत केली नव्हती तर साहेब तुम्ही निवडून आल्यावर त्यांचे आभार मानन्यासाठी का गेला..होता.. मुन्नासाहेब आम्हाला माहिती आहे त्यात तुमची काही चुकी नाही..कारण विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत तुम्हाला बंटीसाहेबांची मदत मान्य होती ..पण तुमच्या काकांनी भावाला .भाजप मधून विधानसभेला उभा केलं आणि तुमची अडचण झाली..आणि इथंच तुमच राजकीय गणीत चुकत गेलं .काकांचे एक एक राजकीय शत्रू तुम्ही अंगावर घेतले...आणि तुम्हाला जिल्ह्यांत एक ही शत्रू नव्हता ते तुम्ही निर्माण करून घेतले अगदी स्वपक्षीयाना सुद्धा...गोकुळ मल्टीस्टेट च्या बाबतीत नको तितका तुमचा वावर सामान्य माणसाला खटकला...मुन्ना साहेब तुमचे भाऊसुद्धा एका पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले पण त्यांनी कधीही महाडीक गटासाठी पक्षविरोधी काम केलं नाही ....ते त्यांना कधी करावं असं वाटलं पण नाही.संजय मंडलिकांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित होते..मग तुम्हीच का काकांच्या साठी स्वतःला आडचणी निर्माण करून घेतल्या....तुम्ही कुठल्याही इतर राजकारणात बाद झालेला नव्हता..एक अभ्यासू खासदार ही एकचं प्रतीमा तयार करून फक्त लोकसभा हे एकच टारगेट ठेऊन सर्वसमावेशक आणि स्वपक्षासोबत राहून राजकारण केलं असतं तर ही वेळ आली नसती साहेब... आत्ता तरी ओळखा ... काकांच्या सर्व पक्षीय आणि स्वतःलाच गृहीत धरण्याच्या राजकारणामुळे...त्यास तुम्ही आहारी गेल्याने तुमचा पराभव झाला...कोल्हापूर कर संसदरत्न खासदारास मुकले.... महापालिकेच्या निवडणूकीत स्वपक्षीया विरोधातल काम जि. प.च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सदस्यांच्या गाडीचे सारथ्य..हे सर्व सामान्य माणसाला पटणार नव्हते साहेब.....त्यापासून च वातावरण उलटं फिरू लागलं...आणि बंटी पाटलांच्या आमचं ठरलयं ह्या एका वाक्याने जिल्ह्यात आपल्या विरोधात वातावरण तयार झाले...तुम्ही विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही निवडणूकीत आघाडी धर्म म्हणून बंटी ना मदत केली नाही आणि लोकसभेला त्यांच्या मदतीची आपेक्षा कशी काय करता ...तुम्ही काही ही केल तरी चालतं आणि त्यांनी केल की गद्दारी ...अस नाही साहेब.. टिप.. ज्यांना आमदार व जि.प. अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही स्वपक्षीयांच्या विरोधात उघडपणे गेलात सदस्य घेऊन.गाडी चालवली..ते तुमच्या निवडणूकीत उघडपणे त्यांच्या पक्षाविरोधात का दिसले नाहीत...हा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.... चला जाऊ दे निवडणूका यायच्या जायच्या..पण इथून पुढे तरी स्वपक्ष आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करत रहा...आजचा पराभव कदाचित उद्या चा विजय होऊ शकेल....अशी आपेक्षा करत होतो.. तोवर तुम्ही भाजप मध्ये गेला..आता येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला ज्यांनी लोकसभेला पाडलं त्यांचा प्रचार करा ....उदा...नरके.. क्षिरसागर.. आबिटकर... समरजीत घाटगे किंवा संजयबाबा...असो...तुम्हाला भाजप प्रवेशाच्या शुभेच्छा.... क्षमस्व...
पवार साहेबांचे उपकार असतांना त्यांनी खासदार म्हणून लोकसभेत पाठवले होते यांचा विसर पडला. फक्त स्वतः चा स्वार्थासाठी पक्षाला सोडून दुसर्याच्या पक्षात प्रवेश केला.
ते मुश्रीफ ला जाऊन विचार जाणे धोका दिला पवार साहेब च शब्द तोडला गोड बोलून डाव साधला मुश्रीफ नी tas मुश्रीफ आणि बंटी पाटील ला कोल्हापूर चा विकास नको हवा होता म्हणून महाडिक यांना पाडले असो विधान सभा ला त्यांचा कार्यक्रम करणार आम्ही
तुझा मुत पितो मी तो मंडलिक परत निवडून आला तर तिकीट भेटतो का त्याला ? नाही आला की माझा गु खा तू म्हणे पर्मनंट काय दिवे लावले हे दिसतंय लोकसभा टीव्ही वर जरा बग 😁😁 तू तर अट्टल बेवडा असणार तुला काय माहित काय काम असतो Delhi madhe tu तुझे पॅक मारून झोप जा
आता 270000 च्या फरकानं पडलास आता पूढच्या वेळी डिपॉजीट जप्त , तुमच्या जाण्यानं कोल्हापूरात राष्ट्रवादीला काय फरक पडत नाही, आता आम्ही सत्तेज पाटीलां बरोबर आमची चूक झाली आम्ही तुम्हाला मतदान केलं,
आणि हो 5 लाक हे तुझे आणि ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष चे मतदान नाही आहे ते मिळवायला कर्तव लागतं तुझा सारख्या बाप chya जीव्वावर जगणाऱ्या लोकांना फक्त फोक ट च खायचं आणि बोलबच्चन करायचं हे जमत
कोल्हापूर मध्ये कोणताही नेता मोठ्या पदावर जाऊ शकत नाहीत किंवा त्याला मोठ होऊ देत नाहीत कारण मोठ मंत्री पद द्यावे लागते. उदा. दिग्वीजय खानविलकर विजय झाले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल असतं. तसेच सतेज पाटील यांचं झालं 2014 ला ते जर निवडणूक आले असते तर मोठ मंत्री पद द्यावे लागणार होते म्हणून त्यांचा सुद्धा पराभव झाला किंवा केला असे म्हणा. आता येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या पराभवासाठी वरच्या फळीचे नेते प्रयत्न करणार हे सत्य आहे. जरा कोल्हापूर चा राजकीय इतिहास पाहिला तर कोणीही नेता मोठा झाला नाही .
ata NCP la thevat ahet ni tya lokancha nava gheun apla tond karab nako karun ghaila, chukun makun cancer vaicha ...nahi tar dharnat muthnar mahnnari mansa kharach mutttil
हे सत्तेसाठी आपले विचार बदलले असे दाखवणारे लोकं, काय देशाचं भलं करणार! जो माणूस एकाच विचारांशी जुडून, त्या विचारांना मान देऊन, आपले कार्य करतो तोच ह्या देशाचं भवितव्य आहे.
फक्त कॉंग्रेसच्या विरोधामुळे जर पक्ष सोडणार असाल तर हे योग्य होणार नाही.आणि आपण एवढे चांगले काम असुन देखील स्वथा साहेब 5 वेळा आले असताना आपण पक्ष सोडत आहात म्हणजे आपण साहेबांचा अनादार करत आहात एवढे लक्षात असू द्यावे.शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की साहेब साहेब आहेत.त्यांच्या समीर चंद्रकांत पाटिल किरकोळ आहेत.सतत काहीतरी खोटे बोलणारे पाटिल त्यांच्यावर विश्वास ठेउन पक्ष बदलला तर पुढिल काळ अवघड जाणार आहे.
तू आमची लायकी काढणारा कोण काय 5कोटीच जॅकेट वापरतात काय आणि वापरत असले तरी तुला देतायत का बघ...खर आहे ते बोललोय जरा पेपर वाचत जा नुस्तच उडू नको मुना मुना करून
@@rahilsawant1460 अरे49 कोटी रुपये कर्ज भेटले आहे कारखाना साठी आणि हो त्या मुळे गरीब लोक च पगार आणि घर चालणार मुन्ना साहेब यांनाच भेटले नाही विनय कोरे यांना पण 48 कोटी रुपये मंजूर केला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना मध्ये आहेत कारखाना त्यांना सर्वांना भेटला आहे माहिती घे तू पण उडी घेऊ नको
महाडिक साहेब विचारवंत आहेतच त्यात काही वाद नाही पण साहेब जनता ही देव रुपी आहे काय निकाल देणार हे काहीच सांगू शकणार नाही .पण मात्र आम्ही वाट पाहतोय कोल्हापूर ची शान कोण असेल विचार पडलाय मला आपण गेलात .धन्यवाद.
Paijech bhava .......tevdhi dhamak ahe ani kam karnya chi aakal ahe ......bolna spshat ani pramani ahe ........Ajit dada NCP sarkhi pathit khanjir ghusavnya chi paddhat nahi mahadik Gharnyachi.....ani dharnat la pannii swacha thevnyachi pan dhaman ahe muthnya chi bhasha soda vichar he manat nahi
भरपूर जनांच्या #comments वाचल्या. खूप काही बोलत आहेत धनंजय महाडीकांना तर खास त्यांच्यासाठी..कोल्हापूर जिल्ह्यात असं गाव नाही जिथं महाडीकांचा कार्यकरता नाही. जिथ त्यांचा मतदारसंघ नाही त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच काम महाडीकांनी केलंय. खासदार कशासाठी असतो हेच आम्हाला माहीत नाही. जर असतं तर असला खासदार गमवला नसता. असुदे. जे झालं ते झालं. पण २०२४ ला कोल्हापूर चे धनंजय महाडीक च खासदार होणार.
जर पवार मागे उभे असतील तरीही जर पक्षांतर्गत विरोध होत असेल तर थोडक्यात शरद पवार यांनाच आता त्यांच्या पक्षात कधीची किंमत राहिलेली नाही किंवा २०२४ पर्यंत पवार इहलोकात नसतील किंवा पक्षाची शकले झाली असतील.
राहुल कुलकर्णी खूप छान रिपोर्टर आहे डायरेक्ट काम आहे.उरला विषय महाडिंक चा तुम्ही स्वतःला समजता काय हो.उद्या मायबाप जर काही बोलले तर त्यांना पण सोडून देणार का.