एवढ्या जोरजोरात ढोल वाजवायची गरज आहे का? बातम्या देताना तरी तारतम्य बाळगावे, एखाद्या हाॅरर सिनेमा सुरू असल्या सारखं बॅकग्राऊंडला जीव खाऊन ढोल बडवायचं म्युझिक कशाला द्यायला पाहिजे?
तर एकंदरीत काय विषय आहे माझ्या हिंदु बांधवांनो लक्षात घ्या.. जेंव्हा जेंव्हा तुमच्या स्वाभिमानावर ,आस्थेवर आघात होतील तें्हा तेंव्हा तुम्ही शांत रहाल हेच अपेक्षित आहे (आतापर्यंत हेच केल हिंदु समाजाने) . पण जेंव्हा तुम्ही त्याविरोधात जाल तेंव्हा आमच्यासारखे अनेक लोक अनेक संघटना बाहेर पडु आणी आपली मागणी न विचारत घेता तुमच्यामधील एकी तोडु , तुमच्या मनामधे वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रश्न निर्माण करु जेणेकरून तुम्हाला प्रवाहातुन वेगळं करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करु. हिंदु कधीच मुस्लिम विरोधात नाहीत पण या राजकारण्यांनी हिंदु मुस्लिमांना एकमेकांविरोधात नेहमी भडकवण्याचा धंदा आधीपासुनच चालु केला आहे .
कोकरे, धायगुडे बंडगर, देवकाते,शिंदे वाघमोडे, चोपडे अशी धनगर वीर पण त्यात होते धनगड, जगदीश धनगड असो 🙏पुढे त्यांचे मिश्र विवाह झाले कर्नाटक मध्ये ही असे मराठा धनगर झाले आहेत,श्रीमंत सरदार भीमाबाई होळकर बुळे राणी लक्ष्मी बाई आधी इंग्रज लोकांशी लढत दिली, दोन ओळी कोणी लिहल्या नाही असो
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मनात आणलं तर होऊ शकते. नाहीतर आपणच आपल्या परीने यावर ऍक्शन घ्यावी. वारकऱ्यांनवर हाथ उचलायला ह्यांना लाजा वाटत नाही. काळजी घ्यावी 🙏🏿🚩
मुस्लिम लोक दंगल घडवतात . यामागे शरद पवार संजय राऊत यांचे षडयंत्र आहे. विशाळगडावर दंगल घडविण्यासाठी शरद पवार संजय राऊत यांचे लोक असतील आणि बीड जिल्ह्य़ात दंगल दगडफेक झाली यामधे मुस्लिम संजय राऊत व शरद पवार यांचे षडयंत्र आहे.
Bjp khatam kara nahitaar maharashtra cha naash hoyel he fakt hindu muslim kartat maharashtra hindu muslim relation khup changal aahe te asech theva pls