नमस्कार, 'इन्फॉर्मशन मराठी' या वर्ल्ड वाईड मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आहे. एक्सप्रेसवे, GK आणि infrastructure अपडेट्स या बद्दल संपूर्ण योग्य माहिती मिळेल.
*** | "मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो. मला ही म्हण बदलायची आहे, या साठी तुमची साथ पाहिजे" | *** जय शिवराय । जय महाराष्ट्र ।।
रोजच्या इन्फॉर्मशन साठी आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा - Information Marathi काही विचारायचं असल्यास Information Marathi इंस्टाग्राम ला मेसेज करा.
For Collaboration & Business Contact :- infomarathicontact@gmail.com
_______________________________ Please Do Like | Share | Subscribe to इन्फॉर्मशन मराठी
हा आणि आता कशाला हवाय? किती झाडांची कत्तल करणार आहात ❓ किती हेक्टर जमीन नष्ट करणार आहात❓ हा express way पुढे जाऊन Oxygen ओकणार आहे का❓ग्रीनफिल्ड नाव दिले आहे म्हणून विचारले हो. झाडे जमीन सिमेंट खाली घालून, वरुन मखलाशी करु नका की आम्ही रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचे नाटक करणार आहोत.
हा महामार्ग शंभर वर्षात पूर्ण होणार, हा महामार्ग कोकण वाट लावणार. रेल्वे प्रश्नावर काम करा, डब्लिकरण करा. कोकणासाठी गाड्या सोडा. गाड्या कर्नाटक तामिळनाडू
Mahiti khup chhan dili .mazi seti samrudhhi mahamargala jat aahe aamche tahsil place vr aahe .redirekn rate bgayla jato tr city madhe seti dakvit nahi aahe guide kra😮
अरे च्युतियांनो चिपी वेंगुर्ला तालुक्यातील गाव आहे आणि वेंगुर्ला हा स्वतंत्र तालुका आहे सावंतवाडी हा वेगळा तालुका आहे.आता माहिती देणारे अधिकारी च्युतिये आहेत हे चॅनेलवाले च्युतिये आहेत की दोघेही हे कळत नाही.
कोकणाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच.आठ -दहा वर्ष्यापूर्वी साधी पायवाटही नसलेला समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प अवघ्या तीन -चार वर्षातच कुणाच्या तरी महत्वाकांक्षेपोटी चुटकीसरशी पूर्ण केला आणि70-80 वर्षापूर्वीचा साधा मुंबई -गोवा हायवे अजूनही पूर्ण करता येत नाही.कोकणासाठी साधी इच्छाही नाही. जमीन संपादनाची फालतू कारणे पुढे करून वेळ मारून नेतात. केंद्र सरकारचा जमीन अधिग्रहणाचा कायदा कोकणात का लागू करत नाही? गणेशोत्सवासारखा सण 15-20 दिवसांवर आला की रस्ते राज्यमंत्री व मुख्यमंत्री मुंबई -गोवा रस्त्याच्या देखरेखीसाठी येऊन देखरेख केल्याचे बालिश कृत्य करतात.उत्तुंग अशा हिमालयातही अशक्यप्राय वाटणारे सुंदर रस्ते बांधणारे हेच केंद्र सरकार कोकणाकडे का दुर्लक्ष करते?
नाशिक ते पुणे हा मार्ग जसा सुरवातीला ठरविण्यात आला होता तशी त्याला मंजूरी देण्यात यावी , व लवकरात लवकर काम सुरु करावे , अन्यथा या मार्गाला किती वेळ लागेल सांगता येत नाही . खर्च ही कमी होईल . 2). त्या नंतर शिर्डी ते या मार्गाला जोडणारा शिर्डी ते (नाशिक ते पुणे ) नविन प्रस्थाव पपाठवावा तो लवकर मंजूर होईल व त्याला खर्च ही कमी येईल असे मला वाटते . 3) उगाच वेळ वाढवू नये व खर्च वाढवू नये ही नम्र विनंती !!!
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त रेल्वे मार्ग बांधण्यात यावे रेल्वे गरीब लोकांना परवडणारे असते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रेल्वे मार्गाने जोडण्यात यावा