टरबूज म्हणतो संविधान च नारटिव्ह निर्माण केलेत मुर्खा मिंदे सरकार जे आले ते संविधान चा मोडतोड करून आले. मिंधे नि cji मॅनेज केल होत. म्हणून इतके दिवस मिधे व टरबूजन मजा केली मतदाराचा अपमान केलाय तडीपारच्या ताब्यात हा निवडणूक अयोग आहे. महाराष्ट्रच्या जनतेला हात जोडून विनंती आहे फेकू, तडीपार, टरबूज व मिंधे ना ओळखा यांना कायमच गाढा e सविधान वाचवा 🙏🏻
न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला निश्चितच तडा गेलेला आहे आता जनतेने स्वतः न्यायदेवता बणून ज्यांची बाजू सत्याची आहे त्यांचे बाजूने खंबीरपणे उभे राहून गद्दारांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे.
भारतात न्यायव्यवस्था व लोकशाही आहे का हे प्रामाणिकपणे सांगा. संविधानानुसार लोकशाहीचा संवेदनशील निकाल शेवटपर्यंत अडीच वर्षे प्रमाणीक सरन्यायाधीश घेऊ शकले नाहीत. याचा अर्थ काय. जे लोक प्रमाणीक व सहिष्णु अहिंसावादी गांधीवादी आहेत त्या प्रत्येक माणसाला देशाला भगतसिंगाची गरज आहे असे आज वाटत आहे. संविधान व लोकशाही धोक्यात आहे हे देशाचे दुर्भाग्य आहे. स्वार्थापोटी जनता व राजकीय पक्ष हतबल दिसत आहेत आणि ईव्हीएम मशीन लोकशाहीची शिकार करीत आहे. देशभक्तानो भगतसिंग व सर्व क्रांती कारक यासाठी शहीद झाले नाहीत. ईनक्लाब जिंदाबाद भगतसिंग जिंदाबाद.
चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होत्या पण शेवटी गणपती पूजा करून ते पण राज्यकर्त्यांच्या वळचणीला जाऊन बसले याच वाईट वाटलं...अण्णाभाऊ च्या शब्दात सांगायचे तर ही न्यायव्यवस्था रखेल झालिये....
तुम्ही म्हणता ते सर्व ठीक आहे, पण हरियाणात राजीवकुमारने वापरलेली, मतमोजणी पूर्ण करूनही 99 टक्के चार्जड राहीलेली इ व्ही मशिन्स महाराष्ट्रातही वापरली तर..? 😮
शेवटी सुप्रीम कोर्टाने शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचा निकाल दिलाच नाही शेवटी निवडणुक जाहीर झाली आणि सी जे आय चंद्रचुड साहेबांनी भाजपा च्या ईशार्यावरून वरिल निकाल रोखुन ठेवला शेवटी हा निकाल जनताच निवडणुकीत उन मतदानाव्दारे लावणार आता न्यायालया वरचा विश्वास च ऊडाला आहे 🎉