अर्थतज्ञ असलात तर खालील मुद्दे किंवा शक्यता बघा आणि मग तुमचा अभिप्राय द्या, मग खरे कळेल की कशी चांगली किंवा वाईट आहेत मागची 10 वर्षे 1. भाजप देशात सत्तेत आले त्या वेळेपासून पैसे प्रिंट करून करणे वाढवून growth होत आहे. UPA मध्ये हे कर्ज GDP च्या तुलनेत कमी केले. नंतर 2014 नंतर पुन्हा debt to GDP वाढली. 2. जगात 2008 ला receaaion चालू झाले आणि अमेरिकेने पैसे प्रिंट करत जगाला growth दिला. आणि सर्व देशांना करायला लावले. 2016, 2019, 2020, 2023 ला प्रिंट करत करत सर्व जगाला खोटे growth दिले 3. Demonetization नंतर सर्व काळे पैसे पूर्णपणे हातात आले 2000 च्या मोटांमध्ये आणि covid नंतर नवीन पैसेही प्रिंट केले आणि हेच काळे पैसे पूर्णपणे white झाले. त्यामुळे GDP growth जास्त दिसतो पण वास्तव असे आहे की हा खोटा growth आहेत. सर्वांनी white करून रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढवून दाखवत पैसे white केले आणि मग ते स्टॉक मार्केट मध्ये दुप्पट तिप्पट सुद्धा केले 4. ह्यात काळे पैसेवाले पूर्णपणे निश्चिंत श्रीमंत झाले आणि तेच जास्त मोदी मोदी करायला लागले आणि मोदी hai to mumkin hai म्हणून झाले. 5. 5500 सर्वाधिक मोठ्या कंपन्या बंद पडल्या आणि NPA क्लेम करत bamkruotcy दिवाळखोरी दाखवत आणि 16 lakh karod maaf karun ghet, काहीही investigation na hota paise भारताबाहेर नेऊन स्वतः श्रीमंत राहिले, कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि नंतर नामानिराळे झाले. Growth astana एवढ्या मोठ्या conpany बंद कशा होतील? ह्या company band पडल्याने आणि बँकांनी पैसे माफ केल्याने, atock मार्केट मध्ये 300 लाख करोड चे नुकसान झाले. 6. अमेरिका मुळे groeth होत होता आणि अमेरिकाच आता debt trap madhye अडकली आहे. त्यामुळे सर्वच देश धोक्यात आहेत. मग dedollarizarion करा नाहीतर काहीही करा किंवा करू नका. पैसे प्रिंट करणे हेच चालू राहणार आहे आणि श्रीमंत आणि powerful लोक स्वतःचे पैसे वाचवत देशाला कर्जत टाकून पळून जाणार आहेत अमेरिकेत आणि सर्व देशांना गरिबीत सोडून कोणतीही स्टार्टअप चालल्या माहीत कारण कोणत्याही मोठ्या companies kahi खर्चच करायला तयार नाहीत, कोणतेही investors invest करायला तयार नाहीत. केवळ काही ठराविक कंपन्यांना startup नाव देत हजारो करोड चे funding मिळते आणि तेही दुबई, सिंगापूर, चीन, स्वित्झर्लंड वगैरे देशातून येते. त्यावर investigations झाले पाहिजेत तेव्हा खरे कळेल.
सभी ने हिन्दुत्व को मज़बूत किया। कांग्रेसी आरएसएस वाले बीजेपी आरएसएस वाले मिलजुलकर हिन्दुत्व को मज़बूत किया। आरएसएस बीजेपी को anti democracy ऐजेंडे पर काम किया। सभी हिंदू धर्म प्रेम में लोकतंत्र का गला घोंटा। जो आरएसएस लोकतंत्र द्रोही है उसे सत्ता पर काबिज किया
Nice analysis but PM, CM can do it. Elecctiin commission appointment karaneke liye against the court kucch bhi kiya jata hai fir marotho ke liye kyo nahi kar sakate.
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 कौस्तुभ हिंदू 🙏🏻🙏🏻
सरकारने प्रत्येकाला खाजगी व सरकारी शाळांमध्ये तसेच ज्याला हवे ते व्यावसायिक शिक्षण मोफत द्यावे. आपोआपच देशाचा व येथील जनतेचा विकास होईल. परंतु इथे फक्त राज्याकर्त्यांचा विकास होताना दिसतो. कारण इथे मराठ्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत पण तिथे त्या मुलांना शिक्षण मिळत नाही.
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 एक हिंदू 🙏🏻🙏🏻
34:28 "खान्देशाचा विकास झाला तितका मराठवाड्याचा झाला नाही " यासारखं हास्यास्पद विधान आजपर्यंत ऐकले नव्हते 😂 मुळात खानदेश महाराष्ट्रात आहे हे राजकारण्यांना माहीत तरी आहे का🤣
सरकारी अधिकारी याचे पगार कामाचे मानने अती प्रचंड प्रमाणात मोठे झाले आहेत!! म्हणून बरेच जणांना आरक्षण हवे आहे सरकारी पगार व सवलती कमी करा आरक्षण मागणारे निम्मे लोक गायब होतिल 😂
अनंत छळ आणि अमानुष अमानवीय अत्याचार,, अन्याय,,अनैसर्गिक पणे जाती जातीत विभागलेला समाज..उच्च नीच पणा.. उच्च जातीचा अहगंड..शूद्र जाती चा शाप हेच भारतीय संस्कृती चे व्यवछेदक लक्षण आहे..या घाणी कसला माज.. गर्व आणि याच घाणी उदो उदो करत ब्राह्मण केंद्रित समाज रचना अबाधित रहावी या साठी केलेला अट्टाहास हेच संघाच्या स्थापने पासून चा उद्देश्य आहे.. या साठी मुस्लिम द्वेष.. अंतस्थ दलित आदिवासी द्वेष..आणि महिला विरोधी मानसिकता.. हेच जागो जागी जाणवते..मुळात हे सर्व अनैसर्गिक आहे.. का तर ST,, ओबीसी यांची धार्मिक गुलामगिरी आणि भेजा चे पाकिट मारलेला उत्तर आणि मध्य भारताचा गोबरपट्टा या विचारधारे चा पोषण कर्ता आहे..दक्षिण भारत याला अपवाद आहे.. हिन्दू राष्ट्र ही संकल्पनाच मुळात संविधान विरोधी आहे.. आणि अंतस्थ संविधान विरोध हेच मोदी 400 पार करण्यात मोठा अठथळा होता आणि आहे.. 85% बहुजन समाज कधी जागा होणार.. जर झाला तर.. 1 नगरसेवक ही या विचार धारे चा निवडून येऊ शकत नाही.. पण सतत धार्मिक गूंगीत असलेला बहुसंख्यक ओबीसी SC समाज या अमानवीय अनैसर्गिक विचारधारे ला ख़त पाणी घालत राहणार.. पण या विचारधारे ला फार उज्ज्वल भविष्य नाही हेच खरे..आणि हीच लोकशाही ची खरी ताकत आहे..
महाराष्ट्राचे राजकारण यशवंत राव.चव्हाण . वसंत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजकारण हे निखळ ओतप्रोत देशप्रेमाणे भरलेले होते गोब्राम्हणप्रतिपालक या छत्रपतींच्या ब्रीद वाक्य प्रमाणे होते नंतर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार वाढला सरकारी नोकरी भरतीत.बदल्यासाठी पैसे देऊन उत्पन्नाचे पोस्टींग.परत खुर्ची साठी ह्याने जाती जातीचे राजकारण चालू केले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची वाट लावली तर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाने
हे समाजवाद नावाच खुळखुळ हाती घेतात आणी दोन्ही बाजुनी बडबडत राहतात. हे व्हायला पाहीजे, ते व्हायला पाहीजे. पण कोणीही सत्तेत आला की काहीतरी करेल व हे लगेच ते कसं चुकीचं ते सांगत राहतात.
मुळ आरक्षण आणि आत्ताचं आरक्षण हे सारखं नाही हे सर सांगत नाहीत….बाबासाहेबांनी फक्त राजकारणात आरक्षण द्याची सोय केली होती आणि म्हणून ५०% ची मर्यादा आखून दिली पण पुरोगामी भट / डावे आणि लांगूलचालन करणारे काँग्रेस ह्यांनी आरक्षण सगळ्या क्षेत्रात घुसवलं आणि वाट लाऊन टाकळी हया देशाची!! १००% आरक्षण दिलं तरी सुद्धा न्याय होणार नाही हे मोरे मास्तरांना सुद्धा मान्य आहे पण सांगणार नाहीत…..मग हुशार तरुण बाहेरच्या देशात का निघुन जातात हे विचारू नका!?!
पुर्वी बायका आपले स्तन झाकायला तत्पर असायच्या सारख्या पदर सावरायच्या आता जास्तीत जास्त उभार दाखवायची फँशन आली तसेच आता जो तो समाज आपल्याला मागास ठरवा म्हणतोय कारण जातीमुळे मलीदा मीळतो हे सर्वांना समजलय.आता सरकारने एकच नियम करावा मागासलेपण पाहीजे ना मग पाठीला झाडू व गळयांत मडके बांधून फिरावे लागेल बघा जातीसाठी आंदोलन करणारे कसे XXXपाय लवून पळतील.
सरांनी एक मुद्दा मांडला मराठे बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचे आमदार खासदार जास्त आहेत.. म्हणजे मराठा समाज पहिल्यापासून दुसऱ्या समाजाला पुढे येऊन आमदार खासदार करू इच्छित नाही का ?
हे सर्व अकेडेमिक चर्चा आहे.. यातून काही सिद्धांत वगैरे निघत नाही. खरे कारण हे आहे की लोकं कांग्रेस पक्षाच्या फ्रीबीज मधे अडकले. मुसलमानांनी एक गठ्ठा मत दिले. भारतीय मतदार डेव्हलपमेंट च्या नावाखाली मत देत नाही. फ्रीबीज, जातीयवाद यामुळेच निवडणूक निकाला ला दिशा मिळते.
वारे महाशय शेती कमी झाली,शेती परवडत नाही,शेती विकुन खाली म्हणून आरक्षण द्या मग ज्यांच्याकडे कायच न्हवत त्यांच काय झाल??की अता गरीबी आली म्हणून बाकीच्यांच आरक्षण खानार का?