प्रशांत दीक्षित जी यांचा सुर अचानक बदलला आहे असे दिसतेय. काल पर्यंत ते मोदी कसे विजयी होणारच हे पटवून देत होते. तेच आज मोदी कसे चुकले ते सांगत आहेत... मग हे दीक्षित सरांना आधी का सांगता आले नाही? याचा अर्थ विश्लेषक परिस्थिती बघून तर विश्लेषण करतात.
दीक्षित महजे भारताला स्वातंत्र्य २०१४ ल मिळाले, गांधी पिक्चर मुले महत्मा झाले असे म्हणणारे... सकाळचा गोड शिरा खात जोशी, कुलकर्णी याच्याबरोबर चर्चा करा....
@@rupakulkarni5566 आमच्या हसायचे जाऊ द्या.. भाजपचे दात पडले त्याचे काय ?? दीक्षित सोईचे वक्तव्य करतात आणि बाजी पलटली की कारणे आणि तर्क देत फिरतात हा आक्षेप आहे.
@@VishalVNavekar Congress mhanali hoti BJP will be voted out ani they will get less than 150 seats. Exit poll pan kela tyani ani estimated 295 seats for INDI ti sagli darpokti navti?
@JMRK774 पराभव झाला म्हणजे ४०० पार झाले नाहीत म्हणून की बहुमत मिळालं नाही म्हणून? २०१४ मध्ये भाजप सोडा NDA बहुमत मिळवू शकेल असं बऱ्याच जणांना वाटत नव्हतं. २०-२५ वर्षे नुसती आघड्यांची सरकारं बनायची.
हे असं असतं….हरलं की लोकांची आपल्याविषयीची भाषा लगेच बदलते. दीक्षीत साहेब तुम्ही पण बाकी लोकांसारखेच सामान्य निघालात. आम्ही तुम्हाला समंजस म्हणून बघत होतो. आज जर कदाचित भाजपला एकट्याला ३३०-३५० जागा मिळाल्या असत्या तर हेच दीक्षीत म्हणाले असते की, मोदी जे म्हणाले होते की मी परमात्म्याने पाठवलेला आहे, हेच बरोबर होतं…😄 म्हणजे अशा वेळी, यांच्यासारख्यांच्या दृष्टीने, मोदीजींनी दहा वर्ष केलेलं काम फोल ठरते, हे लगेच भाजप कसा चुकला, संघ कसा नाराज आहे वगैरे सुरू करतात. असो. हे असले ऐकवणार आणि आपल्याला ऐकून घ्यावं लागणार. कालाय तस्मै नमः
फायदा कोणाचा उद्धव ठाकरे bjp सोडून ncp अणि काँग्रेस सोबत गेले उद्धव साहेबांचा पक्ष फुटला असंख्य शिलेदार सोडून गेले ते जाऊदे परत पक्ष बांधणी केली नवीन सुरवात केली शिवसेना18 खासदार होते 9 आले काँग्रेस 1 खासदार होता 13 आले Ncp 4 खासदार होते 8 आले यात सर्वात फायदा कोणाचा काँग्रेस,ncp काँग्रेस, की शिवसेना लोक आरोप करत होते शरद पवार शिवसेना संपवतो खर तर एका दगडात दोन पक्षी मारले bjp मागे आली शिवसेच वाटोळं झाल अणि मेलेले पक्ष ncp अणि काँग्रेस जिवंत झाले
शिवराज सिंह लपून सिनेमागृहात जातात? अरे कुठल्या ऐकीव गोष्टी सांगता? 😂 प्रायव्हेट थिएटर वगैरे असतात ह्यांची स्वतःची. कोणत्या काळातल्या थापा सांगत आहात दीक्षित? थिंक बँक वाहिनीवरील सगळ्यात सुमार आणि भंपक विश्लेषणाचा व्हिडिओ आहे.
सगळेच विश्लेषक फसले आहेत. त्यामुळे कोणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्याला जर भारताला पुढे न्यायचे असेल तर सगळ्यांनी काय करायला हवे हे आता या लोकांनी सांगावे. आपल्याकडे आता पुन्हा पाच वर्षे आहेत.
Bhava tyanni je maandle aahe te right aahe....aaamche itle schedule caste che lokannne vote nahi kele bjp laa....tya mudhe mothe mothe area haarli bjp .....titha afvaa pasarla hota ki savidhan badalnaar aaani aarakshan sampnaaar asli afvaa pasarli hoti khup....
आज दिक्षित सर योग्य लाईनवर आलेत , परफेक्ट विश्लेषण करून मागील काही मुलाखती मधली भक्तांना आवडलेली पत्रकारिता सोडुन लोकशाही ला अपेक्षित असलेल्या चौथ्या खाबाला टीकवणार विश्लेषण केले आहे. बाकी भक्त आज खुप रागावणार हे नक्की.😅
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YArMUE0gZYU.htmlsi=EFwuosdK4ZfrvRjn RSS is directly involved to influence the poor voting for BJP in UP and Rajasthan
नरेंद्र मोदीजींनी अबकी बार 400 पार असे का म्हणाले,त्या मागचे गुढ कोणते होते हे ह्या महाशयांना कळलेच नाही.आणि स्वतः ला एक्सपर्ट म्हणवून घेत आहे.ह्यांना भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ दाखवा. तेव्हा कळेल. जो तो चैनलवर येतो आणि स्वतःला शहाणा समजतो.
महाराष्ट्रात खरे कारण ,तुम्हाला पण माहित नाही १) भाजप च फोडा फोडीच राजकारण २) महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला पळवण ३) शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष ४) गुजरात धार्जिन सरकार ५)देवेंद्र फडणवीस च बोगस राजकारण ६) अग्निविर योजना हे मुद्दे महाराष्ट्रात होते ,बाकी काँग्रेस वर प्रेम वगैरे काही नाही, यांना धडा शिकवायचा या साठी ,यांना मतदान
@@PATHM-f2u so you don't mind palghar lynching, arnab repu lic false case, vaze underworld and Muslim appeasement... I understand there may be some errors in job by bjp but now bjp even after result shows 50% maharashtra public supports and appreciates PM modij leadership
Vinakji and Prashantji as a very common voter like me majority predicted BJP (MSF)?GANG will be thrown out when they separated and conspired against SHIVSENA fm MATOSHRI
हैदराबाद सारखेच चित्र पूर्वी व आजही दिल्ली बाहेर गेलं कि मेरठ रोडवर २०१६ ला पाहिलं होतं.भारतात सर्व दूर चित्र असे आहे. मोठ्या शहरांबाहेर सगळीकडे असेच चित्र असते. सर्वदूर एकसारखी आधुनिकता यायला फार दिवस लागणार.
Till BJP to beaten all overindia ! It is start of Fall! Hello mr Vinayak where is Ur survey of Supriya sule ! U R Not God like Ganesh !That day U were very confident of Supriya Sule !Analysis urself ! Modira utarali Ahe ! Andhbhakt gele tel lsvayla 😎😎😎😎😎
यूपी आणि महाराष्ट्रचे अंदाज चुकले त्याच 30+ 20 जागांचा अंदाज चुकल्याने एक्झीट पोल चुकलेत अन्यथा NDA 345 जागा असत्या जे एक्झीट पोल नुसार करेक्ट होते ... बाकी काही मोठा impact पडला नाही असे मला वाटत नाही ... कारण काँग्रेस जागा जिंकली पण वोट शेयर अजूनही भाजपपेक्षा निम्म्या आहेत
आयोध्या मुस्लिम बहुल फैजबाद मतदार संघात येतो. हे लपवून ठेऊन मत कां देता? आयोध्यात bjp च्या खासदर आखाडीवर होता उरवारीत 5 मुस्लिम बहुल वोट जिहाद मुळे bjp चा पराभव झाला. तुमी त्याला खाजदार निवडणार यालाच महत्व ध्या
ठिक आहे भाजप हरला एनडीए जिंकली कांग्रेस पुढे आले पुढे राहुल गांधी पंतप्रधान होतील व उप पंतप्रधान एम आय चा असे ल त्या नंतर एम आय एम चा पंतप्रधान असेल यावर विचार करा चर्चा करा
आपण एवढं सगळं अनालिसिस करतो. पण बॉटम लाईन ही नाही का ? १) 2014 आणि 19 मध्ये विरोधी पक्ष विभागलेला होता. मग तो काँग्रेस आणि समाजवादी पार्टी असेल ; काँग्रेस आणि आम आदमी. यावर्षी तो एकत्र आला २) भाजपचे पर्सेंटेज व्होट अजूनही वाढलेच आहे. पण विरोधी पक्षाची मते एकत्र आल्यामुळे हा निकाल यावर परिणाम झाला
1. परदेशी सत्तेचा हात 2 मुस्लिम वोट जिहाद 3. 8500 दर महिन्याला खात्यात हे सवंग आश्वासन 4. व संविधान बदलणार ह्या खोट्या प्रसाराला नीट उत्तर न देता येण ही जागा कमी होण्याची कारण माझ्यासारख्या गुहिणी ला समजतात ते ह्या तज्ज्ञ विचारवंताला दिसत सुद्धा नाही. किती आश्चर्य आहे.
so you don't mind palghar lynching, arnab repu lic false case, vaze underworld and Muslim appeasement... I understand there may be some errors in job by bjp but now bjp even after result shows 50% maharashtra public supports and appreciates PM modij leadership
@Think bank PK accepted his failure where as ur r inviting more n more people n analysing causes of BJP defeat whereas u urself are not introspecting n accepting ur own failure ..dnt call more journalists as all failed
@vijayak pachlag u were sure of Baramati Supriya sule losing n u said of sample size large still ur analysis was completely wrong so ur wasting ur time doing this podcast n other things so u should quit this job n do some other work...also who was behind ur this view is also important as u were confident and all journalists are proved wrong by Indians n people know why all were biased
Congress ne karnataka pasun ak tantra chalu keley. Tyancha koni telugu poll manager aahe. Muslm Christian religious leaders barobar meeting karon akmust vote padri paadvun ghene hindu sathi freebies dene agadi te jantechya gali utarvnyasathi kahihi karne. He Karnataka Telangana ani UP madhe chalale. MP madhe hi gost VS election madhe chalali nahi tar Loksabhet kay chaalnaar? Telangana ne he olakhale mhanun LS chalale nahi. PK ni takkevari sangitali 18 per cent muslim ani 2 percent Christian zale vees per cent ani congress che total per cent vote 23 per cent.
हे विचारवंत कधी सर्वसामान्य जनतेत फारसे फिरतात असे वाटत नाही... आता तर रस्त्यावर भाजी विकणारा माणूससुद्धा UPI पेमेंटचं ऑपशन वापरतो... तो कष्टकरी माणूस मंदिरात जात नाही असं कसं म्हणता येईल...??