सराटे साहेब आपण जे बोलता व सांगता ते १००% खरे आहे,शरद पवार आज जे काही मत मांडतात,की जरांगे v भुजबळ यांनी एकत्र बसून चर्चा करायला पाहिजे.परंतु पवार साहेबांनी जी काय ग्यानबाची मेख १९९४ साली मारून ठेवली आहे,तिचा उल्लेख ते कधी करत नाहीत आणि करणार नाहीत.याला राजकारण म्हणतात.त्यासाठी मराठा समाज बळी दिला आहे.
तू विधानपरिषदेवर निवडून गेला तू मोठा झाला का कुत्र्या तू बोलायचं बंद कर ही असाच बोलला ही तसाच बोलला तू का तुझ्या आईचा तू का टेंडर घेतला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नालायक कुत्र्या इथून पुढे तू बोलू नको
पि एम किसान हि योजना आम्हा शेतकऱ्यांना नको त्यापेक्षा जी महागाई इतर वस्तूंची वाढली त्याप्रमाणात शेतीमालाचे भाव वाढले पाहिजे आम्ही तुमचे अभिनंदन कधीच करीत नाही शेतकरी भिकारी नाही भिकारी राजकीय नेते मंडळी आहे सोने चांदी मोबाईल यांच्या किमती कमी केल्या त्यापेक्षा रासायनिक खते किटकनाशके यांचे भाव कमी का केली नाही अदानी अंबानी यांचे इशाऱ्यावर चालणारे सरकार अदानी अंबानीचाच फायदा करणार आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत
ओ उद्धव ठाकरे तुम्ही विरोधी पक्षांचे नेते आहात मलकापूर तालुक्यातील एका डाकटर पेशातील माणसाने शेतकऱ्यांची फार मोठी फसवणुक केली आहे काहीतरी मार्ग काढा वा