आता काहीतरी चांगले काम होईल. आणि महायुतीचे थेट 288 आमदार नक्की निवडून येतील. आणि महायुती जिंकून येईल. म्हणजे आजच देवेंद्र म्हणाले आहेत की लोकसभेत आलेल्या निकालाचा या विधानसभेत होणार नाही आणि महायुती जिंकून येईल. निदान निकाल येई पर्यंत तरी त्यांच्या वर विश्वास ठेवायला च पाहिजे.