Max Maharashtra founded by Senior Journalist Ravindra Ambekar. Max Maharashtra news and views portal in Maharashtra. Team : Nikhil Wagle ( Consulting Editor ), Priyadarshini Hinge ( Editor - MaxWoman )
Independent and public spirited media foundation ( ipsmf.org ) has provided financial support to MaxMaharashtra.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सोय केली का? किती युवकांना रोजगार देणार? किती गावात रस्ते तयार करणार? अंमलबजावणी किती तारखेला होणार? तुमचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा.
महाराष्ट्रातील हे सरकार गुजरात ला मदत करून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा आपमाण करत आहे. कारण हया गद्दार लोकांना स्वताची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यासाठी हे सरकार महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी लोकांना ग्रहित धरतात. 😂😂
लाडली बहन योजना ही मध्य प्रदेशची नक्कल करून काहीही उपयोग होणार नाही. मध्य प्रदेशात अंधभक्तांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षात घ्या. आपल्या राज्यात सुज्ञ, सजग व स्वाभिमानी मतदारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालावरून सिध्द झालेलेच आहे हे लक्षात घ्या.
लोकांना लाचार बनविणारा अर्थसंकल्प युती शासनाने सादर केला आहे. स्वाभिमानी लोकांना लाचार बनवात आहे. मतदार निवडून त्यांना लाचार बनवत आहे. दिंडी तील लोकांना,महिलांना,पैसे देऊन सरकारी पैसाने मत विकत घेत आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मत मिळाले नाहीत म्हणून मौलाना आझाद महामंडळाला पैसे देऊन मुस्लिम लोकांना भुलावत आहे.
बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले, एक रुपयात पीक विमा जाहिर केला आज निघतोय, सहा हजार रुपये जाहीर केले ते पण मिळालेत... घर कोंबडा ने अडीच वर्षात शेतकऱ्यांना काहीच दिलेल नाही
मग साहेब मुख्यमंत्री यांना एकनाथ मामा, अजित मामा, देवेंद्र मामा म्हणणे योग्य राहील. मामांचे अनेक मुंगुस मामा, कसं मामा, उंदीर मामा, शकुनी मामा, यातलें कोणते आहेत? असा विचार 6:35
शेतकरी बांधवांना आणि जनतेला कसं बनवायचं कधी बनवायचं याचं यांनी पुरेपुर पुर्ण मार्क परीक्षा पास केलेली आहे यात शंका नाही पण शेतकरी बांधवांना जर पुन्हा भविष्यात प्रत्येक बाबतीत फसवणूक करून घ्यायची नसेल तर आपल्या हक्कासाठी जे काही मागायचे आहे ते सर्व बरोबर विधानसभा निवडणुकी चे अगोदरच पदरात पाडून घ्यायच्या आहेत नाही तर येणाऱ्या 5 वर्षात काहीच होणार नाही शेतीमालाला योग्य भाव मिळणार नाहीत हे लक्षात घ्यावेच लागेल नाही तर सर्प गेल्यावर काठी शोधण्या सारखं होइल च व पुन्हा तेच हि योजना ती योजना सुरू राहील व तेलहि गेलं तुपहि गेलं आणि हाती धुपाटण येईल हे नक्की विसरता कामा नये
मला विचार खुपच आवडले.माझे पती जावुन एक वर्ष झाल. माझा आत्मा तोच आहे.माझे संस्कार आचार विचार सार तेच.मग मी काय वाईट झाले?माझी पुजा स्तोत्र पठण सारे तेच.मग वेगळ अस काय झालं? फक्त मंगल सुत्र अन् जोडवि पती घालतो.ती नाही घालत. कुमारी असताना हळद कुंकू रंगीन कपडे डोक्यात फुल माळणे सार करतोच की.