नमस्कार मित्रांनो, भारती न्युज मध्ये तुमचे स्वागत आहे..
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल.. तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येईल..
मुख्य प्रवाहात लपत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज या युट्यूब चॅनेल वर ऐकायला बघायला मिळतील. तर मित्रांनो तुम्ही आमच्या Description पर्यंत आला आहात तर तुम्ही आपल्या या 'भारती न्युज' युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना शेअर करा.. youtube.com/@BnnMarathitNews\\
वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये.. हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 या नंबरवर..
ताज्या घडामोडी वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.. website :-
जाहिरातीसाठी संपर्क - Whatsapp No. 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
आता तर उध्दव ठाकरेंनी अबू आझमीचा मातोश्रीवर सत्कार केला काय वाटतं असेल स्व:बाळासाहेबांना फक्त सत्तेसाठी ही लाचारी म्हणून जनतेने उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांना या विधान सभेच्या निवडणुकीत मतदान करूच नये नाही तर हे हिंदूंच्या सुंता पण करायला लावतील
लहान व्यावसायिक यांना aadhar card pan card वर लोन देण्यात यावे No any गॅरंटी लोन ची परत फेड लहान व्यावसायिक करतातच यात मोदीजी कमी पडले 50 k to 1 lk पर्यन्त लोन उपलब्ध करून द्यावे ही विनंती
देवेंद्रजी केंद्रात २०१४ ला केंद्रात बहुमताने सरकार आले होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जुने सामान्य कार्यकर्ता यांनी पक्षाचा आदेश माणुन रस्त्यावर उतरून मेहनत घेतली पण आज देशात व राज्यात सरकार आली त्यावेळी जे सत्तेशिवाय राहु शकत नाही ते लोक पक्षात आली आणि जुने कार्यकर्ते दिसेनासे झाले ना त्यांना पक्ष संघटनेत स्थान ना कार्यकर्ता म्हणून स्थान ही जुन्या कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत व जीवात जीव असेपर्यंत पक्ष संघटनेत काम करत राहणार आम्हाला तुमचा अभिमान आहेच .....मा.जिल्हा सरचिटणीस
सतरंज्या ची वाट पाहू नका, त्यांना फक्त पेटवयाचे च आहे,कारण त्यांना काम नाही,धंदा नाही,शिक्षण नाही,कोण विचारत नाही,लग्न होण्याची सुतराम शक्यता नाही मग frustrated सतरंज्या पेटवायला च पाहणार..... सुभाषित 👉 आधीच मर्कट,त्यात मद्य प्याला,त्यात त्याला विंचू चावला मग भूतबाधा .......विचारताच सोय नाही पुढे काय होईल
शरद पवार यांना सरकारी जमिनी हडप करण्याचा धंदा आहे. साखर कारखाने पुर्ण आपल्या ताब्यात घेऊन आपल भल करण्याचं काम करीत आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं काही भल करणार नाही.
घटना बदलणं वेगळं आणि घटना दुरुस्ती वेगळी . ST SC OBC Muslim आणि इतर घटकांबद्दल आपणास अस्था नाही . दलितांवर अत्याचार झाले की आपण वाच्यता पण करत नाही . म्हणून हा वर्ग तुमच्या जवळ येत नाही
प्रस्थापित परिवारवादी किड देशद्रोही आहे. हे गुलाम, गद्दार, अडाणी मतदाराना समजवुन सांगण्यात भाजपा कमी पडते. २०२४ चा इंडी आघाडीचा फेक नॅरेटिव्ह चायना ने सेट करुन दिला त्यावर भ्रमिष्ट झालेल्या मतदारानी इंडी आघाडीला मतदान करुन विकासाला खिळ घातली.
शरद पवार व उध्दव ठाकरे राजकारणातून बाजुला जाऊच शकत नाहीत आता राजकारणातून बरीच मंडळी आपोआप घरी बसून जप करतील महाराष्ट्रातील जनतेला फोडायच राजकारण चालत नाही हे लोकसभेत जनतेन दाखवून दिले आहे
भाऊ,तुमच्या प्रचंड ज्ञानाची कींव येते,घटना बदलणे आणि घटना दुरूस्ती यात मोठा फरक आहे, अर्थात तुमच्यासारखे तथाकथित पत्रकार हे माहित असूनही दाखवणार नाहीत. भाजपला घटना बदलण्यासाठीच चारशे जागांवर विजयी व्हायचे होते हे भाजपचे नेतेच उघडपणे सांगत होते पण तुमच्याकडे सुपारीबाज तथाकथित पत्रकार हे लक्षातच घेणार नाही हे उघड आहे.
काँग्रेसच्या पार्टी ने खरे देश भक्त संपवले व आरामात राज्य केले कारखाने भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात आमदार खासदार शाळा डेरि सर्व संस्था यांच्या कडे
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि खोटे रेटून बोला, मतदारांना घाबरून सोडा, आपला तळीराम गार करा। मतदारांनो दिडशहाणे रान उठवतात कारण ते सज्ञान रानटी असतात, शहाण्यांचा अहंकार ओकार्या का काढत आहेत हे कळले तर आपला शत्रू कोण हे समोर येईल म्हणून डोळे, कान उघडे ठेवणे आवश्यक 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏