नमस्कार मित्रांनो, शिवभूषण ह्या आपल्या चॅनेल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे.शिवभूषण हा चॅनेल कवी भूषण ह्यांच्या शिवबावनी ह्या ग्रंथावर आधारित आहे. ज्यात कवी भूषणांनी ब्रजभाषेमध्ये शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर लिहिलेले वेगवेगळे छंद आहेत. ज्यात त्यांचे युद्धकौशल्य, युक्तिकौशल्य, सामर्थ्य, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, कर्तव्यदक्षता न्यायीपणा, दातृत्व असे गुण परावर्तित होतात. कवी भूषण हे मुळ उत्तर भारतातील कवी, ते महाराष्ट्रात शिवछत्रपतींची कीर्ती ऐकून आले आणि महाराजांचं काम पाहून भारावून गेले.त्यांनी त्यांच्या ब्रजभाषेत शिवछत्रपतींच्या आयुष्यावर अनेक छंद रचले. कवी भूषणांच्या छंदांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वीररस. कारण तो काळ शृंगाररसाचा होता. त्या काळात अशा वीररसाच्या कविता लिहिणे आणि त्या लोकांना आवडणे ही खूप अवघड गोष्ट होती.पण कवी भूषणांनी ते साध्य करून दाखवलं.ह्या गोष्टीने प्रेरित होऊन आम्ही पुन्हा एकदा त्याच छंदांचे ऑडिओ व्हिडीओ स्वरूपात छंद आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला ते नक्की आवडतील.म्हणून आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.आणि आस्वाद घ्या कवी भूषणांच्या छंदांचा...
वढू तुळा संगमावर नाही...फक्त तुळापूरच्या संगमावर म्हणा कारण त्रिवेणी संगम तुळापूर मध्येच आहे तुम्ही जवळ राहून चुकीची माहिती टाकताय तेच गीतकार पन चुकला आहे
छत्रपति संभाजी महाराज यांना संगमेश्वर ( कोकण) ला पकडून तुळापूर ला आणणे पर्यंत च्या मार्गांत मराठ्यांनी औरंगजेब चे सैन्यावर हल्ला चढवुन आपल्या राजाला का सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही ? हा तर खरा महत्वाचा प्रश्न आहे कारण काही मराठा सरदार हे स्वार्थी आणि फुटीर होते व बादशहा चे पुढे लाळघोटेपणा करत होते त्याची नावे जाहीर केली पाहिजे
मी स्वतः तुळापूर , वढू येथे छ्त्रपती संभाजी राजे यांचे बलिदान, व समाधी स्थळ येथे जाऊन आलो आहे, तुळापूर येथे छत्रपती संभाजीमहाराज यांना आणून त्याची हत्या संगमेश्वर मंदिर प्रांगणात करावी म्हणून काही येथील गद्दारानी बादशहाला सल्ला दिला होता, संभाजी महाराज हे अत्यंत विद्वान्, जातीभेद न मानणारे होते
नमस्कार गुरुजी , तुमच्या या उपक्रमा मुळे अनेक आमच्या सारख्या अनेक रसिकांना या महा पुरशाच्या सुंदर काव्य रचनेचा गार्बिट अर्थ समजेल . तुमचे खूप आभार .😇💐🙏
मूळ समाधी तिकडे मग ईथे तुळापूरला कशाला विडिओ बनवता...पुरावे असेल तर माहिती द्या आणि खंडोबा मंदिराकडे काय इतिहास आहे महाराजांचा तुळापूर गावकऱ्यांना माहित नाही...तुम्हाला कसे येवढी माहिती
Hello sir I cant speak or read marathi or sanskrit but is it true that in budhbhushan sambhaji says eating non veg is one of the 7 gates to hell? Thank you
सर, राजे शिवछत्रपती यांच्या आदेशानेच माळवा साम्राज्य पेशवा साम्राज्य उत्तर भारतात हिंदवी माणुसकीचा, अन्यायी विरोध, पराक्रमी धर्मास्तानचे ध्वज फडकवल्यात. जय भवानी जय राजे शिवशंभू जय भारतमाता जय मल्हार जय अहिल्यादेवी.🙏🚩
श्री रुद्रशंभुंचे लिहलेल्या बुधभूषण ग्रंथात चातुर्य आणि न्यायिक आभूषण या तत्त्वाचे एकत्रीकरण केलेल्या राष्ट्रहित साधन आहे, गौतम बुद्ध मधला बुद्ध बौद्ध पुरातन शाश्वत असून त्यात फक्त बुध्दीच विशेष वर्णन आहे. कृपिया करून महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माचे समाजानी उशीरा का हौद्यात लक्षात/ठाऊक असणे गरजेचा आहे. श्रीरामकृष्णहरी जय भारतमाता जय भवानी जय शिवछत्रपती जय रुद्रशंभाजी जय मल्हार. 🇮🇳🚩🌞💛
आदीनाथ गुरु सकल सिंध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ! मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला! गोरक्ष वळला गहीनीप्रती! गहीनीप्रसादे निवृत्ती दातार! ज्ञानदेव सार चोजविले! अशा संताप्रती माझा साष्टांग दंडवत! तसेच आमचे नाथपंथी खंडेश्वर बाबांना आदेश आदेश.आपल्यासोबत अलेले माहिती देणारे ह.भ.प.तुकाराम महाराज यांना सप्रेम जय हरी माऊली.व घोराडेश्वर मंदिर व परिसराबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद धन्यवाद .
ज्यांना मारलं गेलं ते संभाजी महाराज नसून संभाजी महाराजांचे हमशकल बॉडीगार्ड सिद्धोजी पाटोळे होते सिद्धू जी पाटोळे त्या दिवसापासून गायब आहे संभाजी महाराज सवती मत्सराचा व गद्दारी च्या लाटेच्या मधून सुटका करून घेण्यासाठी ते अज्ञातवासात निघून गेले संताजीला राजारामाच्या सैन्याने म्हसवड येथे जाऊन विश्वासघात मारलं हा त्याचा सगळा पुरावा म्हणून परिस्थितीजन्य पुरावा व व तर्क सुसंगती प्रमाणे विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज नानेर घाटातून आपल्या खजाने असं तिरुअनंतपुरम इकडे निघून गेले