मी तर ते गेल्या पासुन काहीच कळत नाही मला वाटल तर काम करते नाही तर काही च करत नाही माझ तर संपूर्ण जग संपल्यासारख झालं खूप छान बसवली देवी आणि ताई बरं झालं सिन्नर ला निघाल्या आई आणि वहिनी ला बरं वाटेल
ताई काळजी घ्या, तूमच्या वाहिनीचा चेहरा डोळ्यासमोर येतो, तुम्ही मागे चोकोबार icecream घेऊन गेलेला. त्यांना धीर द्या, भावनिक आधार द्या, तुम्हाला दुःख आहे पण तुमची आई वडिल आणि वहिनीं ना आधार द्या , तुमच्याबरोबर त्यानाही सांभाळा....
सोनाली दोन दिवस व्हिडिओ आला नाही बरी होतीस ना? खरेच जाऊन ये वहिनीला पण बरे वाटेल पण तिथे जाऊन त्यांना धीर दे रडू नकोस वहिनीला भाचरांना तुला सावरायचे आहे
ताई काळजी घे स्वतःची प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतात जे सांगता पण येत नाही काही दुःख असे असतात जे बोलून दाखवली जात नाही म्हणून स्वतःची काळजी घे
तुमचं दुःख तुम्ही समजू शकता.देवाला असे प्रश्न विचारून उत्तर देव देणार नाही.ज्यावेळी आपल्या घरात एखादी चांगली घटना घडते किंवा एखादे मूल आपल्या घरी जन्माला येते त्यावेळी देवाचे आभार मानता देवाजवळ पेढे ,मिठाई ठेवता.कारण देवा मुळे हे तुम्हाला मिळाले असे तुम्ही मानता आणि गोड करता.मग जर दुःख झाले तर देव चांगला नाही .चांगले झाले तर देव चांगला.हे कसे ठरवता.प्रत्येकजण आपले प्रारब्ध घेऊन आलेला असतो.त्याप्रमाणे घटना घडत जातात.त्यात इतरांना आणि मुख्य म्हणजे देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे.याच्या उलट तुम्ही असा विचार करायला पाहिजे की काही तरी अशी घटना घडून ती व्यक्ती कायमची लुळी पांगळी किंवा बोलू शकली नसती ,खता पिता आले नसते तर सुरुवातीला काही वर्षे तुम्ही त्या व्यक्तीला सुसह्य होईल असे वागून त्याची काळजी घेतली असती पण काही रिस्पॉन्स मिळाला नसता तर हीची सुटका व्हावी असे ही शब्द आले असते .आणि आपल्या व्यक्तीला असे आपण पाहू शकत नाही.काही झालं तरी आपल माणूस आपल्याला पाहिजेच असतं त्याचे कितीही वय झाले तरी.असे काही होण्यापेक्षा मृत्यू येणे हे ऊचीत आहे.आपल्या व्यक्तीचं दुःख आपण कधीच विसरू शकत नाही.पण यातून मार्गही आपणच काढायचा असतो.दुःख हलके होण्यासाठी काही वाचन ,ध्यान धारणा या गोष्टींमधे हळूहळू रमु लागते.त्याला थोडा वेळ जावा लागतो आणि काळच त्यावर औषध आहे.तुम्ही तुमचे दुःख सोशल मीडियावर देऊन काही हळव्या लोकांना आणखी दुःख कसे करावे असे सांगत आहात असे तुम्हाला वाटत नाही का.दुःख जाहीर करून काय साधणार आहात.हे बंद करा.दुसऱ्याच्या दुःखापेक्षा तुमचे दुःख किती आहे याचा विचार करा.अनाथ आश्रम,वृद्धाश्रमात जाऊन बघा.त्यांना मदत करा त्यांच्या दुःखात सामील व्हा म्हणजे आपोआपच रुळू लागेल.देव स्वतः कधी सांगत नाही .तुम्हाला ते कमी आणि सुसह्य होण्यासाठी मार्ग सुचवेल किंवा सुचवलही असेल.पण तुमचे लक्ष नाही.
Hi sonali Tai,tumche vlogs khi divas nhi pahile,pn dada tumhala sodun gele ha vlog me pahila😢 mazihi aai mla sodun geli 2 October la sakali mla bolali ki tu ye mla bhetyla,Ghat basav ani ratri 3.00 vajta ph aala aai geli heart attack ne 😭😪 me kai kru konala aai mhanu mazi aai mla nhi bhetnar mla itka shock bsla ki mlahi admit krave lagle,me hi Khup Swami seva krte mg ka swamini mazi aai hiravun ghetli ka mazi aaichi ekda bhet nhi zali ka? Me Khup shock mdhe ahe khhi kalat nhi ,kdhi ekdacha aaicha aavaj ekte ase zale mla😭