काहो,तुम्ही आणि शरद पवार काय हवा तो गोंधळ घातला नं.संघ हा सत्ताकारणात भाग घेत नाही पण फडणवीस तर संघस्वयंसेवक आहेत तरीही ते मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाला कोर्टात टिकविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला.पुढ चे काळात मविआने काहीच पुढे प्रयत्न केले नाहीत.ब्रिगेडींचे हल्लीचे सर्वात जवळचे, पवारांचे पुतणे नं एक मुख्यमंत्री होते नं का टिकवलं नाही आरक्षण?पण ह्यांची मैत्री त्यांच्याशीच? विस्थापित मराठा जनहो,हे तिघेही एकाच माळेचे मणी आहेत हे समजून घेणे तुमच्या हिताचे आहे.
मराठा समाजातील लोकांना OBC मधून आरक्षण जर दिलेत तर मूळ OBC समाजातील लोकांना राजकारण मध्ये लाभ मिळणार नाहीत. मराठा समाजच सर्व हक्क घेणार. कारण की मराठ्यांना ही सवय आहे दुसऱ्याच्या प्लेट मधून घास काढून घ्यायची. आता हेच दिसून येत आहे. सावधान OBC लोकांनो. आता OBC समजाच काही खर नाही दिसत आहे 😂
'समान नागरी कायदा'पारीत करायलाच हवा. कारण 90% राजकारणी जातीपातीत भांडण लावतात,हे लोकशाहीसाठी घातक आहे यामुळे एक दिवस मानव जात धोक्यात येणार आहे येवढे मात्र खरे
काय योगायोग आहे पहा? कोपर्डी च्या दुर्दैवी घटनेनंतर लाखों चे मोर्चे इतिहासात प्रथमच निघणे, शेतकरी मोर्चे निघणे, एस टी कर्मचारी दीर्घ कालीन संप, जुन्या पेन्शन साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तेव्हा पेन्शन बंद झाली आणि आज एवढ्या वर्ष्यानंतर अचानक 7 व्या आयोगानुसार गलेलठ्ठ वेतन घेणारे कर्मचारी त्यांना निवृत्ती वेतन चालू करा असे म्हणत स्वतः च्या चारचाकी गाड्या घेऊन येऊन मोर्चात सामील झालेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलं परत सर्व शांत. या सर्व गोष्टीचा विचार केला तर योगायोग एवढा खरंच असू शकतो का हे अनाकलनीय आहे
भाजप व्यतिरिक्त कुठले सरकार आले की महाराष्ट्र आरक्षण वाले झोपलेले असतात. भाजप सरकार आले की हे खडबडून जागे होतात. कोण यांना चिथावणी देत आहेत ते जनते पुढे आले पाहिजे.
ब्राम्हण समाज कधी ही आरक्षण मागणार नाही Proud to be Bramhan Nation First 🇮🇳 आमचं दैवत छ शिवराय आहेत ते ना कधी मुगलापुढे ना कोणत्या पातशाही पुढे झुकले स्वबळावर स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा माझ्या शिवबा तू होतास म्हणून आम्ही आहोत नाहीतर आज कुठं तरी मशिदीत बांग देत असतो जन्मोजन्मी च ऋण आहे तुझं तुझ्याच पायाशी नतमस्तक🙏 दिपक फडणीस कराड
Pls be proud to be human. All who do good are brahmans - make it synonymous, be inclusive. In fact, the difference should get eradicated. Mentioning caste should get eradicated
अहो साहेब काय केल म्हणता , अहो महाराष्ट्रात 80% संस्थेत अध्यक्षपद, साखर कारखाने, मुलाबाला नातवा पासून पूर्ण खानदान कुठल्या ना धंदयात डायरेक्टर, इतक केल ना हो
शरद पवार यांच्या मनात मराठा समाजाबद्दल आकस आहे,आणि म्हणूनच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही,हे खरं आहे.पण देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सुध्दा मराठा समाजाबद्दल द्वेषच आहे,हे सुद्धा लक्षात घ्या.म्हणजे,शरद पवार व फडणवीस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि त्यामुळेच मराठयांना फसवं आरक्षण देण्याचा जो प्रयत्न फडणवीसांनी केला होता,त्यासाठी त्यांनी पवारांच्या मराठाविरोधाचाच वापर केला होता.ते दोघेही मराठा समाजाचे शत्रू आहेत,आणि ते परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार एकमेकांना पूरक अशा भूमिका परस्परसंमतीने घेत आलेले आहेत,हे लक्षात घ्या.
खरे पाहता महामानवाने आरक्षणास नकार का दिला होता ? , आणि नंतर आरक्षणास दहा वर्ष मुदत का ठेवली ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे आजवर आरक्षणाचा लाभ घेणारी मंडळी का शोधत नाहीत ? ह्याचा विचार सर्वांनी करावा .
राजकीय आरक्षण 10 वर्षे किँवा sc, st मध्ये सक्षम व पर्याप्त नेतृत्व तयार झाल्याची खात्री करून बंद करायचे आहे मग काय तुम्ही प्रस्तापित व वरणवर्चस्व वादी जमातींनी ते निर्माण होवून दिले काय? राजवशाही काळात म्हणजे 1950 पूर्वी सामंत ,जमिनादर ,वतनदार यांचेकडे जमिनी अन्य प्रॉपर्टी बाळाच्या जीवावर हिस्कान घेतल्या होत्या त्या परत केल्यात काय? काय त्या जबरजदसतीने बळकवलेल्या संपत्तीचा उपभोग आज पर्यंत घेतला नाही काय? आरक्षण संकल्पनेचा अ माहीत नाही त्यांनी कशाला अक्कल पाजळावी एवढी अक्कल जर आरक्षण विरोधी जातीय वाद्याना होती,त्यांचेकडे विद्वत्ता होती तर मग,,,,,, 600 वर्षे मुघल 150 वर्षे इंग्रज यांनी भारतावर राज्य का केले?का याला पण आरक्षणच कारणीभूत होते तेंव्हा? हजारो वर्षे क्षुद्र अतिक्षुद्र यांना तलवार व धर्माच्या जीवावर उपेक्षित ठेवून शोषण करणारेच 70 वर्षात नजायज संपत्ती चैन करून संपवल्यावर असा विरोध दर्शवतात
मराठा समाज मतदान करताना आरक्षण विसरतो, यांना हे समजत नाही की कोण आपल्या साठी खरंच आहेत? 100% या पैकी कोणीही नाही हे बटण दाबा, तेव्हा यांना आपले महत्व कळेल,
खरंच आदरणीय प्रभाकरजी तुमच्या विश्लेषणाला दाद नाही तुमच्या हाताने खूप मोठे राष्ट्रकार्य समाजकार्य समाज जागृतीचे कार्य अखंडपणे अविरत चालू राहो इस परमेश्वराकडे प्रार्थना
गेल्या चाळीस, पन्नास वर्षात आपल्या समाजाचे जे नुकसान झाले आहे ते दिसत आहेत .तसेच समस्त हिंदू, दलित,जैन, समाजाला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आता गजवा ए हिंद सारख्या आक्रमणां पासून बचाव करण्यासाठी मतदान करायला पाहिजे.
तुम्ही अगदी मनातले सांगीतले. खरे तर अशा लोकांना गोळ्या घालूनच संपवायला हवे. अशीच जीतेंद्र आव्हाड, संजय राऊत या मालिकेतील आणखीही माणसे आहेत त्यांचा जिवंत राहण्याचा अधिकार काढून घेतला पाहिजे .😅
बरोबर आहे कांदा सडुन द्यायचा आणि पाकिस्तान अफगाणिस्तान चा कांदा आयात करायचा.. निर्यात शुल्क वाढवून शेतकरी देशोधडीला लावले. आम्ही भाजप ला मतदान करणार नाही.. कांदा उत्पादक शेतकरी 😢😢
खरे तर आरक्षण आर्थिक निकषावर द्यायला पाहीजे. सगळ्या जातीतील धर्मातील लोकांना द्यायला पाहीजे. आत्ता प्रत्येकाची आर्थिक कुंडली pancard आणि आधार कार्ड लिंक असल्याने बघता येते
महाराष्ट्रातील तमाम पत्रकार, विरोधी नेते शरद पवारावर टिका करतात पण भीतीपोटी त्यांना माननीय शरद पवार साहेब असेच संबोधित करतात. कोणाच्याही गां xx spade is spade म्हणायची हिम्मत नाही. 😭😭
पण मराठ्यांच्या डोक्यात हे कधी शिरणार. भाजप सत्तेत आली की हे झोपेतून जागे होतात व फडणविसांवर कुठलीही शिवराळ भाषा वापरून टीका करतात. पण भाजप घ्या लोकांनी कथी या विरूध्द आवाज उठवला आहे का की टीकाकारांना घरातून बाहेर काढून मारहाण केली आहे. तरी पण तुम्ही त्यांच्याच नावाने कंठशोष करता खरे अपराधी यांची मजा लुटत असतात.
काखेत कळसा गावाला वळसा... आधारवड 😂😂😂😂 माणसात माणूस न ठेवणे... अस्थिर समाज... जनक... सगळी समाज विघातक आंदोलने... कांड..... घातपाती कृत्ये यांच्या मागे कोण आहे...????
सर ,खर तर आता आरक्षण संपलेच पाहिजे,केवळ गुणवत्ता हाच निकष लावला पाहिजे.कारण गुणवत्ता ही काही कोणाची मक्तेदारी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा काही ठराविक काळासाठी आरक्षणाचे समर्थन केले होते.पण या स्वार्थी राजकारणी लोकांनी त्याचे केवळ राजकारण केले.
@@samidhabhusawalkar1981 ani modi sarkar parat yenar ahe. 2024 chya loksabhela. karan aamhi sacche hindu lokach tyanna parat aanayala nakkich madat karu. karan he india aaghadi che nete aaplya hindu dharmaacha vaarnvaar apmaan kartaat. ani hindunchi maathi bhadkavnyache mahapaap he india aaghadi che nete kartaat. ani hindu muslim india aaghadi che nete kartaat. ani naav modi sarkarche kharaab kartaat. tyamule 2024 chya loksabhela congress, sp, trunmul congress, rjd, aam admi party, jdu ani sarv india aaghadi chya pakshanna tyanchi jaaga dakhavnech yoggya rahil.
शरद पवार जी ने महाराष्ट्र के लालू यादव है जागो देशभक्त जागो राष्ट्र धर्म निभाने के लिए जागो राष्ट्र धर्म से बड़ा कोई धर्म नहीं है हिन्दू जब देश की संपत्ति को नुकसान पहुंचाने पर दुख होता है जागो
बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण 10 वर्षानंतर बंद करायचे असेल होते परंतु राजकीय फायद्या साठी सुरु ठेवले अनुसूचित जाती जमाती चे आरक्षण यांची समय सीमा नाही
देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचे नेतृत्व सहन होत नाही. हे खरे शल्य आहे.😢 महाराष्ट्र प्रगतीकडे जाणे हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. कोरोना मुळे दोन वर्षे कठीण गेली आहेत.
सर, जरी फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून दिले, तरी हे कुणबी लाभार्थी (एक मराठा - लाख मराठा म्हणवणारे) आभाराचा एकही शब्द तोंडातून काढणार नाहीत, 😱😭 उलट... 'कसं भाग पाडलं बामणाला.... छातीवर बसून! ' अशा गमजा मारणार... हे लिहून ठेवा. 🙏😭👍🤦♀️
प्रभाकर जी एकदम सटीक विश्लेषण . मी मराठा नाही . मी कोकण , पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भात ३३ वर्ष नोकरी केली . कोंकण , सह्याद्री चा घाटमाथा , पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम भाग , खानदेश व विदर्भ येथे कुणबी या नावाने ओबीसी चे आरक्षण मराठ्यांना मिळते . फक्त पश्चिम महाराष्ट्रातील पूर्व भाग व मराठवाडा येथील मराठ्यांना कुणबी चे ओबीसी आरक्षण मिळत नाही . ते आरक्षण मिळाले पाहिजे असे माझे मत आहे . लातूर जिल्ह्यातील येलम समाजाने विलासराव देशमुख यांच्या कडून ओबीसी चे आरक्षण घेतले . मग दोन ओळीत कुणबी चे दाखले आर्थिक दुर्बल , शेतमजूर व भुमी हीन मराठ्यांना द्दा असे आदेश काढता आले असते !
जातवार जनगणना करा एकदा आणि सर्व समाजांना आरक्षण द्यावे लोकसंख्ये नुसार ब्राह्मण मराठा दलित आदिवासी ओबीसी सर्वांणा आरक्षण द्यावे आमदार खासदार पण लोकसंख्ये प्रमाणे प्रत्येक समाजाला मिळावे तिथं आरक्षण ठेवण्यात यावे व राजकीय आरक्षण पण इतर समाज मध्ये द्यावे खासदार आमदार या मध्ये सगळ्यात जास्त मराठा समाजातील लोक आहेत दुसर्यांना पण संधी द्यावी लोकशाही मार्गाने जरी ते निवडून आलेले असले तरी पण समान संधी मिळाली पाहिजे सर्वांना लोकसंख्ये प्रमाणात आरक्षण दिले जावे सर्व लोकांना
काही मराठ्यांनी देशाला अनेक प्रकारे लुटले आता हे उर्वरित स्वतःच्या फायद्यासाठी देशाची संपत्ती जाळत आहेत. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरादारावर पाणी सोडले. ते अशा स्वार्थीपणा साठीच का? यांना संयम कोणी शिकवायचा
सर काही असू पण तुमचं स्पीच एकूण आमच्या सारख्या अडण्याला आम्ही जेव्हा एक सुशिक्षित राजकारनीला जेव्हा टोषे भरतो ना तेव्हा खरच तुमचा खूप अभिमान वाटतो जय हिंद
संभाजी ब्रिगेड श्री माननीय संतोष शिंदे साहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितला आहे शरद पवारच आरक्षण विरोधात आहेत स्पष्ट सांगितल्याबद्दल संतोष शिंदे यांचे खूप खूप आभार आभार जरांगे पाटलांना आमचा संपूर्ण पाठिंबा आम्ही सुद्धा उपोषणाला बसलो आहे
एका घरात एकदाच एकच पिढीला मिळावे. त्यात च त्यानी आपल्या घराण्याची प्रगती करून घ्यlवी. पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये. कारण परस्थिती सुधारलेली असेल. मग उलरेल्या ,राहिलेल्या मराठा घराणंl इतरांना लाभ मिळू द्यावा.
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण तेही वस्तुस्थिती वर हुकूम. काकांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही ही वासुस्थिती दिसतेय. आपण म्हंटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थतीस अनुसरून द्यावे. इतकेच नव्हे माझे मत आहे की शिक्षणासाठी सगळ्यांनाच सवलती मिळाव्यात आर्थिक परिस्थिती नुसार.
प्रभाकर सर आजपर्यंत कुणाकुणाची सत्ता होती आणि मराठा मुख्यमंत्री किती होते व त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केले हे जनतेला समजले पाहिजे किंवा या नेत्यांनी मराठा समाजाला सांगायला पाहिजे की मी समाजासाठी हे केले आहे
प्रत्येक समाजाचा विचार केल्यास सत्य परिस्थीत मार्ग निघणे अवघड दिसते . त्यापेक्षा देशातील .महाराष्ट्रातील ,कोणता समाज मागास वर्गीय आहे . हे पाहण्या ऐढेच कोणत्या वर्गाला आरक्षणाची गरज आहे हा अभ्यास जो पंतप्रधान, व राज्यात मुख्यमंत्री .करू शकेल तेथे आरक्षण आंदोलन होणारच नाही .इतक्या मोठ्या देशात किंवा राज्यात सामाजिक विचार न करता जातीचा कलह न वाढता , सम्पूर्ण देशात , आणि राज्यात ऐक नवीन कायदा लागू करावा .जेणेकरून कोणत्याही समाज्याच्या माणसाला आपला हक्क प्रथापित करण्यास समज्याच्या मदतीने आंदोलन करण्यास भाग पाडले जाते ही खेदाची गोष्ट मानवी लागते .मनुष्य हा कोणत्या समाज्या पैकी आहे त्याहीपेक्षा तो मानव जातीत असून जन्माला आला आहे आणि हिंदुस्थान मध्ये आपले जीवन व्यतीत करीत आहे .तेव्हा ही जबाबदारी सोडविण्या साठी देशाचे प्रमुख पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री यांनी या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे असेच दिसून येते .दारिद्य्र रेषखालील गरजू व्यक्तींना जर सरकारने आरक्षण दिले तर हा तिढा लवकर सुटेल असे आमचे मत आहे . त्यामुळे जाती जातीचे राजकारण समुष्टात येईल .हे सर्व च जातीच्या मागास वर्गीय लोकांना आरक्षण देण्याचा मुख्य हेतू जे सरकार साद्य करेल तेच सरकार यापुढे स्थिर राज्य करू शकेल अन्यथा देशातील ,राज्यातील हा सावळा गोंधळ यापुढेही असाच धुम्मा कूळ घालीत रहाणार हे त्रिवार सत्य आपणास स्वीकारावे लागेल .हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही .तेव्हा खरे राम राज्य आणावयाचे असेल तर नवीन कायदा करण्यास पर्याय नाही .व तोही सार्वजनिक जाती लक्षात जमाती याचा विचार करून घ्यावा लागेल .आणि हे सर्व करण्याचे सामर्थ्य फक्त मोदींकडे च आहे हेही मान्य करावे लागेल .तरी त्यांनी हा कायदा संसदेत मांडावा आणि देश सर्व धर्म - सर्व जाती समंभाव असल्याचे सिद्ध करावे .ही त्यांना कळकळीची विनंती आहे .देश आणि राज्ये एकाच पातळीवर आणावेत ही नम्र विनंती आहे .
मराठा समाजाला ह्या आजोबाने काहीही मदत केलेली नाही आता यानी काहीही नं बोलता घरी विश्रांती घ्यावी असं सर्व मराठ्यांची विनंती आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो