आदरणीय भास्कराव तुमचा प्रामाणिक पणा व तुमचे विचार यामुळे तुम्हाला लोकामध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे तुमच्या विचारामुळे नक्की लोकांमध्ये परिवर्तन होणार अपेक्षा करतो आपल्या कार्याला मनपूर्वक सलाम करतो
असे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर प्रत्येक गांव सुजलाम सुपलाम होऊन देश महासत्ता होण्यास वेळलागणार नाही.अप्रतिम असे भाषण ग्रामिण भागातील समस्याचा अभ्यासु व्यक्ती सलाम सरपंच साहेबाना.
पेरे पाटील आपण भारी बोलतात अभिनंदन सर पाटील तुम्ही आपले विचार शेतकरी राजा बदल बोला सर्व राजकीय पुढारी शासकीय अधिकारी राज्यकर्ते शेतकरी राजा कसे दिवस काढतो याबाबत चर्चा करावी जय किसान राजा शेतकरी जय किसान जय जनार्दन
श्री भास्करराव पेरे सरपंच हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.👍 त्यांना व त्यांच्या कार्याला सलाम 🙏 त्यांचे उर्वरित आयुष्य अधिकाधिक चांगले जावो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
तुम्ही आजच्या काळात संत तुकाराम महाराज यांच्या व ज्ञानेश्वर महााजांनी जे सांगितले आणि लिहून ठेवले ते सांगता आणि तेच खर विज्ञान तंत्रज्ञान आहे .धन्य आहे तुम्ही आणि तुमचे विचार,,🙏🙏 गरज आहे ती समाजाने हे विचार आत्मसात करून जिवनात अवलंबण्याची 😊
साहेब तुम्हाला मनापासून वंदन करतो. ही अतीशोयक्ती नाही पण तुमच्या सारखा माणूस जन्माला येणे हे भाग्याचे आहे. जे मोठ मोठे विद्वान होवून गेलेत किंवा आहेत त्यांना पण जमले नाही ते तुम्ही करून दाखवले व दाखवत आहेत. तुम्हाला ह्या समाज कार्यात यश मिळत राहो व त्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच मनापासून सदिच्छा.
माझे सर्व राजकीय पक्षांना जाहीर विनंती आहे कि सरकार कुणाचं ही असो या सरपंच साहेबांना आजीवन ( Lifetime ) ग्रामविकास मंत्री खातं देण्यात यावं.आपल्या महाराष्ट्रातील गावं विकास होण्यासाठी मोलाचं सहकार्य होइल. धन्यवाद
Dear sir Today first I listed your speech on our marathwada Enterprener group, ceremony held at pune ,Marathwada Bhusan ,I like it Then I tried to search on you tube You are great , education doesn't matter Your level of thinking as well as implementation matter
प्रत्येक गावात एक असा पेरे पाटील सरपंच नक्की ..... घडावा.... तरच गाव सुजलाम सुफलाम होईल.... खरंच खूप सुदंर साध्या पद्धतीने विचार मांडले आहेत..... बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...🙏🙏🙏👌👌👌
मा.भास्कराव पेरे पाटील सप्रेम नमस्कार, आज पर्यंत फक्त समस्या मांडणारे लोकप्रतिनिधी पाहिले पण आपल्या रुपाने समस्यांना उपाय शोधुन त्यावर प्रत्यक्ष काम करणारे लोकप्रतिनिधी आहात हे सिध्द केले आहे. अशा लोकप्रतिनिधी ची आज देशाला गरज आहे. आपल्या मार्गदर्शन व कार्याबद्दल आभार! धन्यवाद!
असेच सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर गावाचा विकास झालाच म्हणून समजा... मा.अण्णा साहेब आपली वकृत्व अतिशय उत्तम असून लोकांच्या काळजाचा ठाव घेणारी आहे.. भविष्याचा वेध घेऊन सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याची आपली शैली अतिशय उत्तम आहे.
भास्करराव ! तुम्हाला सलाम. तुमचे भाषण मी पहाटे साडेपाच वाजता ऐकायला सुरू केले आणि माझी झोप उडाली. तुमचे एक तासाचे भाषण मी एकचित्ताने ऐकले ( हे भाषण पूर्ण नाही तरी पूर्ण भाषण पोस्ट करा ही विनंती ). नतमस्तक झालो. एक गोष्ट पटली. स्वतःला खूप अक्कल आणि ज्ञान असून उपयोग नाही, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हाच यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे.
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा, फार फार आभारी आहे,( काय सुत्रबद्ध भाषेत कान फोडले, पण नुसते हसता) आपण जर का पंतप्रधान झाले, तर मला जो आनंद होईल तो कोणालाच होणार नाही, बाकी भेटी अंती,
पाटील साहेब आपण असेच प्रबोधन करून संपुर्ण महारास्ट्रातील सर्व सरपंचा आपल्या प्रगतीच्या कामकाजाची माहिती ध्यावी.कारण महारास्ट्राला यावेळी आपल्या अनुभवाची अपेक्षा आहे.यासाठी ईश्वरांने आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! धन्यवाद!!!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
दादा तुम्ही खुप छान हसता तुमचे विचार खुप चागंले आहे व सतांने सांगीतलेच आहे राजकारण.धर्मकारण व समाजकारण याविषयावर आपल्याला खुप समजाऊन सांगीतले आहे हे विचार अमलांत आणायला तुमच्यासारख्या खरा माणसाची गरज हवीच
सरपंच साहेब अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रात असे राजकारणी लोक तयार झाले तर महाराष्ट्र गरीब राहणार नाही आणि यांच्यासाठी तुमच्यासारख्या ची महाराष्ट्रात गरज आहे
🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination. 🕉🙏Second task🌎🧜♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘♂️अदभुत सेनानी🧘♂️🕉Ganesh G. 🐮🙏
आदरणीय भास्कर अण्णI , मनापासून नमस्कार .. सहज म्हणून VDO पाहायला सुरवात केलो आणि पूर्ण पाहील्यानंतरच थांबलो .... अत्यंत ऊत्कृष्ट वक्तृत्वशैली ... आत्मविश्वासपूर्ण बोलण. ... अनेक वर्षाच्या प्रामाणीक आणि अभ्यासपूर्वक कष्टातूनच साध्य होऊ शकते . ःसोंग करून नाही ... ः अशा तळमळीच्या गावप्रमुखांच्या प्रयत्नानेच राष्ट्र ऊभारत असतो .ः .. आपले आदरपूर्वक अभिनंदन आणि आपल्याला मनपूर्वक शुभेचच्छा .
सर नमस्कार भास्कराव पेरे पाटील अपणास अंत:करणपूर्वक साष्टांग नमस्कार आपणास दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपण जे समाजाला चांगले विचार सांगता हे देशाचे भुषण आहात. तुमचे विचार समजायला वेळ लागणार नाही. तुमचे काम चालूच ठेवा. याच शुभेच्छा. धन्यवाद. 🌹🌹🙏🙏
पेरे पाटील सरपंच साहेब आपले प्रत्येक कार्य मोलाचे आहे,साहेब आपण महाराष्ट्रत आणि गावात बरेच लोकांना मार्गदर्शन करत आला आहात, सरपंच असावा तर आपल्या सारखा, लोकांना सरकारी योजनांची माहिती नसते,आपले मनापासून आभार, शुभेच्छा, धन्यवाद 🙏🌹🇮🇳
खरोखर आपल्या महाराष्ट्राला असे सरपंच नव्हे मुख्यमंत्री पाहिजेत, यांनाच मुख्यमंत्री म्हणून आणले पाहिजे या सरपंच साहेबाना मानाचा मुजरा असे सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीत असावा
खरोखर खूपच कष्टप्रद अनुभव, परंतु हा व्हिडीओ तसा अर्धवट वाटतो शेवटचा समारोप नीट झाला नाही. कितीही वेळा हा व्हिडीओ पाहिला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो, धन्यवाद. आपणास धडधाकट, निरोगी, उत्साही उदंड आयुष्य लाभो आणि पुढील वाटचाल यशस्वी होवो.
पेरे पा.आपण सर पेक्षा ही मोठे आहोत कारण आपण भूमी पुत्र आहोत (कारण मानव जातीच्या जन्माच्या आस्तित्वा पासून अन्नाची पहीली गरज आहे )आणी आपण ही गरज भागवणर आहोत .त्यामूळे आपण जगात एक नंबरवर आहोत.