काट्याने काटा कसा काढावा हे ज्या राजकारण्यांना कळते,तोच देश सुरक्षित ठेवतो.त्याने केलेलचाणक्य नीती चा सुगावाही कुणाला लागत नाही.असे राज्य कर्ते ज्या देशाला लाभले तो आमचा'"भारत महान!!!
काट्यानेच काटा काढावा... असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. पण, आता या अज्ञातांच्या मदतीने देशाच्या आतील नतद्रष्ट शत्रूंचा पाडाव तात्काळ करणे, अत्यावश्यक झाले आहे...
Utkrushta visleshan. अजित Doval यांची सुरक्षा सल्लागार la मुदतवाढ दिली़ आहे. आपल्या कडे S.जयशंकर, परराष्ट्रमंत्री व अजित Doval हे भारताची अंतरराष्ट्रीय बाजु लावून धरण्याची कामगिरी कोणाला काही न समजू देता par पाडीत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अजित दोवल आणि s. jaishankar यांच्या मुलांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व घेतले ते ही सांगा चीनला लाल आंख डकाधी दाखवणार मोदी.आता तर सर्वात जास्त आयात चीन मधून करतो.त्यांचे शिश्ट मंडळ संघ मुख्यालयात जाते.आणि हे लोकांना , गांधी परिवाराला बदनाम करते. भंपक बाज माणसे.
खूपच chan. नवीन विषय . सर्वाना छान माहिती मिळाली . आता असेच गुप्तहेर नेमून महाराष्ट्रात जे कोणी लबाडगिरी करून नरेटीव्ह पसरवत असेल त्याला रस्ता दाखविला पाहिजे .
वाह ! काय मस्त विडिओ आहे . दुर्दैव आहे कि मोदी सरकार भारतासाठी इतके छान काम करत अस्ताना इकडचे बुद्धू फुकटखोर लोक इंडी आघाडीला जाती आणि खटाखट पैशे साठी मत देतात
नवनवीन विषयावरचे तुमचे विवेचन श्रोत्यांना ही सजग आणि बहुश्रुत बनवते.त्यामुळे आज काय विषय असेल याची उत्सुकता असते आणि तुम्हीही ती विविधता राखून आमच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण करता.खूप खूप धन्यवाद अनयजी🙏
भारतीय गुप्तचर संस्था आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी इतर लोकांची मदत घेत असेल तर ते योग्यच आहे. पण आपल्याच देशात असलेल्या देशविघातक शक्तींचा बंदोबस्त करणे तितकेच महत्वाचे आहे. आणखी एक, 'परदेमे रहनेदो परदा ना उठाओ' हेही महत्वाचे आहे, काही गोष्टी गुप्त राहिल्या पाहिजेत.
सर्व प्रथम अनयजी आपली क्षमा मागून एक सुचना देऊ इच्छितो की व्हिडिओ मध्ये सुरूवातीला या गोष्टी उघड करण देशाच्या हिताचे नाही असं म्हटलं आहे सबब थोडक्यात "भारत सांप मारण्यासाठी पाव्हण्याच्या काठीचा वापर करत आहे"इतकी माहिती पुरेशी होती! कारण अशी माहिती देणं चुकीचं आहे असं आपणच सांगितलेलं आहे म्हणून परत एकदा आपली क्षमा मागतो!
हे असे vdo बनवल्यावर देशातील काही लोक ह्याचा वेगळा अर्थ काढून सरकार विरोधी बोलायला लागतील ह्याचा विचार व्हावा कारण आधीच मोदींना देशांतर्गत लढण्यात शक्ति खूप खर्च करावी लागत आहे .
अनयजी,या विषयी आमच्या ज्येष्ठ नागरीक ग्रुपवर "तालिबान" कडून संपविण्याचा "चाणक्यांकडून" प्लँन केल्याचा विषय चर्चीला गेला होता,परंतु हा विषय सार्वजनिक करणे कितपत योग्य आहे?अर्थात याचा पुरावा कोणीही देऊ शकत नाही हे निश्चित❤❤❤❤❤