1970 ते 1987 या काळात किशोर कुमार च्या घराबाहेर हिंदी मधील नामवंत निर्मिते गाने गाऊन घेण्यासाठी लाईन लावत.उगाच काहीतरी व्हिडिओ बनवले.यातील फक्त ळ उच्चराविषयी सचिन सरांनी सांगितले होते.
सचिन जी तेव्हा हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये सर्वांना ज्ञात होते ते कलाकार दिग्दर्शक गायक संगीतकार म्हणून त्यावेळेस यशस्वी होते उगीच किशोर कुमार आणि सचिन जी यांची तुलना निदान मराठी प्रेक्षकांनी करू नये दोघेही अतिशय जवळचे मित्र आणि आपापल्या परीनं यशस्वी होते त्या दोघांनी कुठेच अशा गोष्टींचा उल्लेख केलेला सापडत नाही माझा दोघं कलाकारांना प्रणाम 🙏
कमेंट मध्ये सचिन पिळगांवकरांनची लायकी काढणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी बघावी . असेल तो माणूस घमेंडी पण कलाकार ही तेव्हढाच चांगला आहे. मराठी सिनेमाला ज्यांनी जपल... टिकवल त्यातल्या दिग्दर्शका पैकी एक आहे ते. बाहेर "नंदमुरी बालकृष्णन" सारख्या लोकांना सुध्दा डोक्यावर घेऊन नाचतात आणि इथे आपलीच माणसं आपल्या कलाकारांना खालची वागणूक देतात.
पिळगांवकरांना एकदा बिर्याणी खायची इछ्या झाली... पण हॉटेलवाल्याने बिर्याणी बनवण्यास नकार दिला. मग पिळगांवकरांनी त्या हॉटेल वाल्याला दम दिला... मग त्याने लगेच बिर्याणी बनवून पिळगांवकरांना खाऊ घातली तिच बिर्याणी नंतर "दम बिर्याणी " या नावाने जगप्रसिद्ध झाली.
किशोर कुमार यांना " ळ" शब्द उच्चारता येत नव्हता.त्यामुळे सचिन यांनी 'अश्विनी ये ना" ह्या गाण्यात कुठेही 'ळ' शब्द येऊन न देता गाणे पूर्ण केले आणि किशोर कुमार यांनी गाणं म्हणण्यास होकार दर्शवला.
किशोर कुमार पैसा 💸 गोळा करण्याची आयडिया लढविणार कारण कहानी किस्मत कि मध्ये धर्मेंद्र व रेखा वर चित्रीत प्रसिद्ध गाण्यात ये जवळ ये लाजु नकोस येथे स्पष्टपणे ळचा उच्चार केला आहे प्रसिद्ध होण्याच्या साठी सचिन वा जो कुणी असेल तो पुड्या सोडु नये 😅
मराठी लोकांचा मान तेव्हा ही होता आणि आता ही आहे. त्यामुळे आपला आदर ठेवून ते लोक तयार होतात. सचिन पिळगावकर ह्यांना हे अश्या बातम्यांचे माहीत पडले तर त्यांना ही हे आवडणार नाही. कृपया त्यांची परवानगी घ्या. नाहीतर तेच केस करतील.
सचिन नी किशोरदा ना सुनावलं, हे जरा अति झालं. किशोरदा काय व्यक्ती होते हे तुम्हाला कदाचित माहित नाही. म्हणून सगळी गोष्ट पुन्हा जाणून घ्या आणि पोस्ट करा. उगाच फालतू अफ़वा पसरवू नका.
@@prabodhkutumbe6885 उलट याच गोष्टीचं आनंद पाहिजे की आजसुद्धा बॉलिवूड मुंबईत असूनसुद्धा फक्त 4 - 5 लोकच successful director आहेत, हिंदी मध्ये, मराठीतला एकही सुपरस्टार नाही आहे l bollywood मध्ये...........3 - 4 actoress आहेत पण त्यांना सुद्धा बॉलिवूड lead ची संधी मिळत नाही, आणि एक वेळ अशी होती की आपल्या मराठी माणसाचा दबदबा या बॉलिवूड मध्ये होता, सर्व परप्रांतीय मध्ये, आणि तेच मराठी माणसांना बॉलिवूड मधून हद्दपार करण्यात आलंय, आणि अश्या वेळी एक मराठी त्यावेळचा हिंदीला सुपरस्टार ही गोष्ट on camera सांगतो ही छोटी गोष्ट नाही आहे.........उलट आपल्या मराठी लोकांना आपल्या greatness च योग्य मार्केटिंग करता येत नाही,कारण मराठी माणसाच्या संस्कृती आणि स्वभावात ही गोष्ट बसत नाही.......एक वेळ hum aapke hain kon ya मध्ये कोणते सीन्स ठेवायचे आन काढायचे हे महेश कोठारे सरांसोबत डिस्कस करून सूरज बडजात्या अनाई राजश्री production ठरवायचं ही मराठी माणसासाठी proudful गोष्ट असली पाहिजे, पण आपण मराठी माणसे ना मोठ्या गोष्टी पचणार पण नाहीत आणि परवडणार पण नाहीत, हिंदाध्ये कोणीही काहीही सांगितलं की त्यावर आम्ही मान डोळवणार, तेव्हा नाही हा विचार करणार, काय खर आणि काय खोटं..............
@@MaheshPatil-c9l I don't think it's true don't trust anyone posts. Otherwise Kishore da never had sung marathi songs. He even told Sachin that majaa Aya gaana gaa ke. I will sing more songs if lyrics are suitable for him
एका छोट्या गैरसमजामुळे अमिताभ बच्चन बाहेर येत नव्हते. बच्चन म्हणत होते की सचिनजी असताना मी कसा जन्म घेऊ पण जेव्हा सचिनजींचा फोन हरिवंशराय बच्चन यांना गेला तेव्हा अमिताभ बाहेर आले. नाहीतरं अमिताभ आत होता अन फक्त बच्चन बाहेर आला होता.
किशोर कुमार ही व्यक्ती बाॅलीवूड बादशाह अमिताभ बच्चन, धर्मेद्र, राजेश खन्ना, दिलीपकुमार सारख्या दिग्गजांना झुकायला तर सचिन सर हे त्यांच्यापुढे मुलांसारखे होते त्यामुळे सचिन सर बोलले पण असतील तर किशोर दांनी त्यांना माफ पण केलं असेल.
सचीनने किशोर कुमार यांना सूनावल हलवा आहेत काय कीशोर कुमार काय पण बोलता वीनंती के ली असेल असे महणा. किशोर कुमा र एक महान गायक होते. आजही त्यानची गाणी मनालाभुरळ घालते.
Ani Ashwini Ye Na Aaikla Ki Sound System Ani DJ Athavtat..!? Jyacha Var He Gana Vajun Competition Chaltat Aaj Pan Sound Var He Gaana Vajlya Shivay Sound Pudha Chalat Nahit Amche Jagat Bhari Ashwini Ye Na..!? 🤟🔊💥🔥
Sachin Pilgaonkar is correct. People earn here in Maharashtra and dont respect Marathi culture. And language. People take Maharashtra and People here for granted.
Sachin pilgaonkar my inspiration my favourite sachin love you❤❤❤ Sachin yani lanpanapasun chitrapatshrushtimadhe kam karun ithale barkave shikale aahet aani ek successfull director banale. Ashok Saraf yanchamadhil Abhinay kshamata olakhun kiti tari superhit films kelya. Film line che khup barik nirikshan aahe Sachin che. As director My favourite director Sachin In Marathi. Interview madhe Sachin khup detail madhe ekhadya scene baddal boltat karn tyancha abhyas aahe tevdha kahi lok Sachin var tika kartat pan mazya mate Sachin is good director and good human being. Sachin kadun mi khup goshti shikalo aahe. Te ekhadya goshtila vra var baghat nahit te khup deeply study karta ekhdya charector la. Sachin is always great director.
गोष्ट खरी आहे पण किशोर कुमार ह्यांनी नकार दिल्यावर त्याचं कारण सचिन पिळगांवकर ह्यांनी विचारलं . त्यांनाही माहित आहे कि किशोर कुमार ह्यांना सुनावण्या इतपत स्वतः तितके मोठे नाही.
सचीन यांनी मराठी चित्रपटा पुर्वी हिंदी चित्रपट केले आहेत ,॓नदिया के पार ॔ हा खूप गाजलैला चित्रपट आहे. तसेच अजून बरेच चित्रपट आहेत. तया मुळेच किशोरजींना मराठी चित्रपटात गायला संधी सचीन सरांनी दिली. आणी किशोरदांनी आपल्या शैलीत, मराठी गाण्यांची वेगळीच मजा आणली. किशोर कुमार जी बद्धल उगाच काहीही आक्षेपार्ह कमेंट करू नय. रफी साहेब , किशोर कुमार जी, मुकेश जी, लता जी, आशा जी, ही गायकी मधील भारत रत्ने आहेत.
हे असे मराठी लोक परप्रांतीयांना संधी देतात मग ते लोक हातपाय पसरतात आणि मग हे मराठी लोक मराठी चित्रपटाना प्रिमियर शो लावायला देत नाही म्हणून बोंबाबोंब करतात, व्हि शांतारामानी नाही का जितेंद्र ला मोठं केलं त्याऐवजी रविंद्र महाजनी ना पुढे आणलं असत तर?
आपण त्या वेळी किशोरकुमार यांचे खाजगी स्विय सहाय्यक होता काय? कुणी तरी एक किस्सा सांगत आहे. सचिन पिळगावकर कोणी साधसुद व्यक्तिमत्व नाही. वयाच्या 5 व्या वर्षी राष्ट्रपती च्या हस्ते भारतातील सर्वोत्कृष्ट बाल अभिनेता पुरस्कार घेणारा कलाकार आहे. मराठी हिंदी भोजपुरी सिनेमा सृषटी गाजवलेल्या व्यक्ती बद्दल बोलतोय आपण जरा भान ठेवा. 5 व्या वर्षी आपल्या नाकाचा शेबुंड सुध्धा पुसता येत नसेल तुम्हाला आंथरून ओल करत आसाल. ज्या लोकांनी मराठी सिनेमा तमाशा पटातून मुक्त केला. आशा दिग्गज लोकान पैकी एक व्यक्तिमत्व. बाल कलाकार ते नायक दिग्दर्शन निर्माता गायक संगीत तज्ञ नृत्य विशारद . मराठी सिनेमा ला रिकाम्या थियेटर ला हाऊस फुल्ल चा बोर्ड सतत लावणाऱ्या प्रत्येक सिनेमा हिट करणाऱ्या व्यक्ती बद्दल बोलतोय आपण जरा भान ठेवा.
This incident is fake. I have heard it from the Sachin Pilgaokar screen, he didn't mention this, but said Marathi "l" will not be sung by Kishore Kumar. Other things aren't mentioned by Sachin which he claims.
कही पण सांगताय. कही वर्षणपूर्व सचिन यांनी आकाशवाणीवर मुलाखत दिली त्यात म्हटलं होतं की जेवजा त्यांनी किशोर कुमार यांना गाण्याबद्दल विचारल तेव्हा किशोर कुमार यांनी लगेच होकार दिला होता. पण त्या दोन अक्षराची अडचण सांगितली होती. त्यात सचिन असरही म्हणाले होते की किशोर कुमार यांना मराठी गाण्यासाठी विचारणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. आता किशोर कुमार हयात नाहीत म्हणून, त्यांना सचिन यांनी सुनावलं होतं असं कही तरी खोटं अंगू माका. कारण मी स्वतः ती मुलाखत आकाशवाणीवर ऐकली आहे.
Sachin pilgaovkar जास्तच झालं आता . शोलेचे dialogue अभिताभ Ani गब्बर ल तू शिकवले म्हणे 😂, याही पेक्षा किशोर दा सातव्या असमनावर व्होते , आणि अजूनही आहेत . असे वेडे वाकडे बोलून राहिलेली जी आहे ती गमावू नको . म्हातारचळ लागले म्हणतील सगळे .
"तुझी माझी जोडी जमली हे गाणं सचिन ह्यांच्या "माझा पती करोडपती " मधील आहे. आपण चित्रपटचं नांव "तुझी माझी जोडी जमली" सांगितलं. शिवाय सचिन ह्यांनी त्यांना सुनावलं असं होऊच शकत नाही. त्यांनी म्हणजे सचिन पिळगांवकर ह्यांनी हा किस्सा स्वतः अजय-अतुल काँसर्ट मध्ये सांगितलेला आहे. त्यात किशोर कुमार आणि सचिन पिळगांवकर ह्यांच्यात कसे संबंध होते हेही कळतं. सचिन पिळगांवकर ह्यांनी मराठी गाणं गायला का तयार नाही हे सध्या शब्दात विचारलं होतं.
दोनवेळा च वापरला आहे गाण्यात ..जुनी माणसं आपल्याला माहीत नसल्याने काहीही बोलतात.. किशोर कुमार अस्तित्वात नाहीत तर त्यांच्याबरोबर बोलून confirmation घेता येत नाही 😅
सचिन पिळगांवकरानी या गाण्यावर नाचण्यासाठी दाऊद ला दम दिला होता. मग त्यांना घाबरून दाऊद ने विडिओ कॉन्फरेन्स द्वारे त्याचा घरात नाच करून तो पिळगांवकरांना दाखवला. मग त्याच स्टेप नंतर अशोक सराफना देण्यात आल्या. नी गाणं अजरामर झालं.