भास्करराव पेरे पाटील आपले प्रथम मनस्वी अभिनंदन. आपण ग्रामपंचायत कशी असावी तिचा कारभार कसा असावा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या समस्या कशा सोडवाव्यात याचा एक वस्तू पाठ घालून दिला आहे. समस्त महाराष्ट्रातील तसेच देशातील ग्रामपंचायत तिने आपल्या ग्रामपंचायतचा एक रोल मॉडेल म्हणून वापर केला तर संपूर्ण देशात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. 🙏❤️🙏