पेरे सर तुमच्या सारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर पूर्ण भारत देश सुजलाम सुफलाम होईल....ह्या सरकारला माहीत आहे ७५ वर्षाची व्यक्ती एकटी प्रवास करुच शकणार नाही ,म्हणून तर अशा योजना करतात. याला काही अर्थ नसतो.
माझा एसटी तला अनुभव 75 वर्षाच्या पुढील लोकांना फुकट पास ही वरिष्ठ लोक मुलांबरोबर भांडून कुठल्या एसटी फुकट फिरत असतात याच्यासाठी नियोजन झालं पाहिजे फुकट फिरले बद्दल काही नाही घरातल्या लोकांचा परमिशन असलेलं असं लेटर पाहिजे त्यांच्याकडे मेसेज आवडला तर साहेब जय महाराष्ट्र