नक्की पिऊन पत्रकार परिषद घेतली आहे अरं केंद्रीय मंत्री आहे झाट इंग्रजी कळत नाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येत नाही तर प्रश्नच कळतं नाही असा हा मंत्री
सुषमा मॅडम मी स्वतः गेले 17 वर्षापासून मानसोपचार तज्ञ आहे , आणि तुमचं जे डायगणोसिस अत्यंत बरोबर आहे. या आजाराला एक नाव आहे... Bipolar Mood Disorder. या आजारामध्ये रुग्णाला कोणतेही भान राहत नाही... आपण काय बोलतो, काय करतो, रुग्ण अति उत्साही अति रागिष्ट आणि वारंवार प्रत्येक गोष्टीवर हायपर होत असतो.. युट्युब वरती सर्च करून पहा Bipolar Mood Disorder.
अंधारे ताईंच्या ह्या स्पष्ट, मुद्देसूद आणि सत्य वक्तव्यावर, आतापर्यंत जनतेच्या जेवढ्या कॉमेंट्स आलेल्या आहेत, त्यातील एकही चांगली कॉमेंट्स नारायणरावांच्या बाबतीत आलेली नाही, ताई खरच आपण धन्य आहात!👍🌹🙏🏽👌👌👆👌
ताई तुम्ही एकदम बरोबर सांगितले की फक्त उद्धवजींचाच जप चालू असतो पण त्यांना दुसरं काही बोलता येत नाही महागाई मुळे जनता किती त्रस्त आहे यावर एकही शब्द कधी उच्चारत नाही फक्त एकच जप उद्धव, उद्धव उद्धव त्याशिवाय झोपच लागत नाही जरी लागलीच तरी स्वप्नात सुद्धा उद्धव जीच दिसत असणार बहुतेक
त्याला स्वतःला काय अक्कल आहे बाळासाहेबांनी सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद काढून घेतले त्याचा तो राग काढतोय तो म्हणतो करोना उद्धवसाहेबांच्या काळातला पण मोदी परदेशातून विमान पाठवून लोक घेऊन आले मग करुणा कुणी आणला स्वतःचा पायगुण ज्या पक्षात जाईल तो पक्ष संपवतो असला हा नाऱ्या आपली स्वतःची बळकवलेली,लुटलेली, कमाई ईडि कडून वाचविण्यासाठी फक्त शिवसेनेच्या विरोधात उकिरड्यावरच भुंकणार कुत्र दरवाज्यात बांधून ठेवलेल आहे
Chutya jadhav to uddhav tika kartoy sarkha an media tyanna uddhav ch vicharte mag uddhav ch ny tr tujh naav ghenar ka 😂kase chutya lok bharti kelet maharastra madhe😂
खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला तर यांना काहीच कळत नाही ,यांची फे फे होते संसदेचे अध्यक्ष त्यांना सांगतात प्रश्ण काय होता हे यांचे ज्ञान आणी हे दुसर्यांना ढ म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे.
लोकसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना या केंद्रीय मंत्रीहोदयांची काय अवस्था झाली होती हे उभ्या महाराष्ट्रास माहित आहे. शेवटी लोकसभा अध्यक्षांनाच कीव आली आणि यांना सावरुन घेतलं.
सुशमाताई आपण नारोबाला चांगलच जापल जय महाराष्ट्र शिवसेनेची खरी वाघिणी आहे नारोबा दारु पितो म्हणून त्यांला समोरील चांगले चांगले लोक दारुडे वाटतात धन्यवाद ताई अशीच साथ राहावुदे
राणे पेक मारून बोलतो ,बाळासाहेब असतात तर यांची हिम्मत पण झाली नसती स्वतः कॉग्रेस सोडून बिजेपीत गेले इ डी लागेल म्हणून आणि केंद्रीय मंत्री काहीतरी ठेवा केंद्राचा मान
आपल्याला खूप समजतं हा गैरसमज आम्ही लोकसभेत आपली फजिती बघितलं मुख्यमंत्री मंत्री शिवसेनेची मेहरबानी आणि आता केंद्रीय मंत्री BJP च्या लाचारीमुळे तेंव्हा उद्धव उद्धव जप केलाच पाहिजे तुम्ही जेवढे बोलाल जेवढा त्रास द्याल तेवढी जनतेचा रोष तुमच्या विरोधात जय महाराष्ट्र जय शिवराय
Ofcourse she is educated, unlike ghatla ka Bhai. Before speaking about others he has to understand his health conditions, he should be asked if he is wearing the diaper.
येडया नाऱ्या ला माहीत असुन वेड पांघरुण पेडगावला जातो अरे नाऱ्या करोणा फैलाव ला जुमलेबाज मोदी मुळे डोनालड ट्रम ला आणुन रोडशो केला एअरपोर्ट खुले ठेवले त्यामुळे कोरोना चा फैलाव झाला लॉक डाउन करण्या साठी उशीर केला आणि म्हणुन कोरोना फैलाव ला लहान मुल सुद्धा सांगितलं कोना मुळे फैलाव ला आणि महाराष्ट्रा कोना मुळे नियंत्रात आला तु मुरख आहेस तुला सांगून काय फायदा तु मुरखा सारखा बरळत रहा.
देशामध्ये व जगामध्ये कोरोना कोणाच्या पायगुणाने आला तेही जनतेला कळू दे.भारतामध्ये या आठ वर्षामध्ये आलेली संकटे कोणामुळे आली,तेही सांगा.जनता आता वेडी नाही,हे लक्षात ठेवा.
नारायण राणे साहेब सगळ्या जगात करून आला होता खरच तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची खूपच गरज आहे हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे यांना ऍडमिट करायची
दुसर्यां ना ढ म्हणणारे स्वतः चे शिक्षण काय साधी इंग्रजी ची एबसीड येत नाही कोणी इंग्रजी मध्ये प्रश्र्न विचार ले तर उत्तर देता येत नाही अशा लोकांनी ढ पणा च्या गोष्टी कराव्यात जनते ला माहिती आहे ढ कोण आणि शिकक्षीत कोण, धन्यवाद 🙏 एक कणकवलीकर नागरिक 🙏 जय महाराष्ट्र 🙏
सुषमाताई आपण पडत्या काळामध्ये उद्धवजींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पक्ष जिवंतच ठेवला नाही तर पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उद्धवजी विषयी प्रेम आहे. ज्याच्या बापाने मराठी माणूस मुंबईमध्ये टिकवला त्या माणसाची महाराष्ट्र बांधील आहे. दुसरीकडे मात्र पक्ष आणि बाप खेचण्याची तयारी आहे, नाही नाही त्या गोष्टीला यश येणार. सुप्रीम कोर्टाच्या उच्चोत्तम पदावर जस्टीस चंद्रचूड साहेब विराजमान आहेत ते लोकशाही विरोधात निर्णय कधीही घेऊ देणार नाहीत. त्यांनी बेफाम उधळलेल्या घोड्याला लगाम लावला आहे. लोकशाहीच्या राज्यांमध्ये हुकूमशाही चालत नाही हे चंद्रचूड साहेबांनी दाखवून दिले आहे . संपूर्ण भारतावर हुकूमत चालवायची हीच आहे का मोदीजींची मन की बात. मनमाने अधिकाऱ्यांची नेमणूक करून पाहिजे तसे काम करून घेणे ही सध्या भाजपची नीती बनली आहे. सीबीआय निवडणूक आयोग एस आय टी यांना भाजपने धाकात. ठेवले आहे