आमच्याकडे पन आशीच परीस्थिती आहे माझ घर आगदी ऐकांटी आहे.कोनीही शेजार नही .माझी तीन वर्षाची मुलगी आहे शेतात घेऊन जाव लगत सगिळीकडुन उस शेती आहे.घराला आगदी खेटुन .वाघाच्या भितीन आगदी खचुन जायची पाळी आली आहे खुपच जीवाला हादरा बसतो.बारीक लेकरांचि काळजी वाटते पन काम नही केल तर शेती ऊभी कशी करायची खायच काय .😢😢😢😢😢😢😢