जे स्वतःच्या हिमतीवर निवडून आले त्यानां नाही बोलावले अभिमन्यू पवार , देवेंद्र भुसार या आमदार ला पण बोलायचे होते , हा कायकर्म फक्त घराणेशाही आमदार चा आहे असे दिसतेय .......
@@vishaldhoke9664 lawda ghe amchya jalgaon jilhyat aj paryant hya lawdyanni kam kel navhat pan 2014 madhe bjp alya var amchya kade pan kam zale. Ani mullyanchya khali ghalnya peksha swatachya dharmach kam kelel bar
काही दिवस थांबा हे सर्व जण आपले आत्मचरित्र लिहितील...... माझा संघर्ष.... टाळ्या वाजवायला आपण आहोतच...... आपल्याला ते चांगल जमतं. बरं झालं आमच्या विदर्भात या नेत्यांच्या मुलांचा जवळपास बंदोबस्त झाल्यासारखा आहे...
मुळात प्रश्न हा विचारा .तुम्ही सामान्य कार्यकर्ते डावलून. आपल्या बापाच्या जीवावर मोठे होता. तिकिटं झटकन मिळविता. मंत्री होता. याची लाज वैगरे नाही वाटत का.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एक कार्यक्रम झाला. राज्यातील युवा आमदारांची मुलाखत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. या आमदारांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अदित्य ठाकरे, शरद पवारसाहेबांचे नातू रोहित पवार, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे नातू ॠतुराज पाटील, विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख, सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आणि झिशान तटकरे हे युवा आमदार होते. खरतर हे सर्व नवीन पिढीचे प्रतिनिधी आहेत. सर्वच जण खूप प्रगल्भ आणि कष्टाळू आहेत. या सर्वांना ऐकताना निश्चित महाराष्ट्राचे राजकारणात चांगल्या दिशेने जाईल अशी आशा वाटते पण या कार्यक्रमात एक खंत जाणवली ती म्हणजे या सर्वांसारखा एक आमदार या कार्यक्रमाला नव्हता तो म्हणजे देवेंद्र भुयार. राजकारणाची कोणतीही विशेष परंपरा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, विद्यमान कृषी मंत्र्याला पराभूत करून हा युवक विधानसभेत पोहचलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने करत, लोकांच्या आरोग्याच्या अडचणीत मदत करत 29 वर्षीय देवेंद्र आमदार झाला. खरतर त्यालाही ऐकायला महाराष्ट्राला आवडले असते पण उपस्थितांसारखी त्याची परंपरा नसल्यानेच तो तिथं दिसला नाही. संयोजकांनी किंवा कुणीही अस वगळू नये कारण जेवढं कर्तृत्व या सर्वांमध्ये आहे तेवढेच देवेंद्रमध्येही आहे त्यामुळे अशा कार्यक्रमात देवेंद्र भुयार दिसावा हिच इच्छा....
एखादा असा आमदार का सापडला नाही की त्याच्या घरातील एकही व्यक्ती राजकारणात नाही असा आमदार कार्यक्रमासाठी न सापडणे हा कार्यक्रमाचा पराभव आहे असे मला वाटते
Young MLA's like Dhiraj deshmukh ,Rohit pawar ,Aditya Thackeray ,Hruturaj Patil ,Ishan siddiqie ,Aditi Tatkare on a stage so expected questions were about jobs, education , infrastructures and upcoming policies etc Meanwhile Avdut gupte- Tumhala kavtya mahakal avadto ki tatya vinchu...😀🤦♂️
ह्यांना, लग्न करून ऐशो आराम केंव्हा सुरू करताय? असेच प्रश्न विचारू शकता... CAA करता support मोर्चा कधी काढता आहात? असे प्रश्न विचारणे शक्य नाही... त्याकरता मनसे कडे वळावे लागेल. .
यांनी किती कष्ट केले आहे पक्ष वाढवण्यासाठी??किती मार सहन करावा लागला? किती दगड डोक्यावर लागली? सामान्य जनता मेली हा माझा, तो तुझा करण्यात,अन् कार्यकर्त्याला जर ग्राम पंचायत सदस्य ला तिकीट मिळाले तरी आम्ही खुश??
अरे मंत्र्यानो जरा शेतकऱ्या कडे बघा रे बास करा . कर्ज तरी माफ करा नाही तर त्यांना पर्याय हुडका रे . तुम्ही किती हुशार आहात हे महाराषट्रा ला माहीत आहे बास रे आधीच वेळ झाला तुमच्या सत्ता स्थापन करायला
घराणेशाही बंद करून शेतकऱ्यांच्या विषयी बोला नको तो फालतू कार्यक्रम सादर करून जनतेची फसवणूक करू नका ही पाच वर्षे अशीच एकमेकांना नावे ठेवण्यात संपून जातील शेतकरी कर्ज शेतकरी आत्महत्या याविषयी चर्चा कार्यक्रम आयोजित करा जय श्रीराम जय महाराष्ट्र
अगोदर हे पाच वर्षे पूर्ण केली तर बरं होईल. आणखी घोषणा येत आहेत मि पून्हा येणार. देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे सरकार सहा महिने जास्तीत जास्त टिकणार नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा येणार. धन्यवाद एबिपी माझा..
यांना विचारायला पाहिजे..की शेतकऱ्या साठी काय कराल. शेतीला हमी भाव गरिबांसाठी काय योजना राबवाल शेतकरी आत्म् हत्त्या कशा थाबतील CAA NRC support aahe ka nahi लोकसंख्येवर नियंत्रण कायदा गरज आहे का आतंक वाद कसा थांब वता येईल. असे प्रश्न विचारा जेणे करून जनतेचा यांच्यावर विश्वास बसेल .
या सगळ्यांना घराणेशाही बद्दल विचारा फक्त....कारण सर्वच पक्षांतील बाकीचे कार्यकर्ते नुसते सतरंज्या उचलूनच म्हातारे झालेत ... अन हे मिसरुडं नीट नाय फुटली पन आमदार खासदार झालेत... यात मूर्खपणा हा कार्यकर्ते यांचाच आहे,
Facewash , face cream & powder kontya company chi use karata ha prashna hi vicharayacha rahila barka... Ky vichitrapana aahe ... Politicians ahet he aani yaana KY vichartay aapan?
देवेंद्र भुयार, बच्चू कडू.यांना बोलावले तर टिआरपी नाही मिळणार. कारण आपल्या लोकांना हेच पहावेसे वाटतात. गुलामी आपल्या रक्तात आहे... एखादा इमोशनल प्रश्न विचारू द्या. बघा डोळ्यात पाणी आणुन दाखवतील. नेता मेला कि त्यांच्या मुलाच्या नावाने घोषणा देणारे. आपल्या सारखे हलकट लोक आपणच.