खरे महाराज समोर आणण्यासाठी त्यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं...! #chatrapatishivajimaharaj #maharashtra #abhivyakti Mail: ravindrapokharkar1@gmail.com
''छ. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर त्यांच्या स्मुर्तीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही नाचलो असतो. '' (सर अरनॉल्ड टायबर्ग, लंडन) छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏
आभारी आहे तुमचा आज तुम्ही शिवजयंती दिवशी . कॉ . पानसरे यांना खरी श्रद्धांजली दिली आणि त्याचे विचार तळागाळात पोहोचवाचे काम केले . सर सलाम आहे तुम्हांला 🙏🙏🙏 जय भिम . जय - शिवराय
आज खुप खुप सुंदर माहिती दिली सर....ऊर भरून आला आज महाराजांचे महान कार्य ऐकुन.... पानसरे यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे...✌️
आपण एपिसोड संपन्यापूर्वी केलेलं अपील आजच्या काळाची गरज आहे. आम्हाला शक्य असेल तेवढ्या कॉ. पानसरे लिखित 'शिवाजी कोण होते' या पुस्तकाच्या प्रती विकत घेऊन त्या विनामूल्य तरुण, तरुणी व ज्यांना स्वारस्य आहे अशा सर्वांना, तसेच वाचनालय येथे देऊन समाजात खरे विचार रुजविण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.
छान एपिसोड सर 👍🙏 आमच्या घरात हे पुस्तक सर्वांनीच वाचलं आहे. खूपच छान मांडणी शिवाजी महाराजांबद्दल यात आहे. माणूस मारला पण विचार मरत नसतात हे या खूनी लोकांना कस कळणार? शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा सर.. जय शिवराय 🙏
यांची सूत्रधार प्रथमता शोधा 🙏🙏🏼🙏🏼 छत्रपती. श्री शिवजयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास आपल्या सहकाऱ्यांसह हार्दिक शुभेच्छा जय भीम जय शिवराय 🚩🚩🚩 ❤❤ जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
@@abhivyakti1965 ekda Adam seeker channel la bhet dya. Tumcha udav jai shree ram bolayla haramkhor pna bolto. Ekda hya landyachi Quran Kay bolte samja.
सर, मारू दया, ज्यांची लायकी नसते, ते असेच कृत्य करतात. पण आपण त्यांचे विचारमारू देऊ नका. विचार मेले कि तो महापुरुष सुद्धा संपतो. विचाराने त्यांना जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. जय शिवराय 🌹🙏.
अखंड महाराष्ट्रातील अठरापगड जाती, इतर धर्म आणि इतर पंथातील लोकांना घेऊन स्वराज्य निर्माणकर्ते लोकप्रतिपालक बहुजन प्रतिपालक मानवतावादी समान समतेचा संदेश देणारे एकमेव राजा छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐⛳⛳⛳⛳⛳
सर गेल्यावर्षी आम्ही या " शिवाजी कोण होता " या छोट्या शिवचरित्राचे सामूहिक वाचन घेतले होते, आणि ४० प्रती विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या होत्या... खूप छान आहे हे पुस्तक....
मी हे पुस्तक वाचले नाही मात्र तुमचा कार्यक्रम पाहून मी दादर च्या ideal Book Depo मधून या पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घेऊन वाचेन आणि माझ्या संबंधित लोकांना वाटीन
हे सगळे आम्हाला कधीच माहित पडले नसते .... खरेच इतकी वर्ष फक्त एकाच बाजूने इतिहास बघत आलो जॅक्सन पंडित बद्दल माहिती आणि त्यांचे शिवनेरी किल्ला बद्दल चे योगदान आहे ते खरेच कौतुकस्पद आहे
सर्व बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते माहिती करून देणारे को गोविंद पानसरे यांना शत शत नमन 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज जयंती विनम्र अभिवादन 🙇♂️🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक सर 🚩🚩
Very good analysis.thanks sir .i hv read this book long ago wn comrade Mr pansare wr with us. The government is saying Mumbai police is 2nd best after Scotland yard. They can surely search who is the main captain of these murders. But now the govt itself not interested in this.
अगदी बरोबर पण मग बहुजन समाजातील जे लोकं सजग आणि जागृत नाहीत त्यांचे प्रबोधन करून त्यांना जागृत करणे आवश्यक आहे, त्यासाठी आपण सर्वांनी मनःपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थात बहुजनांमध्ये ब्राह्मणत्व न जोपोसणारे ब्राह्मण सुद्धा समाविष्ट आहेत.
पूर्ण व्ही डी ओ एकला . कॉमेंट्स वाचले.जवळ पास ९८,% लोकं या विचारधारेशी सहमत आहेत.मी पण आहे. पुस्तक विकत घेवून जरूर वाचेल.मत नोंदवले की आपले काम झाले.असे करयला नको.धर्म ,समाज,रूढी परंपरा,राजकारण या बाबत डोळस बनुया.हीच खरी छत्रपती शिवाजी राजेंना खरी श्रद्धांजली होईल वआपणास खरे राजे कळले.असे होईल. डॉक्टर सुरेश पवार (hydro geologist)
आपले विचार धन हे प्रबोधन समाज जागृती करतात,बदल होत आहे,तरुण पिढी आपल्या बरोबर आहे हे त्यांनी केलेल्या कमेंट वाचून आनंद होतो,आपले विचार तर महत्वाचे आहेतच,,पण आपले योगदान असेच आत्मविश्वासाने चालू राहावे ,,धन्यवाद सर
मनुवादी किती पर्यन्त करत आहे महाराज यांचा इतिहास संपवण्यासाठी तरी त्यांना yes येत नाही 👍 राजे आहेत ते त्यांचा इतिहास कुणीही संपवू शकणार नाही जय शिवराय 🚩🚩🙏🙏
त्यांनी खरं चांगलं केलं पुस्तक लिहिलं ते फक्त शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख टाळायला लागत होता तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागत होतं बाकी पुस्तक चांगले आहे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या चांगल्या रीतीने सांगितलेला आहेत.जय छत्रपती शिवाजी महाराज.
Wish you a very happy Shivjayanti, sir! Thank you for this very informative video. I agree with you. Let me tell you that I started following our channel Abhivyakti after watching your video on Jackson. And I have long ago read the book by Com. Pansare. When I recommended this book to one of my friend, who seemed to be under the influence of RSS, didn't replied but stopped talking with me.
एकदम बरोबर विश्लेषण पोखरकर साहेब, आपला शेतकरी प्रश्नावरील विडिओ पण मस्तच .... अजून 1 विषय असा वाटतो की त्यावर आपल्यासाख्या जाणकारांनी विडिओ बनवावा जेणेकरून पूर्ण तटस्थपणे लोकांना खरी माहिती कळेल. गेले काही दिवस एक ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे बंगालमधील संदेशखाली नामक ठिकाणचा. त्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय मीडियामध्ये बऱ्याच उलटसुलट बातम्या येत आहेत. तरी त्यावर आपल्यासारख्या जाणकारांनी विस्तृत विवेचन करणारा विडिओ बनवला तर बरे होईल. कारण त्या विषयावर पण सरकारची चालढकल चालू आहे.
अगदी खरा इतिहास सांगितला सर..हेच कारण आहे या घटना मागे..हा विदियो शेअर करणे हीच यांना खरी श्रध्दांजली आहे..खूप आभार व धन्यवाद...🙏 बोरी बाभळी उगाच जगती,चंदन माथी कुठार...उध्दवा अजब तुझे सरकार.😔
छ.शिवरायानी हिन्दवी स्वराज्य स्थापले....हिन्दू राष्ट्र नव्हे....हिन्दवी म्हणजे हिन्दूस्थानात तत्कालीन राहणारे सर्व समाज घटकांचे स्वराज्य....मुस्लिम द्वेष तर नाहीच नाही... छ.शिवराय यांना...मानाचा मुजरा ❤
सत्य हे नेहमीच कटू असते. कित्तेक माणसांना मारतील, पण विचार.! ते तर अमर असतात. तुम्ही एक पानसरे माराल तर त्यांच्या विचारांमुळे इथे लाखो उत्पन्न झालेली दिसतील.❤ सर 🙌🙌🙌🙌🙌❤
पोखरकर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्याच दिवशी स्वर्गीय काॅम्रेड गोविंद पानसरे व त्यानी लिहलेले शिवाजी कोण होता या विषयावर भाष्य केलेत स्वागतार्ह आहे. कोल्हापूरात असताना पानसरे यांचे कष्टकर्यासाठीचे कार्य खुप जवळुन पाहिलय त्यांची भाषण ऐकली आहेत. कारण आमच्या वस्तीसह कोल्हापुरातील सर्वच श्रमिकांना एकत्र करुन त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज पानसरे बनले होते. काही लोक त्यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतात कि शिवाजी असे एकेरी का संबोधतात. जेव्हा पुस्तकात काहीच आक्षेपार्ह मिळत नाही तेव्हा असे भावना भडकविणारे शब्द शोधून लोकांची दिशाभूल करुन विरोध निर्माण करायचा ही वर्षानुवर्ष भारतातील कर्मठ जात्यंध समाजाची खोड आहे. आपण अरे देवा म्हणतोच कि. अरे पांडुरंगा म्हंटल्याने पांडुरंगाचा अपमान झाला असे कसे म्हणणार ऊलट पांडुरंगांशी ती व्यक्ती एकरुप होते तेव्हाच अरे देवा हा जवळकीचा शब्द ओठात येतो. असो. आपला जॅक्सनचा जीवनावरील एपीसोड पाहिला आहे. तेव्हा असे म्हणु शकतो कि जॅक्सन म. गांधी ते कलबुर्गी पानसरे यांच्या मारेकर्यात साम्य आहे. ते इथल्या कर्मठ जात्यंध समाजाला भीती वाटते कि आपले वर्ण वर्चस्व जात वर्चस्व धोक्यात येईल कि काय. त्यातुनच हे समाज सुधारणेचा विचार मांडणाऱ्यांचे खुन पाडत आहेत. आता प्रश्न पडतो कि मारेकर्यांच्या सुत्रधारापर्यंत पोलीस का पोचत नाहीत. पोखरकर ऊघड गुपीत आहे सुत्रधार हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आहेत त्यात त्याना राजाश्रय आहे. म्हणुनच तिथपर्यंत पोलीस पोचतात पण पुढे जात नाहीत. साधे ऊदाहरण जेम्स लेन याला शिवाजीमहाराजा बद्दल चुकीचा बदनामीकारक मजकुर देणारे गोखले इन्स्टिटय़ूट चे डाॅ बहुलकर होते सर्वाना माहीत पडले. राज ठाकरे यांच्या अनुयायांनी बहुलकर यांच्या संस्थेवर ॲक्शन केली त्यांच्या तोंडाला काळे फासले इतक्यात वरुन सुत्र हलली सर्व शांत झाले.लोक जेम्स लेन त्याचे पुस्तक व बहुलकर या सर्व गोष्टी विसरले. तेच पानसरे केस मधे होत आहे. जोपर्यंत सुत्रधाराना राजाश्रय आहे तो पर्यंत पानसरे याना न्याय मिळेल याची गॅरंटी नाही हेच सत्य आहे. पोखरकर तुमच्या विश्लेषणात्मक विचारावर कर्मठ कडुन शिव्या पडणार आहेत हे तुम्हासही चांगलेच माहीत आहे. पण ठाम पणे व्यक्त होत रहा सुज्ञ विचार करणारा समाज तुमचा पाठीशी आहे याचा विश्वास आहे. अभिव्यक्ती हे सत्याची कास ठेवून चालणारे चॅनेल आहे माझ्या शुभेच्छा आहेत 👌👍👍🙏🙏