Тёмный

खुनशी सरकार... ठाकरे-पवार खरे सूत्रधार? 

Anay Joglekar
Подписаться 118 тыс.
Просмотров 121 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 612   
@pramodamrutkar9886
@pramodamrutkar9886 Месяц назад
योग्य वेळ आणायला हिम्मत लागते फडणवीस यांच्या कडे दोन वर्षा पासून पुरावे आहेत गृहमंत्री असून कारवाई करू शकत नाही
@pkhanore
@pkhanore Месяц назад
योग्य वेळ हीच आहे की लवकरात लवकर कार्य वाही व्हावी आता सत्ता तुमचे कडे आहे
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Месяц назад
फडणवीसां च्या वरचा भरोसा हळूहळू कमी होत आहे.
@ajittamboli9770
@ajittamboli9770 Месяц назад
Yacha kade purave nahi aani ha bhu.....
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
कोर्ट काय करणार आहे राजकारण्यांना शिक्षा देऊ शकेल
@GajananGawas-mj5oo
@GajananGawas-mj5oo 9 дней назад
​@@mahendrakokate644Hutg FC FC
@shailabagwe393
@shailabagwe393 Месяц назад
काय भयानक आहे सगळ. खरच डोक सुन्न होत. अनिल देशमुख ह्यांचा काय हेतु असेल. बॉलिवूडच्या हिरोना की हिरॉइनना पण बोलायच . कसले म्हातार चाळे. आपल विश्लेषण अप्रतीम.
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Месяц назад
योग्य वेळेची वाट बघत राहू नये. यांत भाजपचे नुकसान होईल.
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 Месяц назад
वेळ संपली व सत्ता पण जाणार😢
@neetasr9385
@neetasr9385 Месяц назад
भाजपाची सद्गुण विकृती
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Месяц назад
​@sudhirkarandikar..तुम्हाला मुस्लिम धार्जिणे सरकार हवे आहे, हे तुमच्या कॉमेंटवरुन निश्चित होते..
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Месяц назад
​@@shrikrishnaaghaw5317त्यांची प्रतिक्रिया नैराश्य आणि उद्वेगातून आलेली आहे!
@user-yf9pt4tw1b
@user-yf9pt4tw1b Месяц назад
⁰p0​@@sudhirkarandikar9004
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Месяц назад
आरोप करणाऱ्याला पुरावा द्यावा लागतो त्यामुळे बिनपुराव्याचे बोलणाऱ्यांना सरळ पुरावा. कमी-अधिक प्रमाणात सगळेच दोषी आहेत म्हणूनच वेळेनुसार प्रमाणात आरोप करून एकमेकांना सांभाळून घेत असतात असाच जनतेचा समज पक्का होत चालला आहे.
@aunnakhe8597
@aunnakhe8597 Месяц назад
आपले म्हणणे अगदी खरे आहे फडणवीस योनी फक्त घोषणा केल्या व वायफळ बडबड केली योगी आदिनाथ यांच्यासारखी कोणतीही ॲक्शन घेतलेली दिसत नाही
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 Месяц назад
मीरा भाई दर ला घेतली होती की सारखीच अशी घेता येणार नाही युपी अपल्या पेक्षा मागास आहे
@avinashpatil4394
@avinashpatil4394 Месяц назад
​@@narayanvirkar8704g
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Месяц назад
उबाठाविरुद्ध इतके पुरावे असतांनाही फडणवीसना त्याच्याबद्दल इतकं प्रेम कां? ही गोष्ट जनतेच्या मनात फडणवीसांबद्दल शंका निर्माण करते आहे. साधा मातोश्री २ चा हिशोब ते एका शब्दाने आपल्या कुठल्याही भाषणात कां विचारीत नाहीत? सगळ्यांना ऊठ सुठ ED CBI च्या जाळ्यात अडकवणारे फडणवीस आणि त्यांची भाजप उबाठाच्या वाटेला मात्र जात नाही, हे आश्चर्यकारक नव्हे काय? उबाठाच्या लंडनमधील प्रॉपर्टीचा हिशोब विचारायला फडणवीस कां घाबरताहेत? ह्याचाच अर्थ साफ आहे, कुठेतरी पाणी नक्कीच मुरतं आहे! नुसतं वेळ आल्यावर करतो, करतो म्हणायचं पण करायचं मात्र काहीच नाही. फडणवीसांच्या कथनी आणि करणीत फार फरक आहे, त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील पत नक्कीच घसरू लागली आहे, ह्यात कसलीही शंका नाही!😡😤👎
@arnavpatil4096
@arnavpatil4096 Месяц назад
Tumi matdan chya divashi picnic pan tyni sagle karayache😂😂 Yatha prajja tatha raja
@sameer838
@sameer838 Месяц назад
काहीही एक्शन घेतली की हे लोक महाराष्ट्र द्रोही सिद्ध करून सहानुभूती घेतात म्हणून निवडणूक होई पर्यन्त गप बसणि
@rashmishanbhag8257
@rashmishanbhag8257 Месяц назад
महाराष्ट्राला आता योगी सारखा मुख्य मंत्री हवा आहे.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 Месяц назад
बाळासाहेब खंडणी वसूल करुन अशीच मध्यस्थी करायचे
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Месяц назад
उत्तम विश्लेषण. सामान्य माणूस म्हणून हे सर्व ऐकणे सुध्दा नको वाटते. राज्याच्या, देशाच्या प्रगतीचा विचार कधी करणार. (फक्त स्वतःच्याच स्वार्थ बघत राहाणार.
@prakashdongre5028
@prakashdongre5028 Месяц назад
फडणवीस सारखा दुबळा गृहमंत्री मी तरी अजून पहिला नाही. तरीही मी BJP लाच मत देणार. देश वाचवायचा. आहे. शिंदे ना मे परत मुःख मंत्री पाहू इच्छतो.
@manglatikale3140
@manglatikale3140 Месяц назад
Exactly. Same opinion.
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 Месяц назад
Yess. Same openion
@blackblack1553
@blackblack1553 Месяц назад
या पाच वर्षांमध्येच सिव्हिल वाॅर करूया नाहीतर बांगलादेश पेक्षा ही खराब परिस्थिती निर्माण होणार यांनी तर आयएएस आयपीएस भरलेत. खोटारडा नंबर वन केंद्रात बसलेत
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Месяц назад
ह्या फडणवीसला मत देऊनही उपयोग नाही त्याला बुद्धिबळाचा पट देऊन त्याच्यावर खेळायला बसवायला हव.पहिल्या पसंतीची आणि दुसरी पसंतीची मत कशी मिळावयाची.तिथेच त्याची अक्कल चालणार.
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Месяц назад
​@@anjalimedhekar-surana5510mi ek kattar Hindu wadi majya sarka hindu wadi Tula purya bramandat milnar nahi tari sudha mi sangto BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@shripadapte258
@shripadapte258 Месяц назад
हे जे म्हणतात योग्य वेळी आम्ही सांगू त्यांना कोर्टात खेचायला पाहिजे.गुन्ह्याची माहिती दडवून ठेवली म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Месяц назад
परमवीर सिंह स्वतः काही धुतल्या तांदळासारखे मुळीच नाही हे नक्की! अगदी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना तुरुंगात कसे छळण्यात आले होते हे मोठे उदाहरण
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Месяц назад
TRP प्रकरणात सुध्दा रिपब्लिक भारतला नाहक फसवून 1000 कर्मचार्यांवर कारवाई केल्या
@blackblack1553
@blackblack1553 Месяц назад
एकदम बरोबर, अशा सगळ्या माणसांची टोळी एकत्र करून आम्हाला देशभक्ती करायला सांगतात?
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 Месяц назад
सोंगटी आहे परमवीर! चाल करून नामानिराळे रहाणारा दुसराच आहे .
@ajaymane1063
@ajaymane1063 Месяц назад
परमवीर सिंह धुतल्या तांदुळाचे नसले म्हणून अनिल देशमुख, शरद काका आणि उध्वस्त खान धुतल्या तांदुळाचे नाही होऊ शकत.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Месяц назад
@@ajaymane1063 नक्कीच! हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सुचवायचे आहे परमवीर स्वतःचा बचाव करताना आपण कसे हतबल झालो हे दाखवतात पण दोघेही दोषीच आहेत
@ushamulye867
@ushamulye867 Месяц назад
महाराष्ट्रात फक्त भाजपचे govt येणे आवश्यक आहे.
@hogaderajendra5114
@hogaderajendra5114 Месяц назад
फडणवीसांनी संधी सोडली पण ठाकरे सोडणार नाहीत. तेव्हा फडणवीसांना पश्चाताप होईल. त्या बरोबर महाराष्ट्रीय जनता असहाय्य होईल.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
Fadanvis , a crucade mentality against maharashtra .
@vedangkulkarni1361
@vedangkulkarni1361 Месяц назад
Thakare far premal aahe ka​@@hearttouchingbeats3901
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 Месяц назад
अगदी बरोबर आहे तेच होणार फडणवीस जेथून निवडून येतात तेथून निवडून येणार नाही. म्हणून उद्धव ठाकरे बोलले आहेत की एकतर फडणवीस राहतील किंवा मी तरी राहीन.
@mukundaravandekar2586
@mukundaravandekar2586 Месяц назад
लिहून ठेवा, काहीही काहीही काहीही होणार नाही, लोकांना फक्त मूर्ख बनवल जात आहे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Месяц назад
अनयजी करमुसे, खिचडी, पत्राचाल ही प्रकरणाचे काय झाले. ही प्रकरणे फास्ट ट्रॅक वर चालवायला हवीत. त्या मुळे सरकारवरचा विश्वास कमी होतोय.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
डॉक्टर पाटकर प्रकरण पण..
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
आपल्याकडे कोर्टात निर्णय लवकर लागत नाही
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Месяц назад
50 / 50 असत ते काय सामान्य जनता आहे का ?
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Месяц назад
Ani Justice Lohiya case pan
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 28 дней назад
करमुसे खिचडी वाझे जिलेटीन कांड्या दिशा सलियान ही सर्व प्रकरणे प्रलंबित का ठेवली आहेत यात नक्कीच फडणवीस यांना खूपच खोके मिळाले असणार वाटल नव्हत फडणवीस असा माणूस असेल
@hemantgharpure4040
@hemantgharpure4040 Месяц назад
आता या गोष्टीचा उबग आला आहे.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Месяц назад
परमवीर सिंग ला #करामतीनीच. नेमलं होतं , मर्जीतले आहेत म्हणून , वाजेला बेस्ट CM ने नेमलं होतं तेव्हां आपली कामं करून घ्यायला !!! एकंदरीत #गुंडा राज होतं
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Месяц назад
सगळे राजकारणी आरोप आरोप हा खेळ खेळत आहेत. ....... पण निराशा फक्त फडणवीसांच्या कडून होत आहे....
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Месяц назад
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹देवाभाऊ कोणाची वाट पाहताय ----लगेचच कडक कार्रवाही करा ना 👍🏿👍🏿🌸🦾🌺🦾🌺🦾🌺
@PrakashShahane-m4g
@PrakashShahane-m4g Месяц назад
उध्दट सरकार सुलतानशाहीचे सरकार होते. किती भयानक अत्याचार होत होते. त्यामुळेच निषेध आणि धिक्कार.
@जयश्रीराम-म3ट
@@PrakashShahane-m4g अगदी खरं. ते यवनांचे सरकार होते
@sopanpawar4288
@sopanpawar4288 26 дней назад
ऊद्धटच तो! बाळासाहेब ठाकरेंनी अंध धृतराष्ट्राप्रमाणे या दुर्योधनाला राजपद दिले. आता तर त्याने गोल जाळीदार टोपी घालुन सुन्ता करुन घेतली.
@jbpatil4246
@jbpatil4246 Месяц назад
एवढे पुरावे असताना फडणवीस साहेब गप्प का कोणत्या गोष्टीची वाट बघतात ,अशा वेळी खरोखा र योगी आदित्य नाथ ची आठवण येते.
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 Месяц назад
महा आघाडी चे सरकार परत कधीही महाराष्ट्राला नकोय.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
Same we think , never mahauti . 😂😂😂
@shahurajmane4843
@shahurajmane4843 Месяц назад
पण येतय ना .. उबाठा तर आताच मुख्यमंत्री झाल्यासारखं फिरतय 😊
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 Месяц назад
फडणवीस तर मविआच यावी द्रुष्टीने निष्क्रिय झाले आहेत यावर्षी शिवाजी पार्क वर रावण दहन जोरात होणार. सर्व पुरावे जाळण्यासाठी किरीट सोमय्या,आशिष शेलार, आणि फडणवीस मशाल हातात घेऊनच उभे आहेत .मागे तुतारी वाजवायला सुप्रिया सुळे उभ्या रहातील .
@sopanpawar4288
@sopanpawar4288 26 дней назад
खंडणी सरकार?
@srhsrh628
@srhsrh628 Месяц назад
महाविकास आघाडीला बॅकफुटवर आणायचे असेल तर हीच वेळ आहे ही सर्व प्रकरणे बाहेर काढण्याची!
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Месяц назад
🔔
@shivramkarmalkar6156
@shivramkarmalkar6156 Месяц назад
आता सत्ता आहे सगळ्यानाच आत टाका.आदित्य नाथ सारखी हिमंत शिन्दे आणि फडणवीस दाखवी. जय हिंद जय महाराष्ट्र.
@gajananjoshi7566
@gajananjoshi7566 Месяц назад
भूजबळ काळात पण पैसे घेऊन बदल्या होत होत्याच
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
आता वॉशिंग मशीन मधे धुतले असावे
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 Месяц назад
खरचं अनयजी ही विडीओ ऐकताना फार विषाद वाटला. सुसंस्कृत, विचारांसाठी राजकारण करणारा महाराष्ट्र , इतर राज्यांना आदर्श असणारा आपल्या महाराष्ट्र कोणत्या थराला पोहोचला हे ऐकुन मन खट्टु झाले. मविआ चे "वि" विनाश ठरले.
@sureshwalawalkar6227
@sureshwalawalkar6227 Месяц назад
ठाकरे सरकार असताना ज्या ॲक्शन त्वरीत व्हावयाच्या तशा ॲक्शन होताना दिसत नाही . नारायण राणे नी फक्त कानाखाली म्हटल्यावर त्यांना अटक झाली आज कोण काय काय म्हणत असले तरी ॲक्शन होत नाही सरकारने हा विषय गंभीर पणे घ्यावा .
@liladharjawale8350
@liladharjawale8350 Месяц назад
या उद्धवन बाळा साहेब यांच्या विचारांची राख रांगोळी करून टाकली आता पूर्ण हिरव्या झेंड्याचा आहारी जाऊन महाराष्ट्रयाची वाट लावणार हे नक्की
@srsagareshriram3314
@srsagareshriram3314 Месяц назад
मला असं वाटतं की ठाकरे सरकारच्या काळात ज्या कारवाया त्वरीत झाल्या त्यामुळेच ते सरकार गेले. म्हणून फडणवीस विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. कारण सर्व विरोधक तसेच पूर्ण इक़ोसिस्टीम वाटच पाहतायत की फडणवीस एखादी चूक कधी करतायत. एखादी छोटी चूक देखील फार महागात पडू शकते. याचे एक साधे उदाहरण म्हणजे फडणवीसांचे एक वाक्य, मी पुन्हा येईन. लोकांनी किती गहजब माजवला होता या वाक्यावरून.
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Месяц назад
​@@liladharjawale8350mala ek sang . Shivsene cha janm Marathi mansala support karnyasati jala hindutva sati nahi he lakshat tev
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Месяц назад
​@@liladharjawale8350abey fada20 pahate pahate kunabarobar gela hota shapth gyayala? Ten pan MVA sarkar yenya aadhi. Saale gaddar, tumhi gele tar chalate ka bhexxx?
@pmg8425
@pmg8425 Месяц назад
फडणवीस जर योग्य आणि कठोर कारवाई करणार नसतील तर सत्ता जाणार आणि खोट्या गुन्ह्यामध्ये फडणवीस पण तूरंगात जाणार.
@जयश्रीराम-म3ट
100%
@pmg8425
@pmg8425 Месяц назад
कठोर कारवाई का करत नसतील गृहमंत्री??? यांची पण शेपूट कुठ तरी अडकली नसेल कशावरून??
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Месяц назад
यांचे राज्य खालसा होईपर्यंत यांची योग्य वेळ येणारच नाही बहुतेक.बोलाची कढी आणि बोलाचा भात.फडणवीस विरोधी पक्षनेते असताना असं वाटायचं की राज्य हातात आलं की लगेच कारवाई होईल
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 Месяц назад
यांची योग्य वेळ केंव्हा येणार ते परमेश्वरालाच माहित.
@sandhyajoshi2081
@sandhyajoshi2081 Месяц назад
फडणवीस/ bjp ने लवकर ॲक्शन घायला पाहिजे हिच ती वेळ आहे नाहीतर परत लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल. महाराष्ट्रात bjp सरकार पाहिजे
@bharatpatil3507
@bharatpatil3507 Месяц назад
आता..upta..शेट
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 Месяц назад
🔔
@shripadkulkarni8036
@shripadkulkarni8036 Месяц назад
महाराष्ट्र सरकार व वरिष्ठ नोकरशाही दोन्ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. एथील परिस्थिती बिहार व बंगाल पेक्षाही भयंकर आहे. याला मुख्यता पवार परिवार जबाबदार आहे.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Месяц назад
शाम मानव कुठे गेलाय दिसेना आजकाल
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Месяц назад
आज बॉलीवुड नसेल पण मराठी नाट्य -चित्र क्षेत्रातील लोक रा ठा कडे जातात!
@raghunathsatale5388
@raghunathsatale5388 Месяц назад
शरद पवार असो किंवा ठाकरे घराणे असो फक्त आणि फक्त या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याची वाट लावली।
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
What about fadanvis ? Who denied our maratha reservation ?
@जयश्रीराम-म3ट
MVA​@@hearttouchingbeats3901
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Месяц назад
Narrative​@@hearttouchingbeats3901
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Месяц назад
​@@hearttouchingbeats3901 devender fadvnis sarka halkat nalayak manus dusra milnar nahi
@जयश्रीराम-म3ट
@@damodarverekar2659 कारण पहिलेच अनेक हलकटांनी ती जागा बळकवली आहे!
@hariomtest4058
@hariomtest4058 Месяц назад
अहो अनय जी वाजे व परमवीर सिंग यांनी पुष्कळ सांगितले पणं केंद्र राज्य कोणतीही ॲक्शन घेत नाही हे दुखणे आहे वेळ निघून गेली तरीही केस लावून धरली नाही बुलडोझर वाले फक्त योगी जी चालवू शकतात केंद्रात फक्त 240 जागा जेंव्हा बहुमत होते तेंव्हा नाही हे ऊसाचे गुऱ्हाळ असेच सुरू राहणार
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 Месяц назад
योग्य वेळ येणारच नाही. कारण महाराष्ट्राची 60% मतदार हि कोणा पक्षाच्या बरोबर आहे .हे तुम्हाला ठाऊक आहेच. तुमचे विश्लेषण 👌
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Месяц назад
अनयजी, दोन वर्षे सत्ता येऊन काही उखडू शकले नाहीत; आता काय उखडणार, हे सरकार? योगी आदित्यनाथजींसारखा चांगला पर्याय जर असता तर, लोकांनी ह्यांनाच उखडले असते. साध मंत्रीमंडळ विस्तार करू शकले नाहीत. ह्यांच्यात काय दम आहे?
@sureshpardeshi1736
@sureshpardeshi1736 Месяц назад
महाराष्ट्रात्त ही एखादे योगिजी निर्माण जाले पहिजे, तरच प्रगति शाक्य आहे
@ganeshannadate5801
@ganeshannadate5801 Месяц назад
Anay ji. All party politicians loosing their credibility. This is not good sign.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 29 дней назад
मवीआ.चे सरकार म्हणजे अत्यंत नीच प्रवृत्तीचे खुनशी सरकार होते.आपले नशिब चांगले म्हणून अडीच वर्षात नेस्तनाबूत झाले ❤
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Месяц назад
काही होणार नाही. ऐकायचं आणि गप्प बसायचं. कोर्ट हे ऐकत नसेल? सांगा गाड्यांची लॉगबुक आणि बंगल्याच विडिओ शूटिंग बाहेर काढलं तरी अर्ध कळेल आणि आणखी शोधलं तर उरलेलं सत्य कळेल.
@avinashbole7963
@avinashbole7963 Месяц назад
जोगळेकर जी पाच वर्षातून एकदा मतदाराचे पाया पडून मतदान करून घ्यावयाच व नंतर पाच वर्ष शासकिय यंत्रणेचा वापर करून आपली पापे झाकून घेतात हीच सत्यता आहे.
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 Месяц назад
जर खरच काही आरोपांमध्ये तथ्य होते तर मग 2 वर्ष सत्तेत आल्यावर काहीही केले नाही कारण CBI, ED सगळे आपलेच नाही. कारणे अगम्य आहेत
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Месяц назад
Fednevisफडणवीसांकडे कोणतेही पुरावे नाहीत, फक्त अफवा आहे. त्यांना स्वतःला आत टाकण्याचा कट रचला तरीही पुरावे सादर करत नाहीत, म्हणजेच त्यांच्याकडे पुरावे नाहीत ठोस पुरावे तर नक्कीच नाहीत. कोणालाही काहीही होणार नाही. आम्ही देशासाठी बीजेपीलाच वोट ( मोदींना)देणार . श्री स्वामी समर्थ
@TwinsProGaming
@TwinsProGaming Месяц назад
🙏सर जाऊ द्या हो,सब कुछ गोलमाल है भाईसब कुछ गोलमाल है 😂
@prabhakarchitale14
@prabhakarchitale14 Месяц назад
1 TB पुरावे असलेला पेन ड्राइव आमच्याकडे आहे पण आम्ही त्याची रोज मनोभावे पूजा करतो ,कारण कुणाला दुखावणे आमच्या रक्तात नाही .
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Месяц назад
अगदी चुक... फडणवीस फक्त चंगू.मंगू सांगल तिथ छु होतोय.. दोरी त्याचं हाती आणी हे दिल्ली दारात भारी अस झालीय पवार साहेब ....83 वर्ष चा जवान 2024 च्या राज्य निवडणूक मध्ये bjp फडश्या पडणार..पार 12 वाजवणार नक्की ..मराठा..भीम मिम...आणी इतर तर आहेच ... अगदी वाटोळं केलंय सामान्य माणसाचे.. आणी जोगळेकर..कुलकर्णी..सूर्यवंशी..भाऊ..कांझी..आणी अजून 3 जन नुसती तळी उचलतात bjp ची.. आणी हे 5% ,पण कायदे न कारवाई करत नाही.. निषेध...bjp चा मतदार त्या मूळ.मतदान साठी बाहेर पडत नाहि... अजून तरी सुधरा नाहीतर बसा बोंब मारत
@VIJAYKUMARAMIN
@VIJAYKUMARAMIN Месяц назад
Waqf बोर्ड मुळे दोन वर्षे पळापळ होईल.आता ह्या गौप्यस्फोट मुळे 6 महिने सावरा सावर करायला लागतील.
@nitinbelsare5845
@nitinbelsare5845 Месяц назад
सहज आठवलं म्हणून, देशमुख बनियन घ्या जाहिरातीत झळकले होते 😊
@ardate9005
@ardate9005 Месяц назад
हरत असलेला क्रिकेट चा सामना काहीतरी चमत्कार होईल ह्या आशेनं पाहतो ती अवस्था आपल्यासारख्या हिंदुवादी लोकांची आहे.
@ssp457982
@ssp457982 Месяц назад
Fadnavis will do nothing even if Anil Deshmukh accuse him of being Dawood's man
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 Месяц назад
आयुक्ताला वाटते की जर आघाडीचे सरकार आलेतर आपली घान होईल म्हणुन घाबरते.
@deepakvast6641
@deepakvast6641 Месяц назад
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री साठी लायकच नाहीत.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Месяц назад
दारू गोळ्यात पाणी ओतलं आहे
@ajittamboli9770
@ajittamboli9770 Месяц назад
😂😂😂😂😂
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Месяц назад
अभी नहीं तो कभी नहीं! येत्या निवडणुकीमध्ये युतीला चुकून नाहीच बहुमत मिळाले तर फडणवीस, शिंदे यांना तुरुंगात टाकले जाणार, कितीही होऊ शकते. घर कोंबडा म्हटले म्हणून पण तुरुंगात पाठवतील. या सर्व गोष्टी माहीत होण्याचा आमचा अधिकार आहे.
@hemantshah6135
@hemantshah6135 Месяц назад
Jay Shri Ram
@bipinsautadekar7832
@bipinsautadekar7832 Месяц назад
कधी तो दिवस येणार किती वाट बघायची
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Месяц назад
कारवाई होणार नाही कारण एकहाती सत्ता नाही. एकमेकांत तंगड्या अडकलेल्या आहेत. कारण राजकीय संबंध सांभाळावे लागतात. 😢😢😌😌
@chandrashekharkulkarni7005
@chandrashekharkulkarni7005 Месяц назад
मराठी श्रोत्यांसाठी कृपया अंतरराष्ट्रीय घडामोडींवर पण व्हीडीओ बनवावा. सगळे चांगले मराठी चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणावरच बोलत आहेत.
@sudhirkarandikar9004
@sudhirkarandikar9004 Месяц назад
वेळ गेली व युतीची सत्ता पण जाणार उत्तम संसदपटू मुखमंत्री, तुरुंगवासी ग्रुह मंत्री व अर्थमंत्री होणार, सगळ्या केसेस बस्तानात जाणार, नव्या केसेस होणार व शिक्षा पण होणार 2 वर्ष झोपल्याबद्दल
@जयश्रीराम-म3ट
@@sudhirkarandikar9004 खरं आहे. आपल्याकडे एकी नाही याचा फायदा अनेक वर्षांपासून यवन घेतायत व सामान्य लोक समजून सुद्धा दुष्टांना मत देतात.
@vidyakulkarni9278
@vidyakulkarni9278 Месяц назад
मी तुमच्याशी सहमत आहे
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Месяц назад
आघाडीने फक्त सुदाचे राजकारण केले आहे आपले भ्रस्टाचार बाहेर काढणाऱ्यालाच अडकवणे हाच काँग्रेस पवार ठाकऱ्या चा हेतू होता, हे राजकारण आवडणारे हिंदू धन्य आहे
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Месяц назад
परमवीर सिंग काय किंवा अन्य सरकारी अधिकारी काय, काही मिळाल्याशिवाय दारुगोळा बाहेर काढतील कां ?
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
काही होणार नाही तर्क, वितरका शिवाय
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 Месяц назад
भाजपाची योग्य वेळ कधीच येणार नाही. खरोखरच मविआ सरकार आलं तरी चालेल एवढे शेपूट घातले आहे बिजेपी ने.
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 Месяц назад
कधी कधी अस वाटत सगळे पक्ष एकाच माळेचे मनी आता फक्त महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे सारखा नेता ची गरज आहे 🙏
@deepakmahadik1615
@deepakmahadik1615 Месяц назад
अगदी अचूक विश्लेषण. 👌👍
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 Месяц назад
उबाठाचे विनाश काळी विपरीत बुद्धी
@user-jb3qn6cb6x
@user-jb3qn6cb6x Месяц назад
विनाश तर भाजपचे होणार.
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
पक्ष फुटून ठाकरे 9आणि पक्ष फोडून bjp 9 वर त्यापेक्षा दोघे एकत्र राहिले असते तर 45 +राहिले असते..आणि पवार आणि काँग्रेस ला संधी मिळाली नसती.. अडीच वर्ष फडणवीस साहेब CM राहिले असते तर फार बरं झाले असते.. तेल गेल तूप गेलं हाती धुपाटण आलं अशी फडणवीस आणि उदधव दोहोंची अवस्था झाली...
@vivekdesai6133
@vivekdesai6133 Месяц назад
जर सद्गुण विक्रुती सोडायचीच नसेल तर यापेक्षा वेगळ आणखी काय होणार ? एकंदरीतच सगळा आनंदी आनंद आहे !
@sunilghadi1076
@sunilghadi1076 Месяц назад
एवढे कळून काय उपयोग. हे लुंजेपुंजे शिंदे सरकार काही करणार नाही आहे.
@gajanankakad1329
@gajanankakad1329 Месяц назад
Bahot badiya, sir. 😊
@bylagu
@bylagu Месяц назад
नमस्कार शुभ संध्या अनयजी. मी तुमचा हा व्हिडिओ पाहिला, ऐकला. पण मला एक कळलं नाही की तुम्ही जो मजकूर वा माहिती सांगितलीत त्यावरून व्हिडिओचं शीर्षक हे, वसुली सरकार, . . . .ठाकरे-पवार खरे सूत्रधार, हे कसं काय । म्हणजे शीर्षकाचा आणि मजकुराचा काही संबंध मला तरी निदान दिसला, जाणवला नाही, आपण जर या माझ्या शंकेचं निरसन केलंत तर बरं होईल.
@sureshshinde4809
@sureshshinde4809 Месяц назад
अगदी बरोबर मी पण भाजपचा कार्यकर्ता आहे पण देवेंद्र फडणीस काहीच कारवाई करीत नाही चोरांना पाठीशी
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Месяц назад
अनयजी, तुम्ही खूप निराश झाला आहात.पण जनता काही करू शकत नाही. आपल्या पुढे भाजपा शिवाय पर्याय नाही.
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 Месяц назад
Anay always speaks timely on reliable inputs.
@varshajoshi651
@varshajoshi651 Месяц назад
Political दबाव खूप असणार त्यामुळें सरकारी servant बली पडत असतील.
@popatpawar2392
@popatpawar2392 25 дней назад
ठाकरे पवारांचा सरकार कधीच येणार नाही जनतेने त्यांना सर्व ओळखला आहे कोनसी राजकारणी आहेत ते परमवीर सिंग साहेबांनी सत्य तेच सांगितला आहे सत्याचा विजय नक्कीच होत असतो तो विजय झालेला आहे
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Месяц назад
योग्य वेळ कधीच येणार नाही. भाजप का असं कचखाऊ धोरण करते आहे
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 Месяц назад
परमवीर सिंग मागील दोन वर्ष कुठे होते त्यांचा ठाव ठिकाणा कुठे होता?
@shridhargangal4765
@shridhargangal4765 Месяц назад
फडणवीस काही करणार नाहीत. काका व ऊध्धव यांच्या गळ्यात गळे घालतील. वाट बघत बसलेत हे दोघ कधी येतात.
@pbsudhir
@pbsudhir Месяц назад
Really dirty politics in Maharashtra. Every one is having the opponents dirty secrets. But no one is letting anything out. Whatever the secrets it is only for threatening the opponents in a press conference. Only the public are to be blamed for this situation
@avijutams1975
@avijutams1975 Месяц назад
सध्या भयानक परिस्थिती आहे.सगळंच अधांतरी वाटायला लागले आहे.
@user-kg9tq1jg7h
@user-kg9tq1jg7h Месяц назад
हिं योग्य यनार नहि, कारन फ़डनिस मधे दम नाही, त्याला योगीच पाहिजे
@user-bv2pd7ut8c
@user-bv2pd7ut8c Месяц назад
जो पर्यंत शिक्षा होत नाही.तो पर्यंत जनतेला विश्वास बसणार नाही.
@bhanumudholkar6149
@bhanumudholkar6149 10 дней назад
फडणवीस साहेबांनी आक्रमकता दाखवावी.योग्य वेळ म्हणजे सरकार जाण्याची वाट बघणे होय.
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Месяц назад
खरंच चेहऱ्यावरूनच अनिल देशमुख निर्बुद्ध वाटतात
@jagdishingole709
@jagdishingole709 Месяц назад
महा आघाडी सरकारचे डझनावारी प्रकरणे आहे एकावरही कारवाई नाही झाली, पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आणि आता दोन वर्षे हातात सत्ता असताना हिंदूंच्या एकाही प्रश्नाला न्याय दिला नाही, आता मतांचा टक्का अजून घसरणार असे दिसते !
@ajayparadkar
@ajayparadkar 27 дней назад
महाराष्ट्राचा म्हातारा नरकासुर ढगात गेलयावर योग्य वेळ येईल
@shamamadye491
@shamamadye491 Месяц назад
Ananya ji parfect satya bolata✌️💯👍👩‍👩‍👧‍👧
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
अनयजी, आपले म्हणणे योग्य आहे.देवेंद्रजी कांहीच करणार नाही.बोला आणि स्वस्थ बसा, धन्यवाद.
@atharvdeshmukh6038
@atharvdeshmukh6038 Месяц назад
उत्तर प्रदेश व बिहार या दोन्ही राज्यांत जातियवादाला विरोधी पक्षाकडून प्रोत्साहन दिले जाते आहे
@shwetadesai2263
@shwetadesai2263 Месяц назад
अगदी बरोबर विश्लेषण
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 29 дней назад
व्हा, फारच अजब रसायन आहे,ऊध्दवा तुझे शासन,सरकार , हुकुमशाही होती... पण ..कठीणच होते... नियती कोणाला सोडणार नाही......🎉🎉🎉😢😅😅😊😂❤
@user-jo4jz4cm3h
@user-jo4jz4cm3h Месяц назад
घडी घडी सुन्न व्हायला होत हे म्हणन बरोबर नाही.आपल म्हणन स्पष्टपणे निर्भय होऊन मांडावेत. आपण आभ्यासपूर्ण मांडणी करतात हे फार चांगले आहे
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Месяц назад
फडणवीस साहेब यांच्या कडे पेनड्राईव पुरावे काही नाही
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Месяц назад
अडीच वर्षे ऊध्दव सरकार किती पाळयंञी कट कारस्थाने करत होते.
@shivajimore8639
@shivajimore8639 Месяц назад
महाराष्ट्र मधील राजकारणावर काहीच ऐकू वाटत नाही, उद्या मतदान सुद्धा nota ला करावे असे वाटत आहें, hopeless सर्व राजकारणी मंडळी 🙏🙏
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 Месяц назад
नोटा ला मतदान करू नका, बाकी कोणत्या पक्षालाही करा, पण मतदान करा
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 Месяц назад
Really True. Worried about Maharashtra 's Politics.
@Rvp199
@Rvp199 Месяц назад
हे राज्य गृहमंत्राच्या दयेवर चालू आहे असेच वाटते.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Месяц назад
थेरडा आता कसला बाॅलिवुडवर आपला दबदबा प्रस्थापित करणार?
Далее