नमस्कार, हा खरा इतिहास आपल्या पुढच्या नव्हे आत्ताच्याही पिढीसमोर कधी आणि कसा येणार!! इतिहासाची मोडतोड पाहून मन अक्षरशः उद्विग्न होते. आपल्या सारख्या तपस्वी, अभ्यासू अत्यन्त ज्ञानी व्यक्तीला या पुरोगामी (?) महाराष्ट्रात जी अवहेलना, अपमान, त्रास सहन करावा लागला त्याबद्दल लाज वाटते! आपण सतत असेच बोलत, लिहित रहा आणि निद्रिस्त समाजाला जागृत करत रहा, आपल्याला विनम्र अभिवादन 🙏
हा काही इतिहासकार नाही. याने काय लिखाण केले आहे. किती peer reviewed journals मध्ये याचे research paper छापून आले. पिवळी पुस्तके लिहून भाषणे देणारा प्रचारक
@@Shrikant_Patilमग तर मेहेंदळे सारख्या लूच्च्या ब्राह्मणाला त्यात publish करून घेणे अतिशय सोपे असायला हवे होते. Biggest hoax Hinduism/Brahminism based on Manusmruti which was publically burnt by Ambedkar.
प्राध्यापकांबद्दल अतिशय उचित बोललात. हितसंबंध राखण्यासाठी, स्वतःचे करिअर करण्यासाठी अनेक प्राध्यापक मंडळी सत्य माहीत असून देखील प्रवाहपतीत होतात परंतु हे होत असताना देखील आपण अभ्यासू आहोत, स्वाभिमानी आहोत असा आव आणत असतात.
@@3lokd633 tuxa baap mich ahe khara. karan tujhya aai cha navra palun gela RSS che kaam karayla tevha tujhya aaila mich uchlun aanli an tu paida xala 😂
@@Renaissance861 काय सांगतो , खरं की काय. मग खूपच भयानक आहे हे. तुझा चांगलाच अभ्यास आहे वाटतो गजानन मेहंदळे ह्याचा. मग आता तू लवकर सांग की गजानन मेहंदळे ह्यांनी त्यांच्या पुस्तकात काय खोटे सांगितले आहे ?
रामराम असा अभ्यासू वृत्तीने इतिहास सर्वांसमोर मांडला जावा जेणेकरून सर्वांना सत्य समजेल अर्थपूर्ण महत्वपूर्ण ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद.
म्हणजे लेफ्टीस्टी काँग्रेसी इकोसिस्टीम असंही काम करते तर !! ह्या नतदृष्टांनी तर आपला इतिहास सुद्धा नासवून टाकलाय !! आपल्या सारख्या अभ्यासक स्पष्टवक्त्यांकडूनच इतिहास ऐकायला हवा. तरच खरी माहिती कळेल. ...मनःपूर्वक धन्यवाद सरजी.
असे वक्तव्य करण्यापुर्वी डावी व उजवी विचारसरणी म्हणजे काय हे तुम्ही समजावून घेतले तर जास्त चांगले होईल. आणि मग खोटे बोलण्याची प्रवृत्ती किंवा तशी गरज कुणांस जास्त लागून पडली आहे हे कळेल. सारी तथाकथितपणे धार्मिक म्हणवणारी ल परंपरावादी मंडळी ही उजव्या पद्धतीत मोडतात. व यांनी पृथ्वीच्या किंवा जगाच्या उत्पत्ती पासुन ते माणसाच्या जन्मापर्यंतचे शोध आधीच लावून ठेवलेले आहेत. सारे सारेच यांच्याकडे यांच्या ग्रंथात उपलब्ध आहे.
You may have to approach Sushil Kulkarni/ Anay Joglekar/Bhau Torsekar/Prabhakar Suryawanshi/ kind of individuals to make massive impact instantly accross MAHARASHTRA & FOR PAN INDIA IMPACT ' JAIPUR DIALOGUE ' is perfect platform. PLEASE 🙏🙏🙏 SIR do the needful and oblige good people accross INDIA , do this as a SELFLESS ACT for a greater cause. Thanks a lot, STAY SAFE STAY HEALTHY FOR AS LONG AS POSSIBLE.
Kon Anay Joglekar....BJP RSS chi chamcha giri kartat te ....koni tumhala sangitla ki te intelligent political analyst aahet ....my 🦶...analysis kasla thapadya aahe to manus...dadar madhe rahto... Welingakar madhe MBA karto ani sivsene la shivya deto .....hi asli makada kashi BJP wale entertain kartat Kai mahit....mala vatta ki berojgar asavet ....divas ratra fact video banvun time pass karatt ....ani te kahi israil deshache expert mahit....tyanchya kade kaslihi degree athva gyaan nahi....te kahi exper nahit....berojgaar aslyane ghaar chalvatla te video banvtat
I hear about shri.Gajanan sir from AKTK you tube channel... his book on shivaji maharaj and maharashtra history..... online pdf available...searching in Marathi shat shat Naman to person like him who is accepting and showing us The real history of India.. Thank you sir..🙏🙏🙏
सर तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने इतिहास सांगितला त्या बद्दल तुम्हाला प्रणाम. तसेच भविष्यात सुज्ञ लोक ह्याचा नक्किच विचार करतील. अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर.
To all the fellow brothers and sisters, being woke, liberal, leftist or secular is like a shield for these green banners. Please save yourselves and your loved ones from these disease. This is the only country where Hinduism has it's roots. If we don't stand united for ourselves who else do you think will save us. As a Hindu follow certain things, 1. Go to temples, don't be ashamed of your identity, wear tikka, jenau, read puranas. Know the Dharma. 2. Don't just celebrate a festival, know it's roots and history. 3. Donate the local temples and ask them to teach Dharma on it's gatherings. 4. Be educated whether in local languages or English, and fight with these mindset at every level posible. Chatrapati Shivaji Maharaj has heavily invested the thought of Hindavi Swarajya, it's a boon to our state. || हे हिंदवी स्वराज्य होवो ही श्रींची इच्छा ||
हिन्दुनी हे लक्षात घेतले पाहिजे की अफगाणिस्तान ते बंगाल काश्मिर ते कन्याकुमारी अंदमान निकोबार लक्षद्वीप ही हिंदु भूमी आहे हिंदु धर्म, जात यामुळेच आता फक्त भारत देश राहीला आता हिदु राष्ट्र होणे आवश्यक आहेच
@@yashodattaaher8976हिंदू मागिल 100-150 वर्षात हरला - इतिहासात नाही... Afg, Pak मध्ये जो take over झाला तो बुद्ध धर्मावर झाला, कारण ते संघर्ष करत नव्हते... 100 वर्षा अगोदर हिंदू सिख तिकडे होते, पण जेव्हा पासून देश बनले, हिंदूवर एकतरफी हल्ले झाले, ज्याचा प्रतिकार हिंदू करू शकला नाही... त्यामुळे कमीत कमी आपल्या पूर्वजांना दोष देन बंद करा🙏
The information given by sir is excellent. Whatever we read always need to verify don't believe on whats app university. However, this is one side of coin. Like muslim we also might have written wrong history against particular cast religion that need to explain. Its very targetted against one religion. It will complete when we say what we have written wrong.
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
आपण सप्रमाण इतिहास मांडून इतिहासाची मोडतोड करून इस्लामी सत्ताधीश उदात्तीकरण हेतुपुरस्सर कसे केले हे दाखवून दिले . आपला अभ्यास नवीन इतिहास कारणांनी अनुसरून लिहिला पाहिजे .
Truth must be told as it is. We should be mature enough not to base today's relationships on old history, but facts must be accepted as facts however inconvenient they may be. Actually it is history of mankind not just a religion.
इस्लाम, त्याची मानवी जीवनाला काहीही महत्व न देण्याची शिकवण, कुराण आणि मोहमद यांची बनवेगिरी,क्रूरता , त्या धर्मातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याया संबंधी त्यांच्यातीलच एक्स मुस्लिमांनी पुराव्या सकट अनेक व्हिडीओज बनवून चांगले काम केले आहे. आशा आहे ह्या राक्षसी पंथाचा येणाऱ्या काळात विनाश आहे.
सन 1200 ते 1700 आशा 500 वर्षांचा इतिहास उत्तमप्रकारे सांगितला आपण अभिनंदन मेहेंदळे सर आपले.400 वर्षानंतरही आपण या विषयावर उत्तमप्रकारे पुराव्यानिशी बोलता तसेच फक्त 40 वर्षांपूर्वी पर्यंत सवर्णांनी केलेले आदिवासी,दलित यांच्यावरील अत्याचारावर पण व्याख्यान द्या सर.आजही उत्तरप्रदेश,हरियाणा,गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान,दक्षिण भारतात दलितांना मंदिर प्रवेश नाही लग्नात घोड्यावरून वरात काढता येत नाही. मेल्यावर सवर्णांच्या स्मशानात अंत्यसंस्कार करता येत नाही.या विषयावर आपण व्याख्यान द्याच सर...
हे असे सोयीनुसार इतिहास बदलणे चे मुस्लिम प्रोफेसर सारखे कार्य सध्या इंद्रजित सावंत राष्ट्रवादी पुरस्कृत ब्रिगेड्या मानसिकतेने महाराष्ट्रात करत आहे... काहीही फरक नाही. त्यामुळे नवीन मराठा तरुण नक्कीच इतरांचा द्वेष करेल याची काळजी घेतली जात आहे..
*सुन्नत :* 'शिवाजीराजे जन्मले नसते तर, सगळ्यांची सुंता झाली असती!' हे हिंदीतील कुणाचे वाक्य आहे ते माहीत नाही, पण ते अलीकडे अनेकांच्या बौध्दिकातून त्वेषाने बाहेर पडताना ऐकलं आहे. मला आमच्या प्रदेशाबद्धल (मराठवाडा) नेहमी प्रश्न पडतो की, महाराजांच्या स्वराज्याचा भाग आम्ही नव्हतो, तरीही आमची सुन्नत/खतना निजामाने का केली नसेल? आम्ही मराठवाड्यातील मराठी भाषक, सर्व वर्ण, जातीचे लोक निझामशाहीत हैदराबाद संस्थानाचा भाग होतो. आमचा आणि मराठा साम्राज्याचा तसा थेट संबंध आला नाही; पण १७१९ पासून ते १९४८ पर्यंत सुमारे २२९ वर्षे आम्ही निझामाच्या थेट अंमलाखाली होतो. एकूण लोकसंख्येच्या नव्वद टक्के प्रजा ही मुस्लिम धर्मीय नव्हती पण या रयतेला दुय्यम स्थान होते हे मान्य केले तरी, हिंदुबहुल प्रजेवर निजाम सुमारे २३० वर्षे राज्य कुणाच्या बळावर, वा पाठिंब्यावर करू शकला असेल? तत्कालीन राजांना सत्ताकारण महत्वाचे होते त्यांना जाती धर्माशी विशेष काही देणे घेणे नव्हते. शहाजी राजे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते मग त्यांची सुंता केली का? सुंता हे शल्यकर्म वैज्ञानिक आहे, फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा विधी केला जातो, याचा उल्लेख महान शल्यविषारद शुश्रुताच्या ग्रंथातही आहे, मेडिकल सायन्स मधे याला प्यारा फायमोसिस असेही म्हणतात...... अभ्यास नसलेले अन धर्माच्या नावाखाली भडकवलेले तरुण यांना चिथावण्यासाठी असले वाक्य खास तयार केले जातात...... शब्द प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य यापेक्षा बुद्धी प्रामाण्य कधीही श्रेष्ठ आहे. लोणारच्या झोपलेल्या मारुतीच्या पुजाऱ्यांना निझामाने वतन- वर्षासन सुरू केलं होतं. आणि ते वतनदार चित्पावन कानिटकर होते. लोणारचं मीठ निझाम मागवून घ्यायचा. आणि लोणार सरोवरात दोन हिंदू देवळं आहेत. काही पुरातन अवशेषात्मक मंदिरे आहेत. त्यांचे नैसर्गिक नुकसान झाले आहे. जैन- बौद्ध संघर्षाच्या खुणाही आहेत. खाली कमळजा देवीचं मंदिर आहे, ते काही लोकांचं कुलदैवत आहे. काही मठ, मंदिरांना ५०-५० एकर जमीन दान केल्या आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर साठी दान केलेली हजारो एकर जमीन आहे एकूण आहे सात जिल्ह्यात. प्रविण गेडाम जिल्हाधिकारी यांनी शोधून काढलय. निजामाच्या सैन्यात किती हिंदू सरदार होते? निजामाने हिंदू असलेल्या किती वतनदारांची वतने बरखास्त केली? आणि जर केली नसतील तर का केली नसतील? निजामाच्या काळात गावगाडे का टिकून राहिले? जातीयता का टिकून राहिली? किती हिंदूंनी धर्म रक्षणासाठी हैदराबाद संस्थांनातून मराठेशाहीत स्थलांतर केले? बाहेरील प्रदेशातील किती हिंदू सरदार निजामाच्या सेवेत आले? म्हणावा तसा इस्लामचा प्रसार का झाला नाही? गावातील महसूल कोण वसूल करीत असे?नोंदी कोण ठेवत असे? निजामाच्या प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये हिंदू अधिकारी असतील तर ते कुण्या वर्णाचे होते? असेच प्रश्न काही तरुणांनी एका संघाच्या कार्यक्रमात विचारला होता की आपण वैदर्भीय लोक शिवाजी महाराजांच्या राज्यात येत नव्हतो. तेव्हा कोणी समय की सम्यक बनसोड अभाविप चे प्रांत अध्यक्ष होते. त्यांनी प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. असेच प्रश्न विचारून त्या 10 जणांनी तो कार्यक्रम उधळून लावला होता. शाहू पाटोळे
एक दिन अल्त्मश (१२११-१२३६) के दरबार का उलेमा सुल्तान के पास गया और बोला कि - क्योंकि ब्राह्मण इस्लाम धर्म के सबसे बड़े दुश्मन है इसलिए इस्लाम धर्म के अनुसार राजा का कर्तव्य बनता है कि ब्राह्मणों को या तो धर्म परिवर्तन के लिए तैयार किया जाय या फिर उनको मौत के घाट उतार दिया जाय । दरबारी उलेमा से इस तरह की मांग सुनकर अल्त्मश हड़बड़ा गया । उसने कहा कि वह इसका जवाब अगले दिन देगा। अगले दिन राजा के मंत्री ने उलेमा को बताया कि - क्योंकि राज्य में मुसलमान इतने कम थे कि जैसे कि भोजन में नमक, उनकी यह मांग ऐसी स्थिति में पूरी नहीं की जा सकती । फिर भी उन्होंने कहा कि जब भी परिस्थितियाँ बदलेंगी और मुसलमानों की संख्या बढ़ जायेगी, उलेमा की मांग के अनुसार कार्यवाही करना संभव हो सकता हैं। ( संदर्भ :- सैयद नुरुल हसन, एस्पेक्ट्स ऑफ स्टेट्स एण्ड रिलीजन इन मेडिविल इण्डिया )
कारण क्रमांक १ - निझाम शाही पेशव्यांच्या काळात अस्थित्वात आली आहे, सुंथा चे उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच तयार झालेलं तेलंगणा राज्य, एकच भाषा बोलुन काय गरज दोन राज्याची कारण तिथली परिस्थिती बदलण्यात आली. आंध्र तेलुगु व तेलंगाणा तेलुगु भाषेत निर्माण झालेला वाद. वर पेशव्यांची चांगलीच जरब होती निझामाला त्या मुळे मुळचा दिल्लीचा हा निझाम कधी दिल्लीत जाऊ शकला नाही. कारण क्रमांक २ - कुठली इस्लामी सत्ता दख्खनेत येऊन स्वबळावर राज्य व सत्ता स्थापन करू शकली नाही कारण इथल्या भाषा, ओडिया, मराठी, तेलुगु, तामीळ, मलयालम, कन्नड ह्या सर्व भाषा व दख्खनी लोकं ही उत्तरे सारखी नव्हती. ती स्वाभिमानी होती म्हणुन आजही दक्षिणेतील संस्कृती टिकुन आहे कारण इस्लामीकरण करण्यात आलेले अपयश. केरळचे मुस्लिम मल्याळम व इतर सर्व प्रदेशातील त्या प्रांताच्या भाषा शिकलेत कारण तिथे हिंदी ला स्थान निर्माण करता आले नाही. कारण क्रमांक ३,. - दान दिलेली जमीन अरब मधुन आणलेली नव्हती. आणि निझाम चा मुंशी हा एक हिंदु होता. त्या मुळे ती सर्व मंदिरे त्यांने यथाचीत जतन केली. मुर्ख प्रश्न विचार ने बंद करून टाका.
Wonderful presentation of facts. Now bregedi haters have already started barking in comments with same boring subjects like Manuscript etc which shows how much these leftists are rattled 😂
राम गणेश गडकरी हे लेखक असले तरी ते इतिहास संशोधक नाहीत.... त्यांनी जे लिहिले ते चुकिचेच लिहिले,...इतिहासकार गजानन मेहंदळे सर विश्वसनीय पुराव्यानिशी सिध्द करतात...🚩
आता तरी सुधारा, त्याच अण्णाजी दत्तोच्या मुलाने संभाजी राज्यांचे प्राण वाचवले होते हा खरा इतिहास आहे. ज्यांना खरा इतिहास माहीत नाही त्यांनी खोटा इतिहास शिकण्यासाठी शरद पवार पुरस्कृत श्रीमंत कोकाटे कडे जावे.
Due to the said Hindu Muslim haterate, the focus of the anger on Manusmriti and upper caste is shifted to Kuran and Muslims And power through the leadership of Hindus again retained or regained by the upper caste and they became safe from shudras untouchables bahujan women and British Also got the benefits like jobs salary pensions and gifts from British for helping their devide and rule policy by Divert devide and rule policy
मी सांगतो आम्ही मराठी आज मुसलमान , आणि भिम आंबेडकर वादी बरोबर एकमताने रहातो , मी तरी रहातोच . पण जात नको , आरक्षण नको , आम्ही फक्त हींदु म्हणजे भारतीय आहोत ह्या भावानेने बघा . तरच देश महान होईल , चुक असेल तर माफ करा .
बरोबर आहे, पण राजकारण करण्यासाठी जातीवादावरच जास्त बोलतात,... सारखे ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलतात, असे बोलल्यामुळे यांना राजकीय फायदा होतो... सर्व समाज हिंदु म्हणून एकत्र होऊच नये यासाठी राजकारणी लोक प्रयत्न करतात
Brutal truth is required in any study and analysis. Gajanan Mehendale propagates that. But i wonder why he stops when it comes to BJP / RSS propagation of fictional history.......
@@nirvanabliss73 ते तुम्हाला कुणाच्या कमेंटमधून कळेल हा भ्रम ठेऊ नका. तुम्ही बरोबर बोलताय पण मेहेंदळे सरांना हा प्रश्न विचारून उत्तर मिळेल. ते उत्तरच खरे. बाकी कुणाचे मत कामाचे नाही
The expectation you Keep from speaker to speak against BJP etc is just whataboutery you are doing. There has been hell lot of media since our independence who was just bashing right wing like BJP, RSS and still those intellectuals are very large in numbers... So if you like anti BJP and anti RSS speech then you should watch the videos of psudo liberals.... Also if possible you can ask them too that why they don't speak what this gentleman is speaking here 🙏🙂👍