छश्रपति शिवाजी महाराज चाहे राजपूत हो या मराठी वो क्षश्रिय कुल गौरव है और सदैव रहेंगे जिन्होंने देश के लिए बलिदान दिया जय हो क्षश्रिय कुल गौरव श्री मंत छत्रपति शिवाजी राजे भोसले 🔥
@@STTHistory *🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
राजपूत ही है, ये सब ब्रिगेड के लोग हैं l महाराज खुद को क्षत्रिय कहते हैं,महाराज जी के जन्म से पहले से भी पत्रव्यवहार मे राजपूत होने के प्रमाण है l मराठा राजपूत मे ये भेद डालना चाहते हैं l
ब्राह्मण मराठ्यांना क्षत्रिय मानत नव्हते,ही वस्तुस्थिती आपण मांडली आहे.कारण आजही ब्राह्मण समाजाची खोले बाई यादव नावाच्या मराठा भगिनीला शूद्र मानते हे ज्वलंत उदाहरण आहे.पण तरीही शिवाजी महाराजांचे मोठेपण निश्चितच आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे राजपूत असो की मराठा असो की ईतर कोणत्याही जातीतील असतील तरीही शिवराय हे आपल्यासाठी देवतुल्य आहेत. मुळात शिवराय हे त्यांच्या कर्माने क्षत्रीय झाले आनि महान झाले . जातीने नाही🚩🚩
सिसोंदे वंशज थे छत्रपति शिवाजी महाराज तो स्पष्ट है कि वो राजपूत मराठा थे मराठा में सभी जातियों का समावेश था मराठा ब्राह्मण भी थे पेशवाओं का इतिहास इस बात की पुष्टि करता है पेशवा ब्राह्मण मराठा थे
Tumhi ek gosht notice kela ka maharaj varamvar apli jatiche marathe mnjhe tyani maratha cha aat don prakarche marathe ek prakar je uttaretun ale ani dusre ithle mnje kunbi ani baki shipai vgere zale
शिवाजी महाराज जे स्वामिभानी होते. औरंगजेबाच्या दरबारात त्याला सूनवणारे महाराज हे खोटी वंशावळ मान्य करतील का? मराठा म्हणजे मराठी मातीत राहणार असाही अर्थ होतो.
द ग्रेट मराठा छत्रपती शिवाजी महाराज ❤ राजपुत वगैरे काही नाही ती फक्त राज्याभिषेकापुरती खेळी आहे. ज्याठिकाणी शिवाजी महाराज नाव आले त्याठिकाणी मराठा आलाच 🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे 96 कुळी क्षत्रिय मराठा होते आणि शिसोदे वंश सुद्धा राजपूत नाही मराठा आहे शिसोदे वंशाचा मूळ पुरुष हा महाराष्ट्रातील पैठणचा आहे शिसोदे राजवंश हा मूलतः क्षत्रिय मराठा आहे
र पवार, भोयर पवार,हे पाचशे वर्षापूर्वी क्षत्रिय कुलावतंस होते आज जाती स्वरूप आहे मंजे मराठा विभजित झाला असे दिसतेपरमार वंश मराठा शब्द येण्यापूर्वी क्षत्रिय कुल होतेधारचे पवार हा वंश ही तसा च दिसतो
सत्य नक्कीच समजायला हवेच. आपण जे सांगितले आहे त्यात अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास होणे गरजेचे आहे, कारण वर्णव्यवस्था हि शिवकालाच्या खूप अगोदरच नष्ट होऊन त्याचे निशीध्द जातीव्यवस्थेत रूपांतर होऊन खुप मोठा काळ लोटला होता हे पण पहावं लागेल. त्याचबरोबरीने आपण उल्लेख केलेल्या वरील सर्व बखरी व पत्रां मध्ये मराठा यांस जात या अर्थाने संबोधलं नसून मराठी भाषा बोलणारे सर्व लोक या आषयाने संबोधले आहे. त्यामुळे आपण सांगितले त्यास काही.. प्रमाणात नक्कीच छेद जातो. यावर अभ्यास व्हावा पण चुकीचे वाद अजिबात होऊ नये. राहिला मुद्दा राज्याभिषेकाचा तर मराठा जातीतील लोक हे त्याकाळी बहुतेक क्षत्रियच असावे असे वाटते,परंतु त्यांनी नंतर सार्वत्रिकपणे कृषी व्यवसाय / जमीनदारी स्वीकारल्यामुळे व वर्णव्यवस्था नष्ट झाल्यामुळे या बाबी निर्माण झालेल्या असाव्यात. परंतु हे नक्की कि, वर्णव्यवस्थेच्या काळात क्षत्रियच राजे होते व त्यामुळे जर शिवाजी महाराजांना राजे म्हणून घोषित करणे अत्यावश्यक होतं तर नैसर्गिकपणे किंवा चालत आलेल्या रुजलेल्या परंपरेनुसार शिवाजी महाराजांनी क्षत्रिय असणे गरजेचे वाटले असावे व त्यावेळी मराठा लोक हे क्षत्रिय वर्णात मोडत नव्हते कारण वर्णच अस्तित्वात राहिले नव्हते व मराठी लोक शेती करत होते.सबब या सर्व बाबी लक्षात घेता महाराजांना क्षत्रिय म्हणून घोषित केले असावे.यामध्ये वाद घालण्याची किंवा याकडे चुकीच्या दृष्टीने त्याकडे बघण्याचे काहीच कारण नाही. अगदी आजच्या अलीकडील काळात शिवाजी महाराजांविषयी काही विशिष्ट लोक विनाकारण चुकीचा वाद घालत आहेत. शिवाजी महाराजांविषयी राजकारणी सांगतात त्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांनी कधीही चुकिचा विचार कलेल नाही व पुढे पण नसणार. मुळामध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांविषयी जेवढे असायला हवे होते त्याच्या दहा टक्के सुद्धा पाठ्यपुस्तकात नाही व त्या उलट मुघलांविषयी उदत्तीकरण आहे. यावर मात्र कुणीही ओरड करत नाही, अलीकडच्या काळातील काही अपवाद सोडता. महाराज ही कुण्या एका जातीचे नव्हते तर ते संपूर्ण मराठी साम्राज्याचे सम्राट होते व त्यांचे कर्तुत्व हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक असे आहे, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे राजकारण केल्या जात आहे. ते थांबवले पाहिजे परंतु यावर देखील आपल्याकडून कुठलाही खुलासा झालेला नाही, म्हणजे ते रजपूत की मराठा यावर भाष्य करताना काहीतरी आपण सांगणे आवश्यक होते व यापुढे ते सांगावे ही अपेक्षा . शेवटी एकच सांगतो शिवाजी हे आमचे दैवत आहे व राहील त्यामुळे ते राजपूत होते की मराठा यास कुठल्याही प्रकारचा अर्थच रहात नाही, पण अभ्यास व्हावा परंतु त्यात तर्क असावा कुतर्क नसावा किंवा स्वतःचा अजेंडा रेटणार नसावा ही अपेक्षा.
छत्रपती शिवाजी महाराज एक महान शासक होते हे सर्वमान्य आहे तरिही छत्रपती शिवाजी महाराजांना राजपूत बनवन्याचा उद्योग का सुरू मग आज... आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काही पौराणिक नायक नाहित दोन तिनशे वर्ष झालेत त्यांचा काळ जावून... कुणाच्या बापालाही महाराजांचा इतिहास चोरता येनार नाही....
@@tularammeshram2170 मला वाटतं मराठा जातीतील लोक हे मुळ क्षत्रीय होते,पुढे जातीत रुपांतर होताना ते मराठा संबोधल्या जावू लागले. मागे यशवंतराव चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले होते की हे राज्य मराठी भाषिकांचे की मराठ्यांचे त्यावर त्यांनी उत्तर दिले होते की हे राज्य केवळ मराठी भाषिकांचे. तस पाहिले तर आधुनिक काळात हे वाद निरर्थक होऊन हिंदु समाज एकसंध व्हावा हिच प्रार्थना.
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
सातवाहन, चालुक्य, कदम्ब, पांडियन ऐसे एक न अनेक राज्ये होऊन गेली परंतु आपल्याला फक्त उत्तरेतील राजांचा इतिहास सांगितलं गेला। मग दक्षिण राज्ये एक वेगळा देश मागतात त्यात काय चुकीचे आहे।
नावावरून तरी फक्त नारायण राणे ( गुज्जर ) आहेत बाकी सर्व मुख्यमंत्री हे कुणबी मराठा आहेत शरद पवार - कुणबी वसंतदादा पाटील - कुणबी यशवंतराव चव्हाण - कुणबी छगन भुजबळ - माली पतंराव कदम - माली भोसले- कुणबी हजारे - हटकर धनगर
Chtrapati MAHARAJ yancha karma khup motha ahe tyanchya vanshacha prashna nirman karun tyanchi kirti la kuthe stop nako lagayla.. tyani MARATHA ani Marathi mansana ek vegli olakh dili ahe thodkyat tyani MARATHA jaticha uddhar kela ahe.. ani MARATHE yewdhe shur astana tyana garaj nahi swatala kshatriya dakhvnya sathi konacha kulacha sambandha shodaychi.. KSHATRIYA kon astat je Rashkan kartat ani aplya sarvana na mahit ahe ki RAJPUT MAHARANA PRATAPSINGH yanchya nantr bharpur rajputani mughana pathimba dila jari asel tari tyani ghetlele nirnay he tyanchya rajya sathi ani tya janate sathi yogya hote ani ase nahi ki saglech rajput mughlanchya adhin hote MEWAR chi SISODIA he shevt paryant ladha detach rahile tyani kadhi mughalana svikarle nahi.. DURGADASJI RATHORE ...ase anek nav ahe itihasath.. mudda haach ki SHIVAJI MAHARAJANCHI OLKHA HI MARATHA MHANUNCH AHE faqta tyanchya kulacha shodh ghetana RAJPUTANCHA itihasala kuthe naav naka theu ahmi RAJANCHA amcha manato tyancha adar karto pan amchya itihaasavar chukicha akshep gheun maratha samaja baddal kinva MAHARAJ yanchya baddal ahmala dwesh vatel asa kahi karu nka.. amchya manat rajyancha stan kami karu nako.. ani mitrano akhand bharatat BRAMHAN kuthehi asle tari te swatala ek manata faqta KSHATRIYA ch ase ahet ki te ekmekana padayla bhaghta apan kadhi ek honar.. MAHARANA PRATAP yana saglyani saath asti tar AKBAR tikla nasta ani CH.SHIVAJI maharajana jar saglya KSHATRIYANCHI saath asti tar aurangzeb tikla nasta .. ani tya itihaasatun shika ek vha .. JAY SHIVAJI, JAY BHAWANI JAI MAHARANA, JAY RAJPUTANA..
यासंदर्भात आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पुरंदरच्या युद्धाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्या लष्करी तळावर गेले असतना मिर्झाराजेंना भावनिक आवाहन करताना आपला धर्म एक आहे असे म्हटले आहे,आपली जात एक आहे असे कधिही म्हटले नाही खरेतर शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे मुत्सद्दी होते,जर खरोखरच शिवाजी महाराज राजपूत असते तर त्या गोष्टी चा खूप चांगला वापर केला असता.
@@कडकनाथ-च5भ सगळ्यात आधी आणि आज पण ते हिंदू आहेत राहील तुम्ही जे उल्लेख केलाय, ती काम आहेत.मी त्याला जात मानत नाही.जात एकच आहे मनुष्य.जय शिवहिंदुराष्ट्र🙏🚩
प्रत्येक मराठ्यांच्या घरी जे बाड - जो भाट घेऊन येतो त्यात वंशावळी मदे राजपूत कुळतून पुढील पिढ्या दाखवतात कुठे कुठे आणि कसे प्रवास करून आले. ह्या वर काय मत आहे.
शिव छत्रपती हे मराठा होते, ज्यांच्या कुळाचा मुळात ठाव ठिकाणा माहित नाही अश्या सडक्या मेंदूच्या अवलादिनी हे असले प्रश्न महाराजांच्या बाबत उपस्थित केले आहेत, ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी राजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच हा प्रकार आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
राजपूत हे मूळचे हून, शक या आक्रमक जमातींचे वंशज आहेत. महाराज हे मराठाच आणि महारट्ठ या बौध्दकालीन शब्दापासून महाराष्ट्राचे हे नाव होते. इथे जे राहायचे ते महारठी म्हणवले जायचे याचे शिलालेख उपलब्ध आहेत जुन्नर, अजंठा मध्ये. 🙏
Hoon , kushan , shak are not ever Rajput. Inke DNA Jat , Gurjar me hee milte he. Afganistan kushan ki jnmsthali he. Hoon or shak iraq yaman Iran or Europe se aaye inke autosomal DNA Test Jatt se milte he
Shivaji Maharaj is kshatriya Maratha, Maratha is derived from the word maharathi I.e महारथी . Rajputs are kshatriya, Rajput word derived from Rajputra i.e राजपुत्र . Both Maratha's and Rajputs are kshatriya called differently in different states
परमार चे पवार, राणा चे राणे, यादव चे जाधव इत्यादि,हे सर्वांना माहित आहे, 96 कुळी हे राजपूत आणि बाकी कुणबी हे दिगर असे का म्हणतात? ह्याचा पण अभ्यास हवा. प्रस्थापित ९६ कुली ,आणि शेतकरी कुणबी विस्थापित हे कोणी म्हंटल?
शूर फक्त काय राजपूत असतात अठरा पगड मावळे पगड शूर होते उलट राजपूत त्यांच्यापुढे नांगी टाकत पहाडी भागात राजपूत लढण्यास असमर्थ होते ते सपाटीवर लढत क्षत्रिय होण्यापेक्षा पराक्रमी असणं महत्त्वाचं
महाराजांच्या वांशवलीचा आधी नीट अभ्यास करा. त्यांचे वंशज राजपूत होते पण महाराज महाराष्ट्रात जन्मले म्हणून मराठा. कारण महाराष्ट्रात जन्माला त्याला अन्य राज्यातील लोक मराठा म्हणूनच संबोधतात मग तो कोणीही असो.
सर तुम्ही आज जे काही इतिहास सांगितला त्याचा पुरावा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ग्रामन्य चा सद्यात इतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत शूद्र पूर्वी कोण होते ? या दोन पुस्तकात आहेत म्हणजे या दोन महापुरुषानी त्यांच्या पुस्तकात अगोदरच मांडून लिहून ठेवले आहेत.
@@kushaq1173 दादा मी नेमकं काय बोललो आहे हे तुम्हाला समजलं नसेल या आपल्या दोन महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथे झालेल्या पहिल्या राज्याभिषेक व त्यांच्या वंशावळी बाबत या दोन महापुरुषांनी या विषयावर त्यांच्या पुस्तकात भाष्य केलेले आहे आणि ते दोन पुस्तके तुम्हीपण वाचावे असे मला वाटते.
Mujhe samaj mai aaj tak nahi aaya bhai ladtai kyu hai shivaji maharaj maharastra mai paida hui tou vou marathi huai aur raja kai baitai thai tou vou rajput hui tou ismai ladnai ki kya bat hai raja ka putra rajput hota hai tou bhaiyou ladou mat jai bhavani 🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज मराठा होते की रजपूत,क्षत्रिय होते हा प्रश्न महत्त्वाचा नाही.. ते मराठी भाषिक होते.मराठी लोकांचे शुरवीर राजे होते.त्यांना जातील कां गुरफटवून ठेवता ?
Me Swatah Rajput a me kadhi he baghital nahi ki Maharaj Rajput hote ki Maratha ....To vishy veglay ki kolhapurche sambhaji maharaj swatahla Rajput mhantat ....tevha mala samjale ki Shree Chatrapati shivaji Raje he pure Rajput hote.... Aso....te Ek hindu Raje hote he mahtwach aahe .....Jai Shivray....Jai Shambhuraje...🚩
@यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 2 टक्के अरे मला सांग काम करून पैसे छापून कोण मोठं होत...तुला कुणी अक्कल दिली रे....पहिले काय business करायचे का महाराज... कामाची गोष्ट करतोय म्हणजे महाराज यांनी 350 छोटे किल्ले जिंकले मावळ्यांच्या जोरावर मग हे 100 टक्के काम झालं...अरे मग राजा विक्रमादित्य ते अखंड भारत जिंकल, सम्राट अशोक ने भारताला सोन्याची चिडीया बनवलं, मोठमोठी मंदिर बांधली मग त्यांचं काम तर शिवरायांहुन 100 टक्के पुढे आहे...मग मी अस बोलू का ते सर्वश्रेष्ठ मग तुम्हाला मिरची लागेल मग तू म्हणशील की शिवाजी महाराज ने शून्यातून राज्य निर्माण केलं तर तुला सांगतो हिंदुस्थान अनेक क्षत्रिय राजांनी , शेतकरी बांधवाणी , शून्यातूनच राज्य मोठं केलय ही सामान्य जनता होती ...त्यांच्यात एक क्षमता होती राज्य करण्याची म्हणून ते करून शकेल आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर...शून्यातून.शेतकरी ही राजा झालाय,शून्यातून ब्राम्हण ही राजा झालाय, शून्यातून मराठा ही राजा झालाय, आणि शून्यातून मराठा ही राजा झालाय.. त्यामुळे तुझं बोलण्याला काडीमात्र अर्थ उरत नाही... महाराणा प्रतापांच जे त्या काळात कार्य होत ते म्हणजे आपल्या प्रजेचा आपल्या राष्ट्राच, आणि त्यांनी स्वतंत्र या शब्दाला जन्म दिलाय....भारताच्या इतिहासात स्वाभिमानी राजा म्हणून ते प्रथम क्रमांकावर आहे.. नाव, आणि पुतळे कुणाचे उगाच लागत नाही... Left lobby ची पुस्तक वाचून तुलना करून काहीच साध्य होत नाही ...मग सिकंदर तर दुनिया जिंकला मग करा तुलना महाराज सोबत... भाऊ आपले राजे न कर्तृत्वाच्या जोरावर मोठे झालेत न राज्य वाढवून हे पहिले लक्षात ठेव... महाराज आणि महाराणा हे माझ्यासाठी समान आहेत आणि राहतील कुणी किती ही या राजांमध्येतुलना करत असेल त्याला समज मुर्ख समजेल...थोडं ज्ञान वाढव कुठल्याही गोष्टींचा पाठपुरावा केल्याशिवाय बोलू नये.. कर्तृत्व आणि साम्राज्य यात खूप फरक आहे. माझं तुझ्याशी वैर नाही पण विचार तू खूप खालच्या पातळीवर करतो.याच मला एक कडवट हिंदू आणि मराठी म्हणून दुःख होत.... जय महाराणा🚩 जय शिवराय🚩
आदरणीय सर..... तुम्ही एवढं बोलतय तर मग मला सांगा की कोल्हापूर चा शिक्का वर सुर्यवंशी धर्म रक्षक असा सांगितले आहे...मग राजपूत मध्ये च असा सुर्यवंशी आणि चंद्रवंशी प्रकार असतो .....मग दोघं ही जय माँ भवानी अशी घोषणा का देतात.....भाषेतील काही शब्द सारखे आहेत ......एका पत्रात श्री शहाजी राजे एका पत्रात श्री शिवाजी महाराज यांना राजपूत म्हणून उल्लेख करतात .....तुम्ही आमचं archive आणि आमचं पुस्तक ...हे संदर्भ देतात.....तुमचं पुस्तक कोणत्या इतिहासमधील आधारावर आहे .....
मराठा हे जय माँ भवानी नाही जय भवानी अशी घोषणा करतात भवानी म्हणजे जी तुळजभवानी आहे आणि महाराष्ट्राची कुलदेवी आहे. मराठा आणि राजपूत यांची रीती भाती हे खूप वेगळ्या आहेत उगाच कुठून हे संदर्भ जोडून काहीही साघु नाकात
सर मी कुठं अस वाचलं की लखुजी जाधव हे स्वतः ला देवगिरी च्या यादवांचे वंशज समजायचे आणि बाबाजी भोसले पण वेरूळ चे।सत्य काय आहे।।कृपया खुलासा करावा।।आणि मुळात मराठा हा शब्द कसा आला तो जाती वाचक की स्थान वाचक हे सांगावे
शहाजि राजे यांचे पत्र उपलब्ध आहे स्वतःला रजपुत मानत असल्याचे व मिर्झा राजा जय सिंग रजपुत असुन तो स्वतःच्या मुलाचा विवाह शिवाजि महाराज्याच्या मुलिशि करण्याचे औरंगजेब बादशाह ला लिहतो पुरावे आहेत ...... आपण आपलि संकुचित विचार बदलावे .
*इंद्रजित सावंत बोलले ना की राज्याभिषेका साठी शिवाजी महाराज यांनी राजपुताना शी संबद जोडले तसेच शाहजी राजे यांनी डाव ठेवला असेल आणि जयसिंग च्या खानदानानी मुघलांना पोरी दिल्यात आम्हला का नाही देणार विचार कर *मग बोल
@@मराठासाम्राज्य-ग2घ तुम्हाला कोणी सांगितलं इंद्रजीत सावंत इतिहासकार आहे ते .... सावांत्तना म्हणावं खरे पुरावे दाखवा . तुझा सारखेच त्यांना इतिहासकार मानतात .
चालुक्य, वाकाटक, सेंद्रक, कदंब, शिलाहार अजूनही पुष्कळांचा दैदिप्यमान ईतिहास विसरून आमचे मराठे लोक स्वतः चा बाप बदलून स्वतःला राजपूत म्हणवून घेतात अशा लोकांची कीव वाटते
@@uab7327घंटा ते कोणी राजपूत जातीचे नाहीत, हे लोक मूळ भारतीय राजे असून मराठ्यांचे पूर्वज आहेत , राजपूत हे भारतीय आहेत का हाच मुळात वादाचा विषय आहे 😂 पुराणामध्ये खोट्या कथा रचून बाहेरून आलेल्या आक्रमनकारी लोकांना ब्राह्मणांनी हिंदू धर्मात समाविष्ट केले😂😂 आणि त्यांना राजपुत्र म्हंटल
मुस्लिम सोबत पोरगी च लग्न लावून देणारे हे सर्व प्रथम मराठाच होते. देवगिरी चा राजा रामदेवराय जाधव (यादव) याने खिलजी सोबत उध्दात हरल्यावर सर्व प्रथम आपली मुलगी क्षेत्रपली हिचे लग्न अलाउद्दीन खिलजी सोबत लावून दिलेले आहे. मराठ्यांमध्ये जोहर प्रथा नव्हती, रजपूतांच्या स्त्रियांनी आगीत उडी मारून आत्मदहन केलेले आहे मेवाड मधे. युसुफ आदिलशाह ची बायको पुंजीबाई ही देखील मराठाच होती. त्याच पुंजीबाई च नाव पुंजी खातून असे ठेवण्यात आले होते
श्रीमान संपादक सदर व्हिडीओ श्री संजय राऊत यांना पाठवावा म्हाजे त्यांनी श्री उदयन राजे यांना वांशवली बद्दल प्रश्न विचारला होता .त्या मुळे श्री बाबाजी राजे पासून तेश्री उदयन राजे पर्यंत वंशवेल माहिती होईल व त्यांच्या ज्ञानात भर पडेल. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात मराठी भाषा व संस्कृति असणारे राजपूत आहेत, खानदेशात अनेक गावे च्या गावे आहेत,अमरावती अकोला तसेच महाराष्ट्र पाहिला तर अनेक गावे मिळून येतील, ईतर परदेशी, गिरासे हे हिंदी काही प्रमाणात आहेत, त्यांचेशी आमचे संबंध नाहीत, तुम्ही असे का म्हणतात राजपूत मराठी नाहीत
तुमच्या म्हणण्यानुसार घेतलं तर पेशव्यांना पण मराठा अस म्हंटल जायचं म काय त्यांची जात पण मराठा धरायची का ?? आणि मुळात मराठा ही जात आहे का इथूनच वाद आहे मला वाटत नाही ह्यांना नीट संदर्भ समजला आहे
तो भाई छ शिवाजी महाराज के चार राजपूत रिस्तेदार के नाम बताव नहीं बता पाओगे क्यू कि वह मराठा हैं राजपूत लोगोका इतिहास खराब हैं इसी लिए वह दुसरो का इतिहास मे जबरदस्ती खुसने का प्रयास करते हैं लेखीन इतिहास उनके साथ नहीं
नमस्कार सर माझे कूळ येवले आहे आमचे भाट तर सांगतो की आम्ही जुनागड चे असे सांगतो आणि जे सोयरिक आहे ती जाधव व पवार यांच्या सोबत आहे असे सांगतो तर तो खरे सांगतोय का काही गडबड आहे
आजच्या काळातही शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वापेक्षा त्याची जात काय होती आणि त्याचे कुळ काय होते ह्यावर चर्चा होते हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर जाती भेद धर्म भेद करणारे असते तर त्यांच्या पुर्वजांची नावे पिरा जी, शरीफ जी, शहा जी.असे नसते. राजपूत राजपूत म्हणून ओरडणारे लोकांनी समजून घ्यावे की राजपुतांनी पण कधीच जातीभेद धर्मभेद केला नाही.आपल्या मुलीचे लग्न मुस्लिम राजांशी लावून दिले.सामान्य लोकांना जातीधर्माच्या चर्चेत अडकवून आपला डाव साधून घेतात राजकारणी लोक.
Rajput mhanje purviche kushana shaka ani hun je bauddha sanskriti islamchya akrmanantar sample te punha brahmanikaran zhale. Brahmanana islamic raje chalat hote karan tyancha kula hi baaherche hote pan chattrapati shivaji maharajanchya angat central asia che rakth navhte mhanun tyana rajputannshi sambandh zodnyacha prayatna kele gele. Jaat mhanje shevti rigveda madhe je lihile tech central asia wale raje baaki sagle shudra tyanchyasathi. Aapan ka tyani anleli jaat pratha ajun manto hich shokanti aahe 🙏
समर्थ रामदास स्वामी हे मुळात कोणते ब्राम्हण नसून संत होते , ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले , राज्याभिषेक हे मुळात एक धार्मिक कार्य आहे. आणि अश्या धार्मिक कामात अनेक जातीचे कार्यवाहक आमंत्रित केले जाण्याची परंपरा आहे . मात्र संत अथवा गुरुपरंपरा नुसार हे कार्य त्यांचे नव्हते . ते गुरू असल्या कारणाने त्यांचे कार्य फक्त योग्य मार्गदर्शन करणे असत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसताना अक्कल पाजऊ नये 👍🏻
काहीपण ...राजपूत यांच्यात काहीही गैर समज नाहीत राजपूत यांच्या बरोबर बराच जाती राज्य करत होत्या बरका....जसे बहमनी हे काय राजपूत होते?? सुरजमल है काय राजपूत होते ??पुशपमित्र हा काय राजपूत होता? तसेच सिख हे काय राजपूत होते? पण एक काळ असा आला की क्षत्रियत्व ची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली त्यामुळे बाकी सगळे त्यांनाच क्षत्रिय मानायला लागले...
प्रश्न हा नाही की महाराज स्वतःला राजपूत म्हणत होते की नाही प्रश्न हा आहे की ते सिसोडिया वंशज होते की नाही. बघायला गेले तर माझे ही पूर्वज राजस्थानचे होते. परंतु मी स्वतःला राजस्थानी म्हणून नाही घेणार. Just plain common sense.
हिंदू धर्म मे जाती नही थी कर्म के आधार पर वर्ण तब जो तलवार उठाकर धर्म की रक्षा करे ओ क्षत्रिय, कोई शुद्र भी क्षत्रिय बन सकता था जैसे कर्ण, एक सुतपुत्र शुद्र हॊकर भी क्षत्रिय कहलाता था, कोई शुद्र आगर वेद पुराण का ग्यान रखता था ओ ब्राम्हण बन जाता था , उदा, वाल्मिक ऋषी ,व्यास ऋषि कोई ब्राम्हण भी निच कर्म करे तो ओ राक्षस निच कहलाता था उदा लंकापती रावण , तो पाहिले हिंदू धर्म को पढ ले और आपने महान क्षत्रिय राज्या ओ का सन्मान करलो ,
Achha? Toh phir ye jati janm ke adhar par kab hui aur kisne ki? Ab yr mat bolna ki mughal aur Britishers ne ye kiya. Ye bhi hinduo ki hi den hai aur isi wajah se sabse jyada hani hui hai hindu dharm ko.
शिवाजी महाराज ने अपने सारे पत्रोंमे खुदको मराठा बोला है एक बार भी उन्होंने खुदको रजपूत नहीं बोला. शिवाजी महाराज स्वतंत्र थे, मुघलोंके गुलाम नहीं थे, तो ये बकवास बंद कर. वो रजपूतोंकी वीरता की प्रशंसा करणे थे मगर गुलामी मानसिकता की घृणा करते थे|
शिवाजी महाराज हे काही इतिहास तज्ञ् नव्हते, त्यांना आपली नाते मंडळी मराठा आहेत हे जाणून होते . ज्यांना ५ पिढ्या आधीचा इतिहास माहित नाही अश्या सुशिक्षित माणसाला काय राजपूत आणि मराठा यातील फरक कळणार आहे? आपण राजपूत आहोत हे तोच म्हणू शकतो कि जो त्या वंशाचा आहे. यात गंमत अशी आहे कि हा प्रकारचे काही तट्टू मुदांहून पेटवून देत आहेत. आणि काही अज्ञान स्वरूपात मराठा राजपूत असून देखील याला हवा देत आहेत. हा प्रकार काही राजकीय प्रेरित आहे याची स्पष्ट जाणीव होत आहे
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TppqkOlyl5Q.html Ata khare konache manave..? Pan he ek satya ahe, rajput ani marathe ek nahi.. Pan mag rajputan mdhil anek kule he marathyan mdhe ahet te swatala rajput boltat.. jase ki chavan-chouhan, shisode-shisodiya, rana-rane ajun barech.. Shivaji maharajanche barech natevaik he rajput jase ki mohite, nimbalkar.. tyanchya patni saibai, soyrabai. Mag te maratha ki rajput.. Dhar che pawar ahet te tikde rajput mhnun olkhle jatat ani ikde maratha.. Me swata rajput ahe, amche purvaj he uttaretun ikde ale.. Ani maratha hi khrch jat ahe ka to ek anek jatincha , ya pradesha mdhe rahnara samuh ahe? Ani ashe anek thikani bole jate ki swata shahaji raje ni eka patra mdhe tyana rajput asa ullekh kelela ahe.. Ashe anek prashna ahet .. Krupaya yogya margdarshan karave..
पवार हे मराठाच आहेत. राजपूत ही मूळात जात नव्हती. मुघलांनी ज्या लोकांना राजा पदवी दिली ते लोकांचे वंशज स्वतःला राजपूत म्हणू लागले. नंतर नंतर caste sensus मध्ये राजस्थानातल्या लोकानी त्यांची caste rajput लावली. मराठा लोकानी मराठा लावली.
पहिली गोस्ट छत्रपति राजांनी आपन जे पत्र दाखवले त्यात त्यांनी मराठी मानसे असा उल्लेख केले आहे मराठा नाही मराठी चा अर्थ होतो मराठी बोलनारे,मराठी वागनारे, मराठी पेशा,मराठी प्रदेशासाठी लढ़नारे त्यासाठी मरनारे,मराठी भाषेचे यामधे कोणतिही विशिष्ट जातीचा समावेश होत नाही म्हणजे मराठी प्रदेशातील सर्व जातीचे लोक एकत्रीत रित्या मराठी असे संबोधतात तर पत्रात राजानी मराठी लोक असे म्हंटले तर राजांना जातिवादी नव्हे तर हिंदुत्व वादी म्हणून तुलना करा अपल्याला याच्याशी काही घेने नहीं की ते राजपूत आहे की मराठा सर्वप्रथम ते हिंदुच. जय भवानी❤
@@filmxeditsz what do yo mean by aaplya jatiche marathe what caste shivaji maharaj is referring to , i just saw one video in which some descendant of shivaji said that they belong to sisodiyas of mewar, well I agree with this youtuber guy on the genetics part, genetically rajputs and marathas are not similar even the khandeshi rajputs have more steppe dna and less aasi dna than marathas so rajputs are genetically toh superior hi hai.
@@confucius4341 rajput superior???✔️beti bech ke jamidari bachane wale superior?? Aur Shivaji Maharaj Maratha hai na ki rajput chhatrapati Shivaji Maharaj khud rajyaabhishekh bhakar me likhte hai ki ek maratha chhatrapati ban gaya na ki rajput read history not whatsapp propaganda. Aur unka dna body structure maratha hi hai
काय करावे लोकांच्या मानसिकतेला युगपुरुष कोणत्याही सामाजिक व्यवस्थेच्या पलीकडे असतात... महाराज महाराष्ट्रात जन्माला ह्यातच आपले भाग्य फळाला आले ।।। महाराबद्दल समज गैरसमज आहेत आणि राहतील...कमेंट बाॅक्स मध्ये महाराज्यांच्या पायधुळ ही होण्याची लायकी नसलेल्यानी कमेंट्स करू नयेत 🚩🚩🚩🚩
@Ketan Kulkarni आमचं आडनाव तौर आहे पण माझा डॉट हा आहे की आमचे पूर्वज हे उत्तर चे आहेत अंगपाल तोमर मग त्याची जात आह्मी लावली पाहिजे ना पण आह्मी स्वतःला मराठा मानतो आणि आमचे पाहुणे , सोयरे पण मराठा अस कस होऊ शकत
@@someshwarparihar2214अलीकडे मराठा राजपूत लग्नसंबंध बरेच झालेत परंतु मराठा मूळचे चालुक्य ,कदंब ह्यांचे वंशज आहेत तर राजपूत हे बाहेरून आलेल्या जमाती आहेत नंतर ते हिंदू धर्मात क्षत्रिय म्हणून समाविष्ट झाले
रजपूत आणि मराठा एकच आहेत क्षत्रीय . चौहान चे महाराष्ट्रात चव्हाण , परमार चे महाराष्ट्रात पवार, सिंधीया चे शिंदे, हा मुर्ख वाक्याचा अनर्थ करून सांगत आहे फोद्रिचा
भोसले हे आडनाव मराठा समाजात आहे ,आणि भोसल्यांची गावे ची गावे महाराष्ट्रात आहेत ,आणि त्याचे रोटी बेटीचे चे व्यवार हे मराठा समाजात होतात, आपली माहिती योग्य अशी आहे ,महाराज स्वतःस मराठा समजत असत
शिवरायांच्या 21 पैकी 7 ते 8 सरदार मुळात धनगर होते आणि ते पण कितांबी जहागिरदार । सरदार निंबाजी पाटोळे। सरदार दादाजी काकडे। सरदार पांढरे सरकार। सरदार सुभानजी देवकाते सरकार। सरदार इंद्राजी गोरड ।सरदार वाघमोडे। सरदार नेमाजी शिंदे । पानिपत पर्यंत तर गिणतीच नाही । महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक होऊन क्षत्रिय धनगर कुलवतांस झाले । धनगर सरदार जहागीरदार वतनदार यांचा इतिहास मराठा नावाखाली दाबला गेलाय 🙏