असे आमदार आणि खासदार अश्या नेत्यांची देशाला गरज आहे किती छान तुमची कामगिरी गरीब गरजू लोकांना सोबत घेऊन चालतात काही आमदार आणि खासदार निवडणुकीपुरते गावात फिरतात निवडुन आल्या नंतर स्वताच्या स्वार्था कडे तोंड फिरवतात असे बेवकुब लोक काय कामाचे 🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹
2024 जस जसा जवळ येईल आणि निवडून आल्यापासून बंद पडलेल्या योजना घेऊन सर्व आमदार /खाजदात हे शासन आपल्या दारी ही योजना रात्रंदिवस प्रखरतेने राबवताना दिसतील.जनतेने हुशार होऊन कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडून दिले पाहिजे.
मंगेश दादा, तुम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातले आनंद दिघे साहेब सारखा विषय आहे तुमचा. आमचे दिघे साहेब पण जागेवर न्याय द्यायचे. मी मूळचा धुळ्याजवळ शिरूर गाव आहे माझं कालिका मातेचे शिरूर म्हणून ओळखलं जातं, पण माझ्या वडिलांचा ही जन्म आणि माझाही जन्म ठाण्या जिल्ह्यात झाला,तुमच्या कामाचे व्हिडिओ पाहून खूप आवडलं मला.👌👌👌
दादा कोटी कोटी प्रणाम तुम्हाला असे काम कुणीच करु शकत नाही तुमची कामगिरी खुपच छान आहे कोटी कोटी नमन दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा 🌹🌹🙏🙏🌹🌹
वा असे खरंच जर निर्णय घेतले तर या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खरंच गरजू लोक गरजे पासून वंचित राहणार नाहीतखूप खूप मोलाचं काम ज्यांचे काम अडकले होते त्यांचे डायरेक्ट मंजूर करण्यात आले करावा तेवढं कौतुक कमी आहे अपंग निराधार विधवा यांच्याही पगारी चालू करा त्यांनाही घरकुल देण्याचा प्रयत्न करा
प्रत्येक तालुक्यात असा आमदार असेल तर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अळा बसेल. प्रत्येक ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीचे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय गरीब लोकांचे काम हाती घेत नाही
आदरणीय मा.मंगेश दादा खुप छान समस्यांचे निराकरण लोकशाही दिना मध्ये आपण सोडवल्या आहेत.आपल्या सारखे लोक नेते आमदार प्रत्येक तालुक्याला साहेब असावा.खुप छान भूमिका बजावत आहेत.
असे कर्तव्य दक्ष आमदार पाहिजे धन्य ते चाळीसगाव शहर. मंगेश दादा सारखे आमदार लाभले. दादा तुमचे कामच असे आहे की तुम्ही स्वत: आपल्या जनतेशी सव्वाद साधता नाही तर बाकी ठिकाणी आहेत फक्त नावाचे आमदार
खुप छान कार्य आहे दादा साहेब फक्त आपल्याकडुन बेरोजगारी दुर करण्याच महान कार्य झाल म्हणजे आपल्यामध्ये राज्यातील जनतेला भावी मुख्यमंत्री दिसणार हे मात्र नक्कीच।
मुंबई मध्ये 10 ते 12 वर्षा पासुन भाडे तत्वावर राहणाऱ्या लोकांना आपण काही मदत किंवा मदत म्हणणे पेक्षा रूम्स घेऊन द्या, महाराष्ट्र मधील बरीच लोकं येथे भाड्याने राहतात,आणि कमाई निम्मी भाड्या वारी घालवतात🙏🙏🙏🙏🙏
खरच जनतेने निवडून दिलेले मताच फलीत झालं असे म्हणावे लागेल प्रत्येक आमदार खासदार यांनी यांचे अनुकरण केले तर मस्तवलेले अधिकारी जागेवर येतील व गरीब जनतेचा विकास झाला म्हणून समजा सलाम तुमच्या कार्याला दादा ( साहेब )
असे काम सर्व आमदारांनी करायला पाहीजे नाहीतर सगळ्या आमदारांना माहिती आहे कि पाच हजार दिले तर घरकुल पाच हजार दिले तर जनावरांचा गोठा मंजूर म्हणजे पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही हे सत्य