C. C. TV footage चं सोडा. हा माणूस तेव्हा स्वतः गृहमंत्री होता. पोलीस डिपार्टमेंट याच्या हातात होतं,तेव्हाच कारवाई का केली नाही. कारण हे सगळे खोटे आरोप आहेत.भाजप सर्वच बाबतीत ढिलाईने वागते, यांनी सडेतोड पणे उत्तरे दिली पाहिजेत.
अशा वारंवार होणाऱ्या बिन बुडाच्या आरोपांना उत्तर देणे आवश्यक नसते. कारण आरोप करणाऱ्याला केवळ वेळ काढू पणा करायचा असतो. आणि अशा कुस्ती मधून काहीच निष्पन्न होत नाही. दबाव तंत्र, आरोप तंत्र आणि वेळ काढू पणां ही लोकशाही मधील नेहमीच्या बाबी आहेत.
अहो. न्याय देवते च्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे ना? पण भाजपा च्या डोळ्यात काय गेलं आहे ते कळत नाही. कोणी काहीही बोंबल तरी यांची योग्य वेळ येतनाही.
तुझ्या बापाचं राज्य आहे का रे, आधी 100 कोटी म्हणता आणि सव्वा कोटी आरोप लावता आणि तो ही सिद्ध करता नाही आला, आता जगातील सर्वात भ्रष्टवादी पक्ष भाजप बनला आहे, लोकसभा झाली हैं, विधानसभा बाकी हैं
ही मंडळी लोकांसाठी काही काम करतात की नाही? का आपले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, उणी दुणी काढणे, भानगडी बाहेर काढीन म्हणून धमक्या देणे हेच करत बसतात ? खरंच लोकप्रतिनिधीना माघारी बोलवायची तजवीज करता आली तर फार बरं होईल
हेल्थ इशू बाकीच्या कैद्याना का मिळत नाही. संज्या,अनिल ह्यांना हेल्थ ईशू होता पण बाहेर आल्यावर त्यांना हेल्थ प्रॉब्लेम काहीच नाही.मग त्यांचा जामीन रद्द का झाला नाही.
ते कधीच एकटे पडले होते, मुळात त्यांना मिळालेल्या अनेक संधी वाया घालवली त्यांनी, आता त्यांनी झाकली मूठ म्हणून केंद्रात जावे, उरली सुरली इज्जत तरी राहील, बाकी युती सत्तेत येणार नाही, आलीच तर आत्ता पेक्षा चित्र आणखी खराब असेल
निर्दोष माणसे जेलमध्ये जात नाहीत आणि गेली तर स्वतःचे निर्दोषीपण सिध्द करायला वेळ लागत नाही.. सत्तेत असताना जी मुजोरी दाखवली, सत्तेचा दुरुपयोग केला ते आठवुन सद्याची हतबलता झोंबते आहे..
अरे हे समित कदम आहेत कोणी मिस्टरी man नाही कोल्हापूर सांगली भागात ओळखतात लोक यांना मी स्वतः भेटलोय यांना विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत
आपण सांगितलेली माहिती (लायझनिंग,कमिशन,देवाण घेवाण,कॅश ठेवायला म्हणूनच घेतलेला फ्लॅट,सुरक्षा व्यवस्था इ इ) ऐकल्यानंतर आम्ही किती सामान्य,क्षुद्र जीव ( भलेही प्रामाणिकपणे आयकर आणि इतर सर्व कर भरत असू,नियमाने चालत असू) जीव आहोत याची जाणीव होऊन प्रचंड डिप्रेशन आलं !😢
देवेंद्र जी म्हणतात माझ्याकडे पुरावे आहेत तर ते बाहेर कधी काढणार कधी योग्य वेळ येणार कि विधानसभेलापण लोकसभेसारखी अवस्था व्हायची वाट बघतायत कार्यकर्त्यांनी काय करायच नुसती वाट बघत बसायचय फडणवीस आज ताठ भुमिका घेतील ऊद्या घेतील याची
बरोबर मला कळत नाही जेव्हा विरोधी आपल्या वर जेव्हा खोटे नाटे आरोप करत असतील तर त्या चे विक पाईट वर हल्ला करावा लागतो त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या की आपसुकच आकसात.आजकाल खोटे चालत खरं मागें राहत.
न्यायव्यवस्थेवरील विश्वास सामान्य माणसाचा फारसा राहिला नाही. जसे rto, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, महसूल अधिकारी, विविध खात्याचे अधिकारी लाच दिली की कामे करत असतात, तसेच कोर्ट बाबतीत घडत आहे. सामान्य माणूस वैतागून गेला आहे या प्रकाराने..
सर, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातील प्रत्येक आमदार, खासदार, जि..प. अध्यक्ष, पंस.सभापती याचे असे काम करणारे प्रत्येक तालुक्यातील,गावागावातील कार्यकर्ते हेच काम करतात..आणि असे संबंध दाखवून प्रचंड कमा॓ई करतात.
काही जण फक्त चर्चा करतात कृती नाही आज वर इतक्या जणांना अटक केली सगळ्यांना सोडलं अस का हा प्रश्न जनतेला पडला आहे . सगळ्यांचेच हात रंगले असावेत अशी शंका ही येते.
अहो हे जे जामीन मिळतात त्यानंतर ते त्याचा इव्हेंट करतात याला आळा बसला पाहिजे त्यासाठी कोर्टानेच जामीन देताना अट घालावी की जामीन मिळाल्यावर सरळ घरी जाणे जर याचा उत्साह केला तर तुम्हाला परत जेलमध्ये यावं लागेल अशी टिपणी करावी
योग्य वेळ येऊ द्या आता हा मिरजेचा कदम ना ठिक आहे हे सगळं सोप्प झालं मी अजून वाट बघते हे स्पष्ट आहे भा ज प खुना मारी करणारे भ्रष्टाचार बाहेर काढून तिथे नागोबा होऊन बसले हे मी महाराष्ट्रातील बोलते हे अगदी खरं आहे बंसल चॅनल भय्यूजी महाराज आणि मुलाखती हे सगळं उलगडा करण्यासाठी महाराष्ट्रात पुढाकार घेतला पाहिजे
पण समित कदम आधी कधी दुसऱ्या कामासाठी आले असतील तर CC TV footage मध्ये दिसतील. ते कशाला आलेले ते सिद्ध होत नाही. ते कधी तरी देशमुखंकडे गेले असणार त्या आधारावरच ते आरोप करत असतील.
निती मत्तेचा ठेका फक्त भा ज पण ने घेतला आहे कां? मागे एका चॅनेलला हाताशी धरून किरीट सोमय्या यांना नागडं उघड दाखवून कोणती निती मत्ता दाखवली होती. तेव्हा भाजपनेही जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे.
Only, Uddhav Thakare is responsible for today's political situation in Maharashtra, otherwise up to 2019, all was going well, Uddhaddin decision of going with both Congress disturbed all.
देशमुखांनी ती कथित एफीडेवीट्स समीत कदम ला परत केली की स्वतःकडे ठेऊन घेतली होती ? हा प्रश्न देशमुखांना विचारायला हवा. आणि ती जर त्यांनी परत पाठवली असतील तर इतका मूर्ख गृहमंत्री असल्याबद्दल लाज वाटली पाहीजे. नसल्यास ती त्यांनी दाखवावीत.